Pages

मी दत्ता नामदेव बांबळे माझ्या ब्लॉगवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत !!!

मी दत्ता नामदेव बांबळे माझ्या ब्लॉगवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत !!!

आध्यत्मिक, वास्तुशास्त्र, आरोग्य (श्री स्वामी समर्थ)

[14/02, 6:40 am] +91 85540 02355: नमस्कार, आपल्याला स्वप्न पडतातच,पाहूया स्वप्नांचे काय अर्थ असू शकतात ते!

1- अंगठी घालणे - सुंदर स्त्री प्राप्त होते
2- आकाशात उडणे - लांबचा प्रवास करणे
3- आकाशातून खाली पडणे - संकटात सापडणे
4- आंबा खाणे - धन प्राप्त होणे
5- डाळिंबाचा रस पिणे  - भरपूर प्रमाणात धन प्राप्त होणे
6- उंट दिसणे - धन लाभ
7- उंटाची सवारी करणे - रोगग्रस्त होणे
8- सूर्य पाहणे - खास व्यक्तीची भेट
9- आकशात ढग पाहणे - लवकर उन्नत्ती होते
10- घोडेस्वारी करणे - व्यापारात उन्नत्ती
 11- घोड्यावरून पडणे - व्यापारात नुकसान
12- वादळ पाहणे - प्रवासात त्रास होतो
13- आरशात चेहरा पाहणे - एखाद्या स्त्रीसोबत जवळीकता वाढणे
14- उंचीवरून पडणे - संकट येते
15- बाग पाहणे - आनंदी घटना
16- पाऊस पडताना पाहणे - घरात धान्याची कमतरता
17- केस नसलेले डोके पाहणे - कर्जातून मुक्ती
18- बर्फ पाहणे - हवामानातील बदलामुळे होणारे आजार
19- बासरी वाजवणे - हैराण होणे
20- स्वतःला आजारी पाहणे - जीवनात कष्ट येणार
 21- केस विखुरलेले पाहणे -धनाची हानी
22- डुक्कर पाहणे - शत्रुता आणि आरोग्याची समस्या
23- अंथरून पाहणे - धनलाभ आणि दीर्घायुष्य प्राप्ती
24- कोकिळा पाहणे - विद्वान व्यक्तीची भेट
25- म्हैस पाहणे - एखाद्या अडचणीत सापडणे
26- बदाम खाणे - धनाची प्राप्ती
27- अंडे खाणे - पुत्र प्राप्ती
28- स्वतःचे पांढरे केस पाहणे - आयुष्य वाढते
29- विंचू पाहणे - प्रतिष्ठा प्राप्त होते
30- डोंगरावर चढणे - उन्नत्ती होते
31- शरीरावर घाण पाहणे - धन प्राप्तीचे योग
32- फूल पाहणे - प्रिय व्यक्तीची भेट
33- पिंजरा पाहणे - कैद होण्याचे योग
34- पुलावर चलने - समाजात चांगले काम करणे
35- तहान लागणे - हाव वाढणे
36- पान खाणे - सुंदर स्त्रीची प्राप्ती
37- पाण्यात बुडणे - चांगले कार्य होते
38- तलवार पाहणे - शत्रूवर विजय
39- हिरवी पालेभाजी पाहणे - प्रसन्नता
40- तेल पिणे - एखादा भयंकर रोग होण्याची शक्यता
41- तिळ खाताना पाहणे- आरोप होणे
42- तोफ पाहणे- शत्रुचा नायनाट होतो
43- बाण मारताना पाहणे- इच्छापूर्ती होणार
44- चीतर( तीतर) पक्षी पाहणे- प्रतिष्ठेमध्ये वाढ
45- स्वत:ला हसताने पाहणे-  कुणाशी तरी वाद होणार
46- स्वत: ला रडताना पाहणे- आंनद मिळणार
47- टरबुज खाताना पाहणे- शत्रुंची संख्या वाढणार
48- तलवामध्ये पोहताना पाहणे- शत्रुपासून नुकसान होणार
49- जहाज पाहणे- लाबंचा प्रवास होणार.
50- झेंडा पाहणे- धर्मा बद्दल अपुलकी वाढेल.
51- छाती किंवा डोळा खाजवताना पाहणे- धनलाभ होणार.
52- दिव्याची वात जळताना पाहणे- धन लाभ होण्याची शक्यता.
53- वाळलेले जंगल पाहणे- आडचण निर्माण होणे.
54- प्रेत पाहणे-  रोग नाहिसा होणार.
55- दागिने पाहणे- काम मार्गी लागणार.
56- जांभूळ खाताना पाहणे- अडचणी संपतील.
57- जुगार खेळताना पाहणे-  व्यापारात लाभ.
58- पैसे उसने देताना पाहणे- जास्त धनाचा लाभ होणार.
59- चंद्र पाहणे- प्रतिष्ठा मिळणार
60- बहिर ससाना पाहणे- शत्रुपासून नुकसान होणार.
61- स्वत:चे दिवाळे निघल्याचे पाहणे- व्यासायात वाढ होणार.
62- चिमणी रडताना पाहणे- संपत्ती नष्ट होणार.
63- तांदुळ पाहणे- कुणासोबतचे तरी शत्रुत्व संपणार.
64- चांदी पाहणे- धन लाभ होणार.
65- चिखल पाहणे- चींता वाढणार.
66- कात्री पाहणे- घरात भांडन होणार.
67- सुपारी पाहणे- रोगा पासून मुक्ती मिळणार.
68- काठी पाहणे-   यश मिळणार.
69- रिकामी बैलगाडी पाहणे- नुकसान होणार.
70- शेतात उगवलेले गहू पाहणे- धन लाभ होणार.
72- सोने मिळताना पाहणे- आर्थिक नुकसान होणार.
73- शरिराचा अवयव तुटलेला पाहणे- ओळख असणा-या कुणाचातरी मृत्यु.
74- कावळा पाहणे- कुणाच्या तरी मृत्युची बातमी.
75- धुर पाहणे- व्यापारात नुकसान होणार.
76- चष्मा लावताना पाहणे- ज्ञानामध्ये भर पडणार.
77- भूकंप पाहणे- स्व:ताच्या मुलाला त्रास होणे.
78- भाकरी खाताना पाहणे- धनलाभ होणार.
79- झाडावरूण पडताना पाहणे- रोग झल्यामुळे मृत्यु होणार.
80- स्मशानात मद्य पिताना पाहणे- लवकरच मृत्यु होण्याची शक्यता.
181 स्वस्तिक पाहणे- धन लाभ होणार
182 - हथकडी पाहणे- भविष्यातील संकट
183- सरस्वती मातेचे दर्शन- बुध्दिमत्ता वाढणार
184 - कबूतर पाहणे - रोगा पासून मुक्ती.
185- कोळसा पाहणे - चांगल्या आरोग्याचे संकेत.
186- अजगर पाहणे - वाईट घटणा घडणार
187- कावळा पाहणे - वाईट घडण्याचे संकेत.
188 - पाल पाहणे-  घरात चोरी होणार.
190 - पोपट पाहणे- सौभाग्य वाढणार.
151- नात्यातील व्यक्तीला पाहणे- चांगल्या वेळेला सुरूवात.
152- तारामंडळ पाहणे- सौभाग्यात वाढ.
153- पत्त्याचा डाव पाहणे- आडचणीत वाढ होणार.
154- बाण पाहणे- ध्येयाकडे वाटचाल.
155- वाळलेले गवत पाहणे- जगण्यात अडचणी निर्माण होणार.
156- महादेवाला पाहणे-  संकटांचा नाश होणार.
157- त्रिशूळ पाहणे- शत्रुपासून मुक्ती.
158- दाम्पत्य पाहणे- संसारिक जिवन अनुकूल.
159- शत्रुला पाहणे- चांगला धनलाभ होणार.
160- दूध पाहणे- आर्थिक विकास होणार.
131- चंदन पाहणे- आनंदाची बातमी मिळणे.
132- जटाधारी साधु पाहणे- चांगली सुरूवात होणे.
133- स्वत:ची आई पाहणे- प्रतिष्ठा मिळणार.
134- फुलाची माळ पाहणे- अपमान होणार.
135- काजवा पाहणे-  विपरीत घडणार.
136- नाकतोडा पाहणे- व्यापारात नुकसान होणार.
137- पोस्टऑफिस पाहणे- व्यापारात फायदा होणार.
138- डॉक्टरला पाहणे- आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार.
139- ढोल पाहणे- वाईट घटना घडणार.
140- साप पाहणे- धन लाभ होणार.
161- मंदिर पाहणे- धार्मिक कार्यामध्ये सहभाग.
162- नदी पाहणे- सौभाग्य वृध्दी.
163- नाच-गाने पाहणे-  वाईट बातमी मिळणार.
164- निलगाय पाहणे-  भौतिक सुखाचा लाभ.
165- मुगुंस पाहणे- शत्रुपासून मुक्ती.
166- फेटा पाहणे- प्रतिष्ठेत वाढ.
167 - पूजा करताना पाहणे- योजनेचा लाभ मिळणार.
168- फकीराला पाहणे- शुभ लाभ होणार.
169- गायीचे वासरू पाहणे- चागंली घटना घडणार.
170- वसंत ऋतू पाहणे- सौभाग्यामध्ये वाढ.
141- तपस्वी पाहणे- दान करणे.
142- तर्पण करताना पाहणे- घरातील वृद्ध व्यक्तीचा मृत्यू
143- पोस्टमनला पाहणे- दूरच्या नातलगाची भेट.
144- चापट मारताना पाहणे- शुत्रवर मात करणार.
145- उत्सव साजरा करताना पाहणे- दु:ख होणे.
146- दौत पाहणे- धन लाभ होणार.
148- नकाशा पाहणे- आरोग्यात सुधारणा होणार.
149- कोर्ट-कचेरी पाहणे- वादमध्ये भर पडणार.
150- पाउलवाट पाहणे- संकटातून मार्ग सापडणे.
101- लिंबु पाहणे- धनलाभ होणार.
102- जमिनीत धन पाहणे- अचानक धनलाभ होणार.
103- शिळे अन्न खाताना पाहणे- आडचणीमध्ये वाढ होणार.
104 - प्रतेयात्रा पाहणे-  रोगापासून मुक्ती मिळणार.
105- वाहते पाणी पाहणे- दु:खाचा अंत होणार.
106- विज पडताना पाहणे- संकटात सापडेणे.
107- चादर पाहणे- बदनामी होण्याची शक्याता.
108- दिवा पाहणे-  आयुष्यात वाढ होणार.
109- धुर पाहणे- पदोन््नती व धनलाभ होणार.
110- रत्न पाहणे- संकट आणि दु:खाची आगमन होणार.
111- चेक लिहूण देताना पाहणे- वडिलोपार्जित संपत्ती मिळणार.
112- विहिरीतील पाणी पाहणे- धनलाभ होणार.
113- आकाश पाहणे- पुत्र प्राप्ती होणार.
114- शस्त्र-अस्त्र पाहणे- न्यायालीन केस हारणार.
115- इंद्रधनुष्य पाहणे- चांगले आरोग्य लाभणार.
116- स्मशानभुमी पाहणे- समाजात प्रतिष्ठा मिळणार.
117- कमळाचे फुल पाहणे- रोगापासून मुक्ती.
118- सुंदर स्त्रीला पाहणे- प्रेमात यश मिळणार.
119- बांगडी पाहणे- पतीचे आयुष्य वाढणार.
120- विहीर पाहणे-  प्रतिष्ठा वाढणार.
121- गुरूला पाहणे- यश नक्की मिळणार.
122- शेन पाहणे- प्राण्यांच्या व्यापारात लाभ.
123- चाबुक पाहणे- भांडन होणार.
124 - ओढणी पाहणे- सौभाग्याची प्राप्ती होणार.
125- देवीचे दर्शन करताना पाहणे- रोगापासून मुक्ती.
126- चाकु पाहणे- संकटातुन सुटका होणार.
127- बाळ पाहणे-   मुलीची चांगली वाढ होणार.
128- पुर पाहणे- व्यापारात नुकसान.
129- जाळे पाहणे- न्यायालयीन केस हारणार.
130- खिसा कापलेला पाहणे- व्यापारात तोटा होणार.
171- स्वत:ची बहीन पाहणे- नात्यातील प्रेम वाढणार.
172- बेलाचे पान पाहणे- धन-धान्यामध्ये वाढ.
173- भावाला पाहणे-  नविन मित्र मिळणार
174 - भीक मागताना पाहणे- नुकसान होणार.
175 - आरोग्य पाहणे-  जास्त दिवस जगणे.
176 - स्वत:चा मृत्यु पाहणे- रोगापासून मुक्ती.
177- रूद्राक्ष पाहणे - चांगली बातमी मिळणार.
178 - पैसा पाहणे - धन लाभ होणार.
179- स्वर्ग पाहणे- भौतिक सुखामध्ये वाढ.
180- पत्नीला पाहणे- जोडीदाबद्दल प्रेम वाढणे.
191 - जेवनाचे ताट पाहणे- अर्थिक नुकसान होण्याचा योग.
192- विलायची पाहणे- प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता.
193 रिकामे ताट- धन प्राप्तीचा योग.
194 - गुळ खाताने पाहाणे- चांगले योग येणार असल्याचे संकेत.
195 - वाघ पाहणे- शत्रुवर विजय मिळवणे.
196- हत्ती पाहणे - संपत्तीची प्राप्ती.
197- मुलली घरी येताना पाहणे- लक्ष्मीची कृपा होणार.
198 - पांढरी मांजर पाहणे- आर्थिक नुकसान
199 - दुध देणारी म्हैस पाहणे- अन्न लाभ होण्याचा योग.
200- चोच असणारा पक्षी पाहणे- व्यवसायामध्ये लाभ.
[22/02, 8:08 am] +91 85540 02355: *उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म* ----                           ~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~
सज्जनहो,
काही साधक आहारावर नियमन करतात.  यामध्ये अनेक नियम आहेत.

१). आहार जिभेच्या सुखासाठी नसून शरीररक्षणासाठी व पोषणासाठी आहे हे लक्षात ठेवावे, ज्यामुळे साधना करता येईल.
२). मनामध्ये रजोगुण व तमोगुण उत्तेजित न होणारा, विकार निर्माण न होणारा आहार शुद्ध व सात्त्विक असावा.  असा आहार अधिकाधिक सात्त्विक वृत्ति होण्यास साहाय्यकारी होईल.
३). आहार योग्य प्रमाणात घ्यावा.  शास्त्रकार म्हणतात: पूरयेदशनेनार्धं तृतीयमुदकेन तु |  वायोः संचरणार्थाय चतुर्थमवशेषयेत्  ||  जठराचा १/२ भाग अन्नाने भरावा, १/४ पाण्याने भरावा आणि १/४ भाग वायूच्या संचरणासाठी मोकळा सोडावा.  अजिबात न खाणे किंवा अति खाणे योग्य नाही.  योग्य प्रमाणामध्ये आवश्यक तेवढाच आहार घ्यावा.  हे अत्यंत कठीण आहे.  यासाठी मनावर आणि इंद्रियांवर संयमाची जरुरी आहे.  तसेच सत्कर्माने मिळालेले अन्न खाणे. दुष्टाचाराने, अनीतीने मिळालेले अन्न खाऊ नये. सदाचाराने मिळवलेले अन्न संस्कारयुक्त असते. ४.) अन्न खाताना वेळेची बंधने पाळावीत.  अवेळी न खाता योग्य वेळीच खावे.
५). अन्न खाण्यापूर्वी भूतयज्ञ, अतिथियज्ञ, देवयज्ञ, पितृयज्ञ आणि ब्रह्मयज्ञ असे पाच यज्ञ करावेत.
याचे कारण आपल्याला जे अन्न मिळते त्यामध्ये अनेक दृष्ट आणि अदृष्ट घटक आहेत.  त्यांची कृतज्ञता म्हणून त्यांना त्यांचा भाग प्रेमाने अर्पण करणे आवश्यक आहे.  आपल्या अन्नातील एक भाग प्राणीमात्रांना, पशूपक्षांना द्यावा.  हा भूतयज्ञ आहे.  दुसरा भाग अतिथीला अर्पण करावा.  हा अतिथि यज्ञ होय.  तिसरा भाग देव देवतांना अर्पण करावा.  चौथा भाग पितरांना द्यावा.  हे देवयज्ञ आणि पितृयज्ञ आहेत आणि पाचवा भाग वैश्वदेव यज्ञामध्ये परमेश्वराला अर्पण करावा.  त्यानंतर राहिलेला भाग प्रसाद म्हणून ग्रहण करावा.

अशा प्रकारे काही लोक आहारावर नियमन करून इंद्रियांच्यावर दमन करतात आणि शरीरशुद्धि, इंद्रियशुद्धि व चित्तशुद्धि करून घेतात.
श्रीराम समर्थ. 🌹🌹🙏🙏read more

[22/02, 8:08 am] +91 85540 02355: *ब्राह्ममुहूर्त*

सर्वप्रथम आपण सर्वांनी हे लक्षात घेतले पाहीजे की ब्रह्ममुहूर्त असा शब्द नसून *ब्राह्ममुहूर्त* असा योग्य शब्द आहे.

*ब्राह्ममुहूर्त*
 हा पहाटे ३.४५ ते ५.३० असा पावणे दोन तासाचा असतो.
याला *रात्रीचा चौथा प्रहर* अथवा उत्तररात्र असेही म्हणतात.
याकाळात अनेक गोष्टी अशा ‌घडत असतात ज्या दिवसभराच्या कामासाठी लागणारी ऊर्जा देत असतात.
या मुहूर्तावर उठल्याने आपणास एकाच वेळी नऊ फायदे मिळतात.
१) पहीला फायदा म्हणजे या काळात ओझोन हा वायू पृथ्वीच्या वातावरणाच्या सर्वात खालच्या थरात जास्त प्रमाणात आलेला असतो. या ओझोन मध्ये मानवास श्वसनासाठी आवश्यक असणारा प्राणवायू (आॅक्सिजन) मोठ्या प्रमाणात असतो.
त्यामुळे या काळात उठून उजवी नाकपुडी चालू करून दीर्घ श्वसन केले असता रक्तशुद्धी होते
रक्तात ऑक्सिजनचे प्रमाण वाढल्याने हिमोग्लोबिन सुधारते. त्यामुळे ९० टक्के रोगांपासून मुक्ती मिळते.
२) दुसरा फायदा असा कि याकाळात मंद प्रकाश असतो
डोळे उघडल्यावर एकदम लख्ख प्रकाश डोळ्यावर पडला तर काही काळ आपणास काहीच दिसत नाही. असे वारंवार होत राहीले तर डोळ्यांचे विकार जडतात व दृष्टी क्षीण होऊ शकते. तसे होऊ नये यासाठी तारका असेपर्यंत उठावे.
३) तिसरा फायदा म्हणजे या काळात पंचतत्वापॆकी वायूतत्व जास्त प्रमाणात कार्यरत असते व मानवी शरीरातील अपानवायू हा कार्यरत असतो.
हा अपानवायू मलनिःसारण व शरीरशुद्धीचे कार्य करतो.
हा वायू कार्यरत असताना मलबाहेर टाकण्याचे कार्य कोणताही जोर न लावता सहजतेने होऊ शकते. जोर लावावा लागल्यास हळूहळू मूळव्याध होण्याची शक्यता असते. त्यामुळे मूळव्याध होऊ नये व उत्तम शरीरशुद्धी व्हावी यासाठी याच काळात मलनिःसारण करावे. तसेच जैविक घड्याळाप्रमाणे याकाळात मोठ्या आतड्यामध्ये आपली ऊर्जा कार्यरत असते.
४) चौथा फायदा म्हणजे
आपल्या शरीरात , दिवसभरात जमा झालेली घाण नऊ ठिकाणाहून बाहेर पडत असते.
या नऊ ठिकाणांना नवद्वार म्हणतात.
ती नऊ द्वारे पुढीलप्रमाणे :
दोन डोळे, दोन नाकपुड्या, दोन कान, एक तोंड, एक शिश्नद्वार व एक गुदद्वार.
या नऊ ठिकाणी रात्री शरीरातील घाण जमा होते. त्या घाणीत अनेक जीवाणू विषाणू असतात जे रोग उत्पन्न करू शकतात.
या जीवाणू विषाणूंना सूर्यप्रकाश मिळाल्यास त्यांची फार मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते व आपण रोगास बळी पडू शकतो.  हे होऊ नये यासाठी ब्राह्ममुहूर्तावर उठून ही घाण शरीराबाहेर काढून टाकली पाहिजे.
५) पाचवा फायदा म्हणजे सूर्योदयाच्या आधी ब्राह्ममुहूर्तावर स्नान केल्यास त्वचेची रंध्रे मोकळी होतात. त्यामुळे शुद्ध हवा आत शोषली जाऊन सर्व अवयवांना शुद्ध प्राणवायू मिळाल्याने संपूर्ण शरिर दिवसभराच्या कामासाठी ताजेतवाने होते. दिवसभर काम केले तरी आपण एकदम फ्रेश राहतो.
६) सहावा फायदा म्हणजे याकाळात मेंदूमधील स्मरणशक्ती केंद्र व इतर केंद्रे असतात ती जागृत असतात. याकाळात विद्याध्ययन केल्यास इतर वेळेपेक्षा जास्त काळ स्मरणात राहते.
तसेच याकाळात *ॐकार* जप केल्यास मेंदूमधील स्मरणशक्ती केंद्र तसेच इतर शक्ती केंद्रे जागृत होतात.
७) सातवा फायदा म्हणजे सूर्योदयावेळी अनेक प्रकारच्या आरोग्यदायी लहरी वातावरणात सूर्यकिरणांद्वारे येत असतात. त्या आपल्या त्वचेद्वारे शोषल्या जातात पण त्वचेची रंध्रे मोकळी असतील तर ते शोषले जातात.
त्यासाठी *ब्राह्ममुहुर्तावर* उठून शरीर शुद्धी केली पाहिजे.
८) या काळात आपण ॐ मंत्र जप साधना केल्यास सप्तचक्र जागृत होतात, कारण या मुहूर्तावर वातावरण शुद्ध असल्याने जास्त प्रमाणात कंपने निर्माण होतात व या कंपनांद्वारे कुंडलिनी जागृती होते.
९) नववा फायदा म्हणजे या मुहूर्तावर अनेक पुण्यात्मे,  सिद्धात्मे हे परलोकातून पृथ्वीतलावर आलेले असतात.
या पुण्यात्म्यांना, सिद्धात्म्यांना आपण साधनेद्वारे भेटू शकतो व उत्तम मार्गदर्शन मिळवू शकतो.

असे एकूण नऊ फायदे आपण एकाच वेळेस *ब्राह्ममुहूर्तावर* उठून स्नानादी कर्मे केल्याने मिळवू शकतो.
[22/02, 1:07 pm] +91 86524 18565: Japanese surprising research.......

1. *Acidity* not only caused by diet errors, but more dominated because of *stress*.

2. *Hypertension* not only caused by too much consumption of salty foods, but mainly because of errors in *managing emotions*.

3. *Cholesterol* is not only caused by fatty foods, but the *excessive laziness* or sedentary lifestyle  is more responsible.

4. *Asthma* not only because of the disruption of oxygen supply to lungs, but often *sad feelings* make lungs unstable.

5. *Diabetes* not only because of too much consumption of glucose, but selfish & *stubborn attitude* disrupts the function of the pancreas.

6. *Kidney stones* : .Not only Calcium Oxalate deposits, but pent up *emotions and hatred*

7. *Spondylitis* : not only L4L5 or cervical disorder; but over burdened or *too much worries* about future

If we want to be healthy...
... *fix our mind*
Do regular *Exercises*,
.... *Move* around,
....Do *Meditation*
...which will strengthen ur soul & mind

*Be Healthy And Enjoy Your Life.*
[22/02, 1:32 pm] +91 90750 20269: जापानी आश्चर्यजनक शोध ……।

1. * अम्लता * न केवल आहार त्रुटियों के कारण होती है, बल्कि * तनाव * के कारण अधिक हावी होती है।

2. * उच्च रक्तचाप * न केवल नमकीन खाद्य पदार्थों की बहुत अधिक खपत के कारण होता है, बल्कि मुख्य रूप से * भावनाओं को प्रबंधित करने में त्रुटियों के कारण *।

3. * कोलेस्ट्रॉल * केवल वसायुक्त खाद्य पदार्थों के कारण नहीं है, बल्कि * अत्यधिक आलस्य * या गतिहीन जीवन शैली अधिक जिम्मेदार है।

4. * अस्थमा * न केवल फेफड़ों को ऑक्सीजन की आपूर्ति में व्यवधान के कारण होता है, बल्कि अक्सर * उदास भावनाएं * फेफड़ों को अस्थिर करती हैं।

5. * मधुमेह * न केवल ग्लूकोज की बहुत अधिक खपत के कारण, बल्कि स्वार्थी और * अड़ियल रवैया * अग्न्याशय के कार्य को बाधित करता है।

6. * गुर्दे की पथरी *:। केवल कैल्शियम ऑक्सालेट जमा न करें, लेकिन * भावनाओं और घृणा * को दूर करें

7. * स्पॉन्डिलाइटिस *: न केवल एल 4 एल 5 या ग्रीवा संबंधी विकार; लेकिन अधिक बोझ या * बहुत अधिक चिंता * भविष्य के बारे में

अगर हम स्वस्थ रहना चाहते हैं ...
... * हमारा मन ठीक करो *
नियमित रूप से * व्यायाम * करें,
.... *चारों ओर घूमें,
.... करो * ध्यान *
... जो उर आत्मा और मन को मजबूत करेगा

* स्वस्थ रहें और अपने जीवन का आनंद लें। *
[23/02, 7:28 am] +91 94048 13651: *🌼: घरातील भांडणे नष्ट होण्यासाठी*                                                                                      रात्री झोपताना पतीने डोक्याजवळ कुंकू ठेवावे व पत्नीने कापूर ठेवावा. सकाळी उठल्यावर पत्नीने कापूर जाळावा पतीने कुंकू घरात कुठेही टाकून द्यावे घरातील भांडणे संपून सुख शांती नांदते
🌼: पिंपळ,वड,लिंबू,जांभूळ,शेवगा या वनस्पती वास्तूत लावू
🌼: संकटे निवारण्यासाठी फक्त रविवारी रात्री झोपताना उशाशी पाण्याचा तांब्या भरून ठेवावा. सोमवारी सकाळी उठल्यानंतर त्यातील थोडे पाणी प्यावे उरलेले पाणी दाराच्या चौकटीवर टाकावे संकटे कटकटी नष्ट होतात
🌼🌼: निदान न होणा-या आजारावर
७ जास्वंदी फूले, ७ बत्ताशे, १ नारळ या वस्तू ३ वेळा समोरून उतरून पाण्यात टाकणे
🌼🌼: मोरपिस वास्तूच्या प्रवेशदरावर लावावे म्हणजे वास्तूला नजर लागत नाही

*🌼: दुर्गासप्तशती पाठ करावयाची पध्दत*
प्रथम १ माळ गायत्री मंत्र १माळ नवार्णव मंत्र १माळ श्री स्वामी समर्थ मंत्र पाठापूर्वी व नंतर प्रत्येकी १ माळ म्हणावा त्या नंतर कवच, अर्गला, व कीलक ही ३ अंगे पीठापूर्वी म्हणावी व नंतर १ ते १३ अध्याय वाचन पाठानंतर तीन रहस्ये प्राधनिक वैकृती व मूर्ती रहस्य वाचावी शमा प्रार्थना वाचावी

*🌼: लक्ष्मीप्राप्तीसाठी*
मंगळवारी हातापायाची नखे काढून कागदात पूडी बांधून घराबाहेर टाका ५ शुक्रवार देवीला वेणी/गजरा अर्पण करा
"ॐ श्रीमन नमः" झोपण्यापूर्वी १०ते२० माळा जप
नवनाथ पोथी दूसरा अध्याय रोज वाचन

*🌼🌼: विवाहासाठी*
मंगळवारी लिंबू घरी आणने व ते अर्धे कापणे देठाकडील भागाच्या लिंबाचा रस काढून टाकणे व ती फोड वाटीसारखी करून घेणे व देवीच्या मंदिरात जाताना ती लिंबाची वाटी बरोबर घेऊन जाणे तिथे गेल्यावर त्या वाटीत प्रथम तूप भरणे नंतर त्यात एक फूलवात देवीसमोर लावणे व ती पेटविल्यानंतर (बरोबर ३:०० वा पेटविणे) १६ वेळा श्री सूक्त वाचन झाल्यानंतर ११ वेळा देवीला प्रदशिणा घालणे व मनोभावे प्रार्थना करणे
हातात बांगड्या घालणे🌹                                                                                                     *🙏स्वामीगुरूमाऊली👏*
[26/02, 8:04 am] +91 85540 02355: *🌹  कुलदेवीचे महत्व   🌹*
💠
प्रत्येकाने आपल्या कुलदेवीची सेवा, उपासना, नामजप, मंत्रजप, का करावा या विषयीचे महत्व व माहिती
💠➖➖➖💠
👉 १) कुलदेवी आपल्या कुळाचा उद्धार करणारी असून वंशवृद्धी करणारी असलेने प्रत्येकाने रोज आपल्या कुलदेवीचा देवघरात टाक असेल मुर्ती असेल फोटो असेल तर त्याची नित्यनेमाने पुजा करावी. त्याने ती आपले परिवारावर खुश राहून आपले व परिवाराचे रक्षण करते आपल्यावर व आपले परिवारावर येणारे संकट व आपत्ती दूर करते.
२) आपल्या मुला-मुलींचे शिक्षण, करियर, वर्तन, योग्य प्रकारे होवून त्यांचा विवाह योग उत्तमरित्या घडवून आणते.
३) परिवाराचे आरोग्य उत्तम ठेवून बाहेरील बाधा, करणी, नजरदोष या पासून संरक्षण करते.
४) आपली सर्व प्रकारे उन्नती करुन आर्थिक बाजू भक्कम करते.
५) नित्य सेवेने सर्वप्रकारची सुखे, संपत्ती, आयुष्य यांची वृद्धि करते.
६) ज्यांना आपली कुलदेवी माहीत नाही त्यांनी कोणत्याही देवीची उपासना करुन नवर्णाव मंत्राचा रोज १०८ वेळा मंत्रजप करावा.
७) ज्यांना आपली कुलदेवी माहीत आहे त्यांनी निदान कमीत कमी वर्षातुन एकदा तरी आपले मुळ कुलदेवीचे दर्शनाला जावून तिची ओटी, चुडा भरुन मानसन्मान करावा नाकघासनी करुन क्षमा याचना करावी व सर्वांचे सुखाची विनंती करुन घरी परत यावे. तेथून आलेवर घरात रोज तिची पोथी, पारायण, स्तुती,  मंत्रजप, दोन्हीवेळा आरती करावी त्याने ती कायम आपलेवर प्रसन्न राहील.  🙏
💠
💠🔹💠🔹💠🔹💠🔹💠



🌹श्री🌹स्वामी🌹समर्थ

🌹स्वामीगुरूमाऊली🌹 🙏🙏
[09/03, 2:11 pm] +91 85540 02355: *महिला शक्ती ही जबर्दस्त उर्जा आहे.*

*दिनांक 9 मार्च 2019*

*डॉ.प्रवीण कुलकर्णी*

*HERBAL ENGINEER* च्या नजरेतून
*शिवजयंतीच्या शुभमुहुर्तावर सुरू केले आहे*
*भाग्यांक कसा काढावा*
जन्म 1,10,19,28 यांचा भाग्यांक  *1*
जन्म 2,11,20,29 यांचा भाग्यांक  *2*
जन्म 3,12,21,30 यांचा भाग्यांक  *3*
जन्म 4,13,22,31 यांचा भाग्यांक  *4*
जन्म 5,14,23 यांचा भाग्यांक  *5*
जन्म 6,15,24 यांचा भाग्यांक  *6*
जन्म 7,16,25 यांचा भाग्यांक  *7*
जन्म 8,17,26 यांचा भाग्यांक  *8*
जन्म 9,18,27 यांचा भाग्यांक  *9*
*भाग्यांक १*
सकाळी लवकर उठून कामाला लागणे. निसर्गात तयार होणाऱ्या ताज्या उर्जा अनुभवणे.हाही एक सुंदर अनुभव आहे. सुर्योदय पहाण्याची व त्या उर्जा वापरण्याची संधी स्वतःला रोज द्या.
*भाग्यांक 2*
आपल्याकडे असणाऱ्या आपल्याला सहकार्य करू शकणाऱ्या लोकांची संख्या किती हे जसे महत्त्वाचे आहे.तशीच त्यांचे सहकार्य मिळवण्याची तत्परताही.
*भाग्यांक ३*
ज्ञानी knowledgeable असण ही काळाची गरज आहे.कसल्याही भीतीवर मात करण्यासाठी ज्याची भीती वाटते त्याबद्दलचे ज्ञान मिळवा.
*भाग्यांक ४*
मानापमान हे चालूच असतात. त्यात कुठे एनर्जी वेस्ट करताय. सोडून देणं ही एक natural power आहे. उत्साही रहाणे ही तुमची जबाबदारी आहे.
*भाग्यांक ५*
अनेक विचार हे स्थिती सापेक्ष असतात. पण परिस्थिती तेंव्हाच बदलणार आहे.तुम्ही ती बदलायला लागाल.
*भाग्यांक ६*
कामे पेंडींग ठेवणं हे जीवनातील अपयशाचं सगळ्यात मोठं कारण आहे. आपल्या वेळेचं भान ठेवा.
*भाग्यांक ७*
स्वयंपूर्णता ही अंगी बाणवावी लागते. नाविण्याची आवड आयुष्य सुंदर करण्यासाठी उपयोगात आणा. त्याची किंमत तुम्ही देवू नका.
*भाग्यांक ८*
आपली आर्थिक व सामाजिक परिस्थिती आपण उंचावर नेत आहात. निसर्गाला अनुकूल करून घेत आहात. वाढवणे तुंम्हाला जमतय.
*भाग्यांक ९*
स्व-उर्जा व समाज उर्जा यांच्या यशस्वी वापराने जीवनशैली समर्थ करता येते. हे आता तुम्हाला पटायला लागलय. तेंव्हा करा जीवन समर्थ.
*आजचा नैसर्गिक विचार*
आपल्या आजुबाजूला असणारी प्रत्येक गोष्ट तुम्हाला काहीतरी उर्जा देत असते.निसर्गाला उर्जा निर्माण करता येतात. चांगलं वा वाईट तुम्ही ठरवता. वापर स्व-अर्थासाठी करा. उर्जेचं रुपांतरण करणे ही खरी उर्जा.



🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
[11/03, 8:32 am] +91 85540 02355: 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
     *🌿🌹🙏आरोग्य प्रभात🙏🌹🌿*
              *ऊसाचे औषधी गुणधर्म*

*१) मूत्ररोग:-*  मूत्ररोगांत ऊस रामबाण आहे.
*अ) ऊसाचा शिळा रस पिल्याने मूत्रवृद्धी होते.*

*ब) सकाळ संध्याकाळ दररोज १५ दिवस लागोपाठ ऊसाचा शिळा रस प्यायल्याने लघवीला साफ होते. त्याचबरोबर लघवीतील जळजळ दूर होते.*

*क) उसाच्या शिळ्या रसामध्ये मुतखडयाचा नाश करण्याची ही शक्ती असते.*

*२) उलटीचा त्रास :-*
 अ) चांगल्या तऱ्हेने पिकलेल्या ऊसाचा रस पिल्याने उलटी बंद होते. एवढेच नव्हे तर ऊसाचा रस पिल्याने पित्तविकार दूर होतात.
ब) पित्ताच्या उलटीमध्ये उसाचा रस अवश्य प्यावा.
क) तुळशीचा रस, वेलदोडे व आल्याच्या रसाबरोबर घेतल्यास उलटया थांबतात.

*३) रक्तदाब:-*   रक्तदाबामध्ये ऊसाच्या रसाचा उपयोग अत्यंत लाभदायक ठरतो. ऊसाच्या रसाबरोबर थोडासा आल्याचा रस मिसळून दररोज पिल्यास रक्तदाब सामान्य होतो.

*४) टॉन्सिल्स:-*   ऊसाचा रस गरम करून त्यात समभाग दुध मिसळून दररोज सकाळ संध्याकाळ पिल्याने टॉन्सिल्सची सूज कमी होते.

*५) थकवा:-*   अतिश्रमाने आलेला थकवा दूर करण्यासाठी ऊसाचा ताजा रस चमत्कारिक ठरतो. ऊस चावून खाल्यास किंवा ताज्या ऊसाचा रस पिल्यास थकवा तात्काळ दूर होतो.

*६) मंदाग्नी:-*   ऊसाचा रस पाचकाग्नी वाढविण्यासाठी औषधी ठरतो. ऊसाचा रस पाचनशक्ती वाढवून भूक वाढवितो.

*७) काविळीवर:-*   अ) ऊसाचा रस पोटभर दररोज घ्यावा सात दिवसात कावीळ जाते.
ब) ताज्या ताकात चमचाभर हळद मिसळून घेणे काविळीवर लाभदायक ठरते.

*८) उचकीवर:-*   अ) ऊसाचा रस पोटभरून घेतल्याने उचकी थांबते.
ब) गुळाच्या पाण्यात सुंठ उगाळून ३ ते ४ थेंब गळून टाकावे उचकी थांबते.
क) उचकी थांबत नसल्यास तुळशीचा रस व मध घेतल्यास आराम मिळतो.

*९) उन्हाळी लागत असल्यास:-*  अ)१ कप दुधात १० ग्रॅम गुळ उकळून दररोज प्यावा. सात दिवसात वरील रोग बरा  होतो.
  ब)२० ग्रॅम साखर, एक कप दह्याबरोबर घ्यावे उन्हाळी जाते.

*१०) मस्तकशूळ,सूर्याव्रत व अर्धशीशी वर:-*   गुळ १० ग्रॅम व तुप १० ग्रॅम एकत्र करून  सूर्योदयापूर्वी खावे. व कपाळास काळे तीळ दुधात वाटून लावावे.

*११) काच, खडा अथवा खीळा, काटा लागल्यास*  गुळ गरम करून त्या जागेवर चटका दयावा.

*१२) गोम चावल्यास:-*  गुळ जाळून लावावा.

*१३) तहान अती लागत असल्यास:-*  १० ग्रॅम खडीसाखर १ कप पाण्यात मिसळून घ्यावे. तहान शमते.

*१४) धुराने डोळे ख़राब झाल्यास:-*  गुळाचे पाणी गाळून ३ ते ४ थेंब डोळ्यात टाकावे.

*१५) जुलाब बंद होण्यासाठी:-*
अ) १० ग्रॅम खडीसाखर १ कप पाण्यात विरघळून घ्यावे. जुलाब बंद होतात.
 ब) लहान मुलांना जुलाब झाल्यास तुळशीच्या रसात गाईचे दुध मिसळून द्या.

*१६) गुडघी रोगावर:-*   गुळ, ओला चुना व वेखंडाचे चुर्ण एकत्र करून व घोटून लावावे. गुडघी रोग बरा होतो.

*१७) कंबर दुखण्यावर:-*
*गुळ, खोबरे, लसूण, बिब्बे, तीळ हे सर्व समभाग घेवून कुटुन व घोटून हरभऱ्या एवढ्या गोळ्या कराव्यात, दररोज दोन गोळ्या गरम पाण्याबरोबर घ्याव्यात. एक महिन्यात कंबरेतील ठणका जावून (शुळ) कंबर बळकट होते.*
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
[11/03, 8:32 am] +91 85540 02355: *आज तुमचा वाढदिवस आहे (11.03.2019)*

दिनांक 11 ला जन्म घेणार्‍या व्यक्तींचा मूलक 2 असेल. या मूलकाला चंद्र ग्रह संचलित करतो. चंद्र ग्रह मनाचा कारक ग्रह आहे. तुम्ही भावुक प्रवृतीचे आहात. स्वभावाने तुम्ही संशयी असता. दुसर्‍यांचे दु:ख तुमच्याकडून बघवत नाही.

तुम्ही मानसिकरूपेण स्वस्थ असता पण शारीरिक शिथिलता असते. चंद्र ग्रह स्त्री ग्रह असतो, म्हणून तुम्ही फारच भावुक स्वभावाचे असता. तुमच्यात जराही गर्व नसतो. चंद्राप्रमाणे तुमच्या स्वभावात चढ-उतार येत असतो. जर तुम्ही घाईगडबड सोडली तर तुम्ही तुमच्या आयुष्यात नक्कीच यशस्वी व्हाल.

*शुभ दिनांक : 2, 11, 20, 29*

*शुभ अंक : 2, 11, 20, 29, 56, 65, 92*

*शुभ वर्ष : 2027, 2029, 2036*

*ईष्टदेव : महादेव, भैरव*

*शुभ रंग : पांढरा, हलका निळा, ग्रे*

*कसे राहील हे वर्ष*

ज्या लोकांची जन्म तारीख 2, 11, 20, 29 आहे त्यांच्यासाठी हे वर्ष अती उत्तम राहणार आहे. महत्त्वपूर्ण कामात नक्कीच यश मिळेल. मान-प्रतिष्ठेत वाढ होईल. विद्यार्थी वर्गाला सफलता मिळेल. नोकरी करणार्‍या व्यक्तींसाठी हा काळ प्रगतीकारक असेल. मानसिक सुख-शांती मिळेल. शुभवार्ता कानी पडेल. शत्रू प्रभावहीन होतील. बेरोजगारांना रोजगार ‍‍ मिळेल. व्यापारी वर्ग अनुकूल स्थितीत असतील. दांपत्य जीवन मधुर राहील.

*मूलक 2च्या प्रभावात येणारे विशेष व्यक्ती*

* महात्मा गांधी
* अमिताभ बच्चन
* हिटलर
* ‍लाल बहादूर शास्त्री
* थॉमस अल्वा एडिसन
* टीना अंबानी
[11/03, 8:33 am] +91 85540 02355: 🙏श्री गुरुदेव दत्त🙏                                                 *🙏काही प्रभावी तोड़गे🙏* 
        1)दररोज घरात
 श्री सूक्त पठन केले असता, त्या घरात धन-धान्याची कमतरता पड़त नाही.

 2)लाल रंगाच्या रिबिनमधे तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेश द्वारावर बांधल्यास घरात सुखशांति व धनाची वाढ होते.

3)प्रत्येक गुरुवारी तूळशीस दूध अर्पण केल्यास धनलाभ होतो.

4)फ़क्त शनिवारी च पींपळ वृक्षाला स्पर्श करुण नमस्कार करुण दिवा लावावा व धनलाभ होण्यासाठी प्रार्थना करावी.

5) रविपुष्य् नक्षत्रावर काढ़लेली वेताची मुळी वादविवादात(न्यायालयात यश प्राप्त करुण देते.

6) घर परिवारात सुख-शांति साठी तथा समृद्धिसाठी प्रत्येक दिवशी भाकरीचे/पोळीचे चार समभाग करुण एक भाग-गाई ला, एक भाग-काळ्या कुत्र्याला, एक भाग-कावळ्या ला, एक भाग- घराच्या वरच्या बाजूस ठेवावा.

7) प्रत्येक दिवशी गरम तव्यावर (सुरवातीस) दुधाचा शिडकावा करावा,घरामधे रोगाचे प्रमाण कमी होते.

8) ज्या घरात स्त्रीया वारंवार आजारी असतात,त्या घरा समोर तुलसी चे रोप लावावे व त्याची काळजी घ्यावी, रोग नाहीसे होतात.

9) कर्ज मुक्तिसाठी,मोठ्या कर्जातुन मुक्त  होण्या साठी मंगळवारी शिव मंदिरात जाऊन मूठभर मसुराची डाळ वाहुन खालील म्हणावा, मंत्र- ।।ॐ ऋणमुक्तिश्वराय नमः।। या उपायाने कर्ज बाधा नाहीशी होते.

 10) मंगलवारी गहू च्या पिठात थोड़ा गुळ मिसळून त्याच्या छोट्या गोळ्या तयार करुण 40 दिवस तलावातील माश्यांना खाऊ घालाव्या कर्जमुक्ति लवकर च होते.                     🙏(प.पु.गुरुवर्य गुरुमाऊलींच्या अमृतमय ज्ञानगंगेतुन)                                       ।।गुरुमाऊली।।।                                                     🌹🙏🌹🙏🌹🙏🌹                                    ।।ॐ शक्ति पराशक्ति।।
[17/03, 2:57 pm] +91 99233 14709: *आपण अर्पण केलेला नैवेद्य देव ग्रहण करतात का ?* * एका शिष्याने आपल्या गुरुंना विचारले, " खरंच देव आपण दाखविलेला नैवेद्य ग्रहण करतात का ? जर देव तो ग्रहण करतात, तर ते पदार्थ नाहीसे का होत नाहीत ? " त्यावेळी गुरुंनी त्या शिष्याला काहीच ऊत्तर दिले नाही. आपला नियमित पाठ शिकवित राहिले. त्या दिवशीच्या पाठामध्ये गुरुंनी आपल्या शिष्यांना एक श्लोक शिकविला. "पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते। पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते।। " पाठ संपल्यावर गुरूंनी सर्व शिष्यांना पुस्तकात पाहून हा श्लोक कंठस्थ करण्यास सांगितले. *काही वेळानंतर गुरूंनी प्रश्न विचारणाऱ्या शिष्याजवळ जाऊन त्याला विचारले, " काय, श्लोक तोंडपाठ झाला की नाही ? " त्यावर त्या शिष्याने गुरूंना तो श्लोक अचूक म्हणून दाखविला. तरी देखील गुरूंनी नकारार्थी मान हलविली.* *त्यावर शिष्य म्हणाला, " तुम्हाला हवं असेल तर पुस्तकात बघा आर्य, मी श्लोक बरोबर म्हंटलाय ! " त्यावर गुरू म्हणाले, " अरे, श्लोक तर पुस्तकातच आहे, मग तू कसा काय कंठस्थ केलास ? " त्यावर शिष्य काहीच बोलू शकला नाही.* *त्यावेळी गुरूंनी त्याला समजाविले की, " सध्या पुस्तकात जो श्लोक आहे, तो स्थूल स्थितीत आहे , आणि तू जो श्लोक कंठस्थ केलास तो सूक्ष्म स्थितीत तुझ्या अंतरंगात प्रविष्ट झाला. तुझे मनही त्याच स्थितीत असते. तू श्लोक कंठस्थ केलास त्यावेळी पुस्तकातील जे त्याचे स्थूल रुप आहे, त्याचा काहीच ह्रास झाला नाही." " त्याचप्रकारे संपूर्ण विश्वात व्याप्त असलेला परिपूर्ण परमात्मा जेंव्हा आपण अर्पण केलेल्या नैवेद्याचे सूक्ष्म स्थितीत ग्रहण करतो, तेंव्हा त्याच्या स्थूल रुपात काहीच ह्रास होत नाही . नैवेद्याचे ते स्थूल रुपच आपण नंतर प्रसाद म्हणून स्विकारतो."*
[18/03, 6:47 am] +91 85540 02355: ⛳श्री स्वामी समर्थ ⛳

1)उत्तम कौटुंबिक सुसंवाद असण्याकरिता तुळशी महात्म्य वाचावे.

2)लक्ष्मीप्राप्ती करिता तीन गुरुवार गोडभात लोकांना दान करा.

3) रोज कापूर, गुग्गळ व लोभान ह्यांचा धूर केल्याने पितृदोष कमी होत।

4)आंघोळ करताना केशर टाकल्यास पासपोर्ट व व्हीसाच्या अडचणी दूर होतील

5)नैराश्य जाण्याकरिता तांब्याच्या सूर्य प्रतिमेसमोर २४ वेळा गायत्री मंत्राचा जप करावा.
देवाची आरती कापुराने ४० दिवस लागोपाठ केल्यास वातावरण सकारात्मक होते.

6) दर शुक्रवारी दही/साखर दान केल्यास त्वचा विकार कमी होतो

7)घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करू नये आणि घरामध्ये शुभ उर्जा भक्कम रहावी यासाठी मुख्य दरवाजाला लाकडी उंबरा बसविणे महत्वाचे आहे.

8)शनिवारी काळ्या कुत्र्याला मोहरीचे तेल लावलेली पोळी खाऊ घातल्यस उधळपट्टी थांबते।

9) ईशान्यला आवळ्याचे झाड लावल्यास आर्थिक परिस्थिती सुधारते.

10)स्त्रियांनी शनिवारी डोक्यावरून अंघोळ केल्यास सगळ्या इच्छा पूर्ण होतील
11(घरात लक्ष्मी टिकण्याकरिता ब्रह्मस्थानात तुळशीचे झाड लावावे.

12)मुख्यदाराला कडुलिंब आणि आंब्याच्या पानाचे तोरण लावल्यास दृष्ट लागत नाही

13)कर्जमुक्तीसाठी दुध पाणी व तिळाने पिंपळपूजा ६ महीने करावी.

14) घराजवळ पपई, केळी, आंबा, अननसाचे झाडे लावू नयेत.

15)खोटा आळ किंवा जेल असल्यास शिवमहीमा पठण करावे..

16) दुकानात बासरी वाजवणाऱ्या कृष्णाचे चित्र लावल्यास कर्जघ्यावे लागत नाही.

17)(सूर्योदय व सूर्यास्त पूर्वी झाडू मारल्यास दारिद्र्य येत नाही.

18)दक्षिण किंवा पश्चिमेकडे तोंड करून जेवू नये.

19)भयानक स्वप्न पडत असल्यास डोक्याशी गंगा ठेवावे.

20)तुळशीची मुळ उशीखाली किंवा डोक्याजवळ ठेवल्यास गादीत मुलं शु करत नाही.===

     !! श्री स्वामी समर्थ !!
[21/03, 3:04 pm] +91 85540 02355: होळीची राख एका मडक्यात घेऊन त्यात राखेच्या वजनाइतके देशी गाईचे ताजे शेण मिसळून मडके दादरा बांधून एअरटाईट बंद करा व दिड फूट खोल जमीनीत गाडून टाका
४५दिवसानंतर ते उकरून काढा आंत जे भुरभुरीत रसायन तयार होईल त्याला *भस्मरसायन* म्हणतात. जमीनीत याचा वापर सर्व प्रकारची आवश्यक संजिवके पिकांस,फलं फुलांस मिळतात. याचा उपयोग संप्रेरक म्हणूनही होतो.
मडक्यातील रसायन ३-४ग्राम एक लिटर पाण्यात मिक्स करून *अमावस्या/पोर्णिमेच्या आदल्या दिवशी रात्री फवारणी करावी.*
[21/03, 3:14 pm] +91 85540 02355: *!!श्री स्वामी समर्थ!!*कर्करोग(कॅन्सर)साठी उपचार
1)हळद पावडर १चमचा पाण्यात मिसळून रोज रात्री प्यावी.
2)स्पतरंगी /रानभेंडी ची मुळी गोमूत्रात घासून मधातून घेणे
3)रोज सकाळी उपाशी पोटी ताजे गोमूत्र घेणे
4)श्रीनिवास कंचनार गुग्गुळ वटी,वेखंड(वाचा) टॅबलेट, *श्रीनिवास सप्तरंगी काढा,महामंजिष्ठावटी, सप्तरंगी टॅबलेट,कोरफड ज्युस,रक्तवर्धक च्यावनप्राश याचा वापर करावा*
*श्रीनिवास आयुर्वेद विभाग गुरुपीठ त्र्यंबकेश्वर*
[21/03, 8:48 pm] +91 85540 02355: 🚩 श्री स्वामी समर्थ 🚩

👉काल दि. 28-5-2016 रोजी ञ्यंबकेश्वर  येथे झालेल्या मासिक मिटिंगमधील प.पू.गुरुमाऊलींनी सांगितलेले आयूर्वेदिक तोडगे👈

👉1 )टाॅन्सिल्ससाठी- चांगला मध व ज्येष्ठ मध घासून पोटात घ्यावा.

🌟खायचा चूना आणि गावरान गुळ एकञ करुन लेप दिला तर टाॅन्सिल्स बरा होतो.

👉2) वजन कमी करण्यासाठी:-
 दालचिनी मधाबरोबर अनाशापोटी घ्यावी 14 दिवस

🌟 मध आणि पाणी एकञ करुन पिणे.


👉3) किडणी स्टोन:-
फ्रिजचे थंड पाणी पिऊ नये.

🌟 ऊन्हातून आल्यानंतर 5-10 मिनिटांनी पाणी मध किंवा पाणी गुळ द्यावा.

🌟 जो फ्रिजचे थंड पाणी पितो त्याला किडणीचे आजार होतात.

🌟पोहे कधीही खाऊ नये. पोह्याने किडणीचे आजार उद्भवतात.


👉4) सोयरॅसिस आजार:-
आघाड्याची पावडर लावावी. सोयरॅसिस पूर्ण बरा होतो.


👉5) सर्प दंश झाला असेल तर:-
आघाड्याचा पाल्याचा रस दंशस्थानी लावावा. व रस प्यायला द्यावा 3 मिनिटात कसलेही विष उतरते माणूस दगावत नाही.



👉6) पूळ्या, फोड येणे:-
ञिफळा चूर्ण पाण्यातून लेप लावावा पूळ्या येण बंद होते.

🚩श्री स्वामी समर्थ 🚩
[21/03, 8:48 pm] +91 85540 02355: || श्री स्वामी समर्थ || 
              सोपे तोड़गे
1)प्रवासास निघायच्या वेळी ज्या नाकपुडीतून श्वास चालू असेल त्या बाजुचा पाय प्रथम उमऱ्याबाहेर टाकणे.यामुळे प्रवासाचे शुभ फल प्राप्त होते.✍

2) रोज रात्रि जेवतांना जेवनाच्या ताटातील जेवणाचा घास प्रथम काढून कागदावर ठेवावा. हात धुन्याचे वेळी तो कागद उचलून प्रथम घराबाहेर फेकाव व् नंतरच हात धुवाव.यामुळे आपले वास्तुपुरुष व् वस्तुदैवत प्रसन्न राहून घरात काहीच कमी पडत नाही.✍
(मासिक सेवा अंक सप्टे.2002)
[24/03, 11:32 am] +91 99233 14709: 👇👇👇👌👌

जाँईंट रिप्लेसमेंट टाळा !

टेबल खुर्चि आल्यापासून आपला जमीनीशी संपर्कच संपला आहे . तासंतास खुर्चीत बसणे , कंटाळा आला की झाेपणे . बसणे , उभे रहाणे , झाेपणे या तीनच क्रीया आपला गुडघा वर्षानुवर्षे करत असताे .

आपले नकळत गुडघ्याकडे दुर्लक्षच हाेते . काेणी जीम ला जात असेल , तर चेस्ट बायसेप जितक्या तावातावाने मारताे , कार्डिआे जितक्या "मस्ट" गरजेने करताे तितक़्या गरजेने पायांचे व्यायाम करत नाही . का ??
कारण पायावर घेतलेली मेहनत दिसून येत नाही . टिशर्ट मधून डाेकावणारी बेंडकूळी किमान अेक दाेघींना impress करेल . पायाचं काय ? वर माडी आणि खाली काडी असे चित्र असते . ही काडी (गुडघा) मात्र तुमच़्या माडीचे ( upper extremity ) वजन सहन करत असते . शांततेत ....ती जेंव्हा बाेलते तेंव्हा आपल़्या ताेंडातून शब्द निघताे "जाँईंट रिप्लेसमेंट"

अर्थात हा शब्द किंवा पर्याय आपला नसताे . ताे आपल्याला दिलेला असताे . आधुनिक वैद्यकात आजही सांधेदुखी यावर प्रभावी उपचार नाही . पेन किलर , calcium , multi vitamins यापलीकडे आहे काय ? सतत पेनकिलर खाल़्याने किडनी वर दुष्परिणाम , साेबत स्टीराेइड्स असतील तर आनंदच ...calcium हे "गाेळ्यांच्या " स्वरुपात घेतल्याने त़्याचे शरिरात absorption हाेत नाही असा रिसर्च पेपर प्रसिध्द झाला आहे ...multi vitamins वर न बाेललेलेच बरे ...दुखणे तर थांबत नाही ...आैषधे काम करत नाहीत मग का़य करायचे ??
..करुन टाका जाँईंट रिप्लेसमेंट ....

अशी रिप्लेसमेंट आमच्या "याे याे " जनरेशन च्या नशिबी येऊ नये यासाठी काही टिप्स ( सल्ला हा शब्द सक्तीचा, हुकुमशाही तर टिप्स हा कूल वाटताे असे नुकतेच समजले ....असाे )

१. जमिनीवर रहाण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे जमीनीवर रहा .

Office मध्ये ठीक आहे , पण घरी टेबल खुर्ची यावर फुली मारा . व्यवस्थित मांडी घालून बसा . जेवताना , वाचताना इ. काही लाेक अनेक वर्ष मांडी घालून बसले नसतील ....त्यांनी सराव करत मांडी घालावी . कशी जमत नाही मांडी घालायला बघताेच/बघतेच हा धसमुसळेपणा नकाे .

२. Office मधे सक्तीची टेबल खुर्ची असते हे मान्य पण "लिफ्ट " सक्तीची असते का ?? घर / office भलेही ८व्या मजल्यावर असेल ..दिवसातून अेकदा गड चढून उतरायला काय हरकत आहे ?

३. याेगासने नियमित करा . सर्व करणे शक्य नसेल तर वज्रासन कराच . साेपे . गुढघ्यास उत्तम . जेवल्यानंतर करता येण्यासारखे अेकमेव आसन .

४. किमान ५०-१00 उठा बश्या , अर्धा तास सायकल चालवणे , सायकल चालवायला सायकल,वेळ,जागा यापैकी अेक किंवा तिनही नसेल तर जमीनीवर झाेपून हवेत सायकलिंग करणे उत्तम.

५. गुढग्यास राेज किंवा आठवड्यातून ३वेळा तेलाने मालिश करावी .मालिश म्हणजे किमान वाटीभर तेल दाेन्ही गुडघ्यास व कमरेस लावणे व जिरवणे असा आहे .

६. कितीही याक व्याक ईक्स असले तरी राेज किमान १ ग्लास दुध प्यायला हवे . बाकी महत्व नाही पटले तरी तुमच्या calcium साठी .
अर्थातच गाईचे व ते ही भारतीय वंशाच्या !

७. खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी हे मनाशी ठरवुन घ्या . Preservatives घातलेल्या तुपाबद्दल मी पामर काय बाेलणार ? घरी कढवलेल्या किंवा खात्रीशिर दुग्धालयातून घेतलेल्या तुपाने cholesterol ,fats वाढत नाहीत हे नक्की . सांध्यास स्नेह उत्तम !!

८. बाकी हेल्थ काँन्शिअस असे तुम्ही दुपारी झाेपत नसाल , मिल्कशेक शिकरण खात नसाल , मानसिक ताण तणाव चिंता यातुन मुक्त असाल , दारु सिगरेट यापासून अलिप्त असाल हे माहित आहे . त्यामुळे इथेच थांबते .

आपल्या पायावर उभं रहायला आयुष्यभर झटायचं ...जेंव्हा उभं रहायची वेळ येते तेव्हा पायात ताकद नाही किंवा गुडघे भरुन येतात , सांधे दुखतात म्हणून झाेपून रहायचं.....यासाठी झटताे का आपण ??

आत्ताच जागे व्हा ...जाँईंट रिप्लेसमेंटला आयुष्यातून हद्दपार करा !!
[01/04, 4:35 pm] +91 85540 02355: -------------------------------------------
*एकादशी ला करू नका या गोष्टी*
-------------------------------------------

एकादशी ला शास्त्रात खूप महत्व दिले गेले आहे. एकादशी चा उपास करणे शुभं मानले जाते, आणि या दिवशी उपवासाचे पदार्थ घरात होतात. खूप पत्थ पाळी जातात.

एकादशी तिथी भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. शास्त्रात सांगितलेय की या दिवशी ह्या गोष्टी करू नयेत, केल्यास पाप लागते.



👉मांस-मच्छी, लसूण, कांदा, अंडी या तामसी पदार्थांचे सेवन एकादशीच्या दिवशी करु नये.

👉एखाद्या व्यक्तीची निंदा करणे हे शास्त्रात पाप मानले जाते. त्यामुळे एकादशीच्या दिवशी वा इतर दिवशी कोणत्याही व्यक्तीची निंदा करु नये.

👉एकादशीच्या दिवशी भात अथवा भाताचे पदार्थ खाऊ नये.

👉या दिवशी दारुचे सेवन करणेही शास्त्रात निषिद्ध मानले जाते.
-----------------------------------------------
*संकलन :- सतीश अलोणी @*
------------------------------------------------
[01/04, 4:35 pm] +91 85540 02355: ------------------------------------------------
*एकादशीच्या दिवशी भात का खात नाहीत?*
-----------------------------------------------


पद्यपुराणानुसार एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या अवतारांची पूजा केली जाते.

या दिवशी मनोभावे पुजा केल्यास मोक्षप्राप्ती होते. तसेच हजारो यज्ञ केल्याने जितके पुण्य मिळते तितके पुण्य या दिवशी दान केल्याने मिळते.

या दिवशी सात्विक आहार घेतला जातो. लसूण, कांदा, मास-मटण, अंडी वर्ज्य असते. तसेच तांदळापासून बनवलेले पदार्थही या दिवशी वर्ज्य असतात.

आपण आधीपासून ऐकत आलोय की एकादशीच्या दिवशी तांदळाचे तसेच त्यापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन केले जात नाही.

*मात्र तुम्हाला यामागचे कारण माहीत आहे का?…*

शास्त्रात तांदळाचा संबंध जलाशी लावण्यात आला आहे आणि जलाचा संबंध चंद्राशी. पाच ज्ञानेंद्रिये आणि पाच कर्मेंद्रिये यांच्यावर मनाचा अधिकार असतो. मन आणि सफेद रंगाचा स्वामी चंद्र आहे.

एकादशीच्या दिवशी शरीरात जलाची मात्रा जितकी कमी असले तितके व्रत सात्विक मानले जाते.

तांदळात पाण्याची मात्रा अधिक असते. जलावर चंद्राचा प्रभाव अधिक असतो. त्यामुळे भात खाल्ल्याने शरीरात पाण्याची मात्रा वाढते.
यामुळे मन अधिक विचलित अथवा चंचल होते. यामुळे व्रतामध्ये अडथळे येण्याची भिती असते.
एकादशीचे व्रत करताना मन निग्रही असणे आणि सात्विक भाव असणे गरजेचे असते. म्हणून एकादशीच्या दिवशी भात खात नाहीत.
-------------------------------------------------
*संकलन :- सतीश अलोणी @*
-----------------------------------------------
[04/04, 7:06 am] +91 85540 02355: *|| श्री स्वामी समर्थ ||*
           
 *अमावास्या प्रारंभ:-*

दि 4  एप्रिल गुरूवार, दुपारी 12.50 वा

*अमावस्या समाप्ती:-*

दि 5 एप्रिल शुक्रवार , दुपारी 2.20 वाजता

*■ अमावास्येला करावयाची विशेष सेवा ■*
१) सकाळी पंचगव्य संपूर्ण शरीराला  लाऊन अंघोळ करावी व गायत्री मंत्र  म्हणावा, जमल्यास नदी तीरावर अथवा तिर्थक्षेत्री पंचगव्य लावुन स्नान केल्यास अति उत्तम...

२) घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळी मोहरी घेऊन ११ वेळा काळभैरवाष्टक व ११ वेळा वेदोक्त वल्गा सुक्त म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घराचे वाईट शक्ती, करणी, भानामती व इतर सर्व बाधेपासून संरक्षण होते.

३) अमावस्येच्या दिवशी घराच्या आजुबाजुच्या सर्व देवी-देवतांचा नारळ खडीसाखर ठेवून मानसन्मान करावा.

४)  अमावस्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा, घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर शेंदुराने त्रिशूल काढून नारळ उतारा करावा.

५) आपल्या घरातील, ऑफिस मधील, दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करुन व पाण्याच्या बादलीत थोडे जाडे मीठ, हळद, लिंबू ,गोमूत्र व पंचगव्य टाकून (केंद्रातील उपलब्ध श्रीनिवासचे फ्लोअर क्लिनर पण चालेल) घर स्वच्छ पुसून घ्यावे.

६) हळ्द व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा पुसावा.

७) आपले वाहन स्वच्छ धुवून त्यावरुन नारळ उतारा हा सात वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून करावा (उतारा करतांना वाहन हे जागेवर चालू ठेवावे) व नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करावा तसेच पांढऱ्या मोहऱ्यावर वल्गासूक्त ११ वेळा करून त्या पिवळ्या कपड्यात ठेऊन पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनच्या आत तारेने अडकून ठेवावे व वाहनास केसारी बांधावी.

 ८) घर, दुकान, ऑफिस, कारखाना असोला नारळ, गोरक्ष चिंच किंवा कोहळा बांधणे.
*अमावास्येला आसोला नारळ, कोहळे किंवा गोरक्ष चिंच आणून त्यावर*
*१) श्री स्वामी समर्थ १ माळ २) श्री दत्त महाराजांचा बीजमंत्र १ माळ ३)शाबरी मंत्र १ माळ ४)नवनाथ मंत्र ११ वेळा ५)कालभैरवाष्टक ११ वेळा ६)वल्गासूक्त ११ वेळा करावे...  गोरक्षचिंच, आसोला नारळ  किंवा कोहळे लाल कपड्यात संरक्षण यंत्रासहित बांधावे* ,जर अगोदरचे बांधले असेल तर ते वाहत्या पाण्यात सोडावे...
      आसोला नारळ किंवा कोहळा टांगल्यानंतर कधी कधी खराब होतो किंवा त्यातून पाणी गळते तेव्हा कोहळा काढून कचऱ्यात टाकून द्यावा. त्या पुढील शनिवारी पुन्हा नवीन कोहळा आणून लावावा व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करावा.

*★ हिरण्यदान*:-
अमावास्येच्या दिवशी १२ ते १२.३० दरम्यान जानवे जोड, सव्वा पावशेर पेढे, ११रु. दक्षिणा या तीन वस्तू ब्राह्मणास दान देणे. (प्रसादास म्हणून पेठा परत केल्यास खाऊ नये)

■ *घरात शांतता राहण्यासाठी*
१ नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवावे. शेंडी देवाकडे करावी व रोज सकाळ-संध्याकाळ त्यावर एका नंतर एकक असे ७ कापूर जाळावे. कापूर जळत असताना श्री स्वामी समर्थ मंत्र जप करावा .दर पौर्णिमा व अमावस्येला नारळ बदलून घ्यावा. जुन्या नारळाचा प्रसाद घरात खावा. (नारळ खराब निघाल्यास विसर्जन करावा)

★  *शक्यतो अमावास्येच्या दिवशी परान्न घेऊ नये*
[09/04, 4:04 pm] +91 88304 45910: Must read🙏
*पुरातन देवळात  दर्शन घेण्यास का जावे ?*( गल्ली बोळातील नाही)

अध्यात्म आणि सायन्स

         !! श्री !!

देवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ उर्जा असते.

देवळे म्हणजे जणू काही ब्रम्हांडाचा/भोवतालचा पंचमहाभूतांसहीत असलेला छोटासा तुकडाच जणू.

सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त शुभ उर्जेची जागा निश्चित झाली की तिथे खड्डा खणून त्यात एक तांब्याचा तुकडा टाकला जाई. तांबे हे वीज वचुंबकीय उर्जेचे उत्तम वाहक ( good conductors) आहेत हे आपल्याला माहित आहेच. त्यामुळे जास्तीत जास्त शुभ चुंबकिय वैश्विक उर्जा स्वतःत सामावून घेऊन नंतर ती भोवताली रेडीएट करणे हा तांब्याचा तुकडा मुर्तीखाली ठेवण्यामागचा प्रमुख उद्देश.

त्यानंतर विधीपूर्वक मुर्तीची प्रतिष्ठापना केली जाई व त्यानंतर त्याभोवती मंदिर बांधले जाई.

आता देवळात जातांना काय करावे, कसे दर्शन घ्यावे ह्याबाबत आपण जे नियम पूर्वापार पाळत आलो आहोत त्यातही 100% विज्ञान कसे आहे ते पाहू.

1) देवळात जाण्यापूर्वी आपण चपला/बूट काढून पाय धूवून मगच मंदिरात प्रवेश करतो........
ह्यामागे स्वच्छतेचे कारण आहेच, की आपण चपला/बूट घालून सर्वत्र फिरत असतो. मंदिरातील शुभ व पवित्र व्हायब्रेशन्स (positive & pure vibrations) दुषित होऊ नयेत हा एक उद्देश. पण त्याहीपेक्षा एक मोठे वैज्ञानिक सत्य यामागे दडलेले आहे. मंदिराच्या मध्यभागातील फरशी अशी निवडलेली असे ( उदा. संगमरवर ) की ती मंदिरातील शूभ उर्जेची ती उत्तम वाहक ती असेलच पण आपण जेव्हा तिच्यावरुन अनवाणी (bare footed) चालू तेव्हा तळपायावर असलेल्या एनर्जी पाॅइंटस् मधून ती आपल्या शरिरात प्रवेश करेल.
जर तुमची पंच ज्ञानेद्रिये receiving mode मध्ये असतील तरच मदिरातील शुभ उर्जा तुम्ही स्वतःमध्ये सामावून घेउ शकाल,तेव्हा पुढचे नियम त्याकरीता..

2) मंदिराच्या गर्भगृहात/मूलस्थानात प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशव्दाराशी असलेली घंटा वाजवणे......
ह्यामागेही दोन उद्देश आहेत.. पहिला म्हणजे.. ह्या घंटा विशिष्ट सप्तधातू योग्य प्रमाणात घेऊन बनविल्या जातात. घंटा वाजविल्यानंतर ती तीव्र परंतू किमान सात सेकंद रहाणारा प्रतिध्वनित नाद निर्माण करतील अशा बनविल्या जातात. घंटा वाजवून पुढे निघून न जाता तिच्या खाली उभे राहून नादाची व्हायब्रेशन्स स्वतःमध्ये सामावून घेणे. ह्यामुळे आपली सप्तचक्र तर उद्दीपित होतातच,पण आपला उजवा व डावा मेंदू एकतानतेने ( inco-ordination) काम करु लागतात. तसेच आपल्या मनातील नकारात्मकविचारांचा निचराही होतो. गर्भगृहातील मूर्तीमध्येही ही व्हायब्रेशन्स शोषली जातात.

3) आपले पांच sences म्हणजे दृष्टी, ऐकणे, स्पर्श, चव घेणे, वासघेणे. यापुढील रुढी हे पांच सेन्सेस उद्दीपित करतात.
अ. कापूर जाळणे -- दृष्टी
ब. कापूरारतीवर हात फिरवून ते डोळ्याना लावणे... स्पर्श
क. मुर्तीवर फुले वाहणे...फुलांच्या अरोमामुळे वास.
क. कापूर व तुळशीपत्र घातलेलेतीर्थ प्राशन करणे..चव.
हे तीर्थ तांब्याच्या / चांदीच्या भांड्यात 8 तास ठेवलेले असते, त्यामुळे कफ- ताप असे आजारही जातात.
ड. घंटानाद व मंत्रोच्चरण....ऐकणे.
अशाप्रकारे उद्दीपित अवस्थेत व reveiving mode मध्ये आपण गर्भगृहातील आवश्यक तेवढी शुभ उर्जा स्वतःत सामावून घ्यायची असते.
मूर्तीच्या मागील बाजूस व भोवताली पसरलेली उर्जाही मिळावीम्हणून प्रदक्षिणेचे प्रयोजन..
पूर्वसुरी म्हणतात, हे सगळे केल्यावर पटकन गजबजाटात जाऊ नका. मंदिरात जरा वेळ टेका. शरिरात उर्जेला समावायला, settle व्हायला वेळ द्या आणि अत्यंत शांत मनाने, आनंदाने, उर्जापूर्ण अवस्थेत आपल्या कामाला जा.
मित्रमैत्रिणींनो आपल्या पुढच्या पिढीला देवळात कां जायचे हा मोठ्ठा प्रश्न पडलेला असतो. ह्यापुढे देवळात जाण्यामागचा उद्देश लक्षात घेऊनच मंदिरात जा आणि पुढच्या पिढीपर्यत हे ज्ञान पोहोचवण्यासाठी मदत कराल हिच अपेक्षा..🙏

*मुळात हिंदू धर्म हा एकमेव असा धर्म आहे जो विज्ञानावर आधारित आहे*
[14/04, 3:08 pm] +91 98504 72815: *आपल्याकडे दैविक शक्ती आरुढ झाली आहे हे कसे ओळखावे?*

जेव्हा आपण कोणतेही साधना, परायन, जप - तप करतो त्यावेळी आपल्या शरीराच्या आजूबाजूला दैविक वलयचक्र तयार होते यालाच दैविक सुरक्षा कवच असे म्हणतात. आपल्या आजूबाजूला दैविक शक्तीचा वावर आहे हे कसे ओळखावे?

*या साठी हा लेख ….*

१) ज्यावेळी आपण देवासमोर दिवा पेटवतो तेव्हा दिव्यातली ज्योत वरच्या दिशेने सरळ रेषेत ( ङावी - उजवीकडे न हलता सरळ रेषेत ) वाढत जात असेल तर समजून जावे कि दैविक शक्ती आपल्या आजूबाजूला वावरते आहे.

२) ज्यावेळी आपण गोमुखीतून रुद्राक्ष माळेचा जप करत असतो त्यावेळी अचानक शरीरात व नसानसात रोमांच होत असेल सुखद अनुभूती होत असेल तर समजावे कि दैविक शक्ती तूमच्या जवळपास आहे.

३) दर गूरुवारी श्री स्वामी महाराजांच्या मठात दर्शनासाठी गेले असता व तेथून घरी आल्यावर काहीतरी शुभ संकेत भेटतात.

४) शिवलिंगावर रुद्राभिषेक केल्यावर आपल्या मनातले वाईट विचार, क्रोध, भय, चिंता ही नाहीशी होते व मनाला सुखद अनुभूती होते व मन पूर्णता हलके होते.

५) ज्यावेळी आपण देवासमोर एकांतात ध्यान करत असतो ( एकांत म्हणजे इतर कोणीही नाही फक्त देव आणि आपण ) त्यावेळी अचानक हलका सुगंधी वास येतो त्यावेळी समजून जावे कि देव आपल्याला भेटावयास आला आहे व तो अद्रुष्य अवस्थेत आहे. यामध्ये जो दत्त महाराजांचे ध्यान करतो त्याला चाफ्याच्या फुलांचा, स्वामी महाराजांचे ध्यान करते वेळी बकुळीच्या फुलांचा, शिवशंकर यांचे ध्यान करते वेळी पारजातकांच्या फुलांचा, भगवान विष्णु व त्यांच्या अवतारापैकी कोणाचे ध्यान केले असता चंदनाचा वास येतो, देवीचे उपासना करताना मोगरा किंवा मालीच्या फुलांचा वास येतो.

६) शिंवलिंगावर पंचामृताने अभिषेक करते वेळी किंवा जल अर्पण करते वेळी अचानक साप दिसणे हा सुद्धा दैविक अनुभव आहे.

७) ज्या स्रीया घरामध्ये देवीचा घट ठेवतात व त्याची मनोभावनेने पुजा करतात त्या स्रीला स्वप्नामध्ये हिरवी साडी घातलेल्या सुवासीन बाईचे दर्शन होते अन् ती त्या स्रीला योग्य तो मार्ग दाखवते.

८) जे दत्तगुरुंची भक्ती करतात किंवा गुरुचरित्राचे परायण करतात. ते जेव्हा रात्री डाव्याकुशीवर झोपले असता त्यांना दैविक शक्ती संकेत प्राप्त होतात.यामध्ये काहींना स्वप्नामध्ये देवाची अनुभूती होते.

९) ज्यांना स्वप्नामध्ये ढोपरा पर्यत धोती, एका हातात कमंडलू, कपाळावर भस्म, पायात पादुका, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातलेला वृद्ध व्यक्ती दिसला असेल त्याने समजून जावे कि तो देव आहे व तो तूम्हाला दर्शन देत आहे अथवा तूमच्या पुर्वजन्मी किंवा त्याहून आधीच्या जन्मी ते तूमचे गुरु असतील असे समजावे.

१०) जे दुर्गा सप्तशती चे पठन करतात अथवा दर मंगळवारी सिद्धकुंजिका स्रोत वाचतात अशा देवी भक्तांना स्वप्नात हिरव्या साडी घातलेल्या स्रीया ( पण त्यांचे मुख दिसत नाही व शरीरही दिसत नाही म्हणजे सर्वत्र काळा रंग ज्यामध्ये हात - पाय दिसत नाही, कान - नाक - डोळे काहीच दिसत नाही म्हणजे तेथे असूनही अध्रुश्य अवस्थेत ) त्यांच्या गळ्यात मोठे चकाकते मंगळसुत्र, केसात अंबाडा त्यावर वेणी व कपाळावर लाल भस्म किंवा लाल कुंकवाचा गोलाकार लेप अशा नऊ ते दहा स्रीयांचे दर्शन होते.या स्रीया मोठ्या चौरंग्या सारख्या पाटावर बसलेल्या दिसतात. काहींच्या मते यांना देवींचे बया असेही म्हणतात.

११) ज्यांना स्वप्नामध्ये जून्या घरचे देव म्हणजेच मूळदेव दिसतात त्यांनी समजून जावे की तूम्हाला मूळदेव हाक देत आहे.

१२) जे कुलदेवीची वर्षातून एकदा सुद्धा ओटी भरत नाही अशा घरातील स्रीला कोणीतरी बाहेरुन तीची ओळखीची सुवासीन स्री तीला अचानक भेटावयास येते व चालता - बोलता अचानक तीच्या तोंडून कुलदेवीची ओटी भर असे सांगते त्यावेळी ती कुलदेवी त्या स्रीच्या मुखातून बोलत आहे असे समजावे.

१३) ज्या घरामध्ये मूळदेव असतो त्या घरामध्ये उन्हाळ्याच्या गरमीत सुद्धा थंड गारवा जानवतो तसेच त्या घराची जमिनीवर पाय ठेवले असता थंडपणा जाणवतो व त्या घरात प्रवेश करताच प्रसन्नता व शांतता जाणवते.अशा घरात दैवी तत्त्व मोठ्या प्रमाणात रुढ असते.

१४) शिर्डी, गाणगापूर, नृसिह वाडी, अक्कलकोट, शेंगाव यांसारख्या तीर्थक्षेत्री गेल्यावर प्रवासात काही अङचनी आल्यास त्यात अचानक मदतीसाठी कोणीतरी व्यक्ती धावून येतो व मार्ग मोकळे करतो. काहींना याची अनुभूती असेलच.

१५) घरातल्या व्यक्तीला अंगात ताप आला असल्यास व ताप उतरत नसल्यास गाणगापूरचे भस्म, खंडोबाचा भंडारा ( हळद ), ज्योतीबाचा भंडारा ( लाल गुलाल ), काळूबाईचा अंगारा, महादेवाचे भस्म यापैकी काहीही आजारी माणसाच्या अंगाला हाता - पायाला लावले असता अंगातील ताप ( उष्णता ) शरीराबाहेर टाकली जाते व मोठ्या प्रमाणात घाम सुटतो.त्यामूळे आजारी व्यक्तीला आराम मिळतो व लवकर बरा होतो.यामधून देवाचे खरे सत्त्व कळते.

१६) आजही देवाला काही ठिकाणी कौल लावले जातात काही मंदिरात देवाच्या दोन भुवयांच्या वरच्या बाजूला तांदळाचा किंवा गव्हाचा डावा व उजवा असे दोन गोटे लावले जातात व देवासमोर विचारणा केली जाते जर का सकारात्मक असेल तर उजवा व नकारात्मक असेल तर डावा गोटा पडतो.काही ठिकाणी फुलांचाही वापर होतो.हा प्रकार कोकणात प्रामुख्याने पहावयास मिळतो. या मध्ये देवाचे खरे तत्व दिसून येते अनेकांना याचे चांगलेच अनुभव आले आहेत.

१७) लहान बाळ ज्यावेळी हसत - खेळत काही इशारा करत असेल तर समजून जावे कि येथे दैवी शक्ती वावरत आहे कारण लहान बाळाला कोणती तरी प्रतिकृती जाणवत असते पण ती समजून घेणे त्याच्या विचाराच्या पलिकडची असते.

१८) रस्तावरुन किंवा आडवाटे वरुन चालताना अचानक लख्ख प्रकाश डोळ्यासमोर येतो व आपण आपले डोळे दोन्हीही हातानी ढापून घेतो व नंतर हळूच डोळे उघङून पाहता तो लख्ख प्रकाश गायब झालेला दिसतो त्यावेळी आपण मनात विचार करतो हे काय असावे? हा सुद्धा दैवी अनुभूतीचाच प्रकार आहे.

१९) जी व्यक्ती संकाटाच्या पेचात सापडली आहे व आज तरी आपले काम होईल का? किंवा अॉफिसमध्ये आज आपल्याला साहेबांची ओरड पडेल या भीतीपोटी घरातून बाहेर पडावे कि नाही? अशा भयभीत झालेल्या व्यक्तीने गळ्यात वैजंती माळ धारण करुन कामासाठी घराबाहेर पडले असता त्यांच्या सर्व अङचणी शिथील होऊन सर्व कामे सुरळीत पार पडतात व हळूहळू मन हलके होत जाते ही सुद्धा देवाचीच कृपा असते.

२०) ज्या घरातली व्यक्ती आजारपणा मूळे हॉस्पिटलमध्ये ऐडमीट असेल तर त्यांच्या घरातल्यांच्या गळ्याखाली अन्नाचा एक घास ही उतरत नसेल किंवा रात्री त्यांना उद्या काय रिपोर्ट येईल डॉक्टर काय सांगेल याची भीती सतवत असते व झोपही लागत नसते अशा वेळी देवाच्या समोर नारळ ठेऊन गार्हाने घातले असता काहींना याचा चांगला सकारात्मक अनुभवही आलेला आहे.

देवाचे सत्त्व आजही या कलयुगात आहे.देव हा उघङ्या डोळ्यांनी कधीही दिसत नाही व दिसणारही नाही तो फक्त
“ मी आहे तूझ्या आजूबाजूलाच आहे “ याची चाहूल देतो म्हणून देवावर श्रद्धा ठेवा तूम्हालाही अशा प्रकारे दैवी शक्तीचा अनुभव एकदा तरी होईलच.

*श्री गुरुदेव दत्त.*
[16/04, 4:35 pm] +91 90962 55595: ⛳   🕉   ⛳

✳ तांबे तंत्र ✳

🔴 घरातील प्रमुख स्त्रीने सकाळी लवकर उठून आणि घराच्या मुख्य दरवाजावर दररोज तांब्याच्या तांब्याने (लोट्याने) पाणी शिंपडायचे आहे.हा एक अत्यंत प्रभावी उपायआहे. ज्यांच्या घरी हा उपाय केला जातो त्यांच्यावर लक्ष्मी प्रसन्न होते.

🔴 तांब्याचे पाण्याने मुख्य दारावर उंबऱ्यावर पाणी शिंपडल्या ने आजू बाजूचे बाधा व व दृष्ट शक्ती पासुन घराचे रक्षण होते, संकट निवारण होते.

      🕉अलख निरंजन🕉
       📿हर हर महादेव📿
            🙏🏻आदेश🙏🏻
[24/04, 2:02 pm] +91 86524 18565: *FOR GIVING YOUR FLAT ON RENT.....*

Many a times it happens that the flat is in Good condition,  but no tenants Comes.  The flat remains empty and we go on paying the Taxes.  So if you want that your Flat should go out on Rent quickly then do the following remedy.....

**   Take some RAI (MUSTARD SEEDS)  in your hand.  Stand OUTSIDE the HOUSE and pray to ALMIGHTY GOD that your FLAT should go quickly on RENT .   Just throw the MUSTARD SEEDS INSIDE the House and LOCK the DOOR.  Don't go INSIDE once done on THAT DAY.  Your flat will be RENTED SOON.   Do it on any SATURDAY at anytime.

AMIT. HARSHAD. MEHTA🙏🌹
[25/04, 9:53 pm] +91 78750 87128: *🍁🍁🍁सुखीवास्तुराज🍁🍁🍁*
*📲9284059336( व्हाट्स अँप)*

       *👣नोकरी मिळवण्याचे उपाय👣*

     *नोकरी मिळवण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो पण त्यास यश मिळत नाही आज मी आपल्याला देत आहे काही उपाय जे आशा माझ्या मित्रांसाठी रामबाण ठरतील व त्यांची रोजगाराची समस्या सुटण्यास मदत होईल तर देत आहे हे "🍁सुखीवास्तुराज उपाय🍁"-*

*🔱 शनिवारी हनुमानाच्या मंदिरात जाऊन सव्वा किलो बुंदीच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा. शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि मंदिरात बसून लाल चंदनाच्या माळेने खालील मंत्राचा १०८ वेळेस जप करावा.*

"कवन सो काज कठिन जग माही। जो नहीं होय तात तुम पाहिं।।"

*त्यानंतर ४० दिवस दररोज आपल्या घरी या मंत्राचा १०८ वेळेस जप करावा. ४० दिवसांच्या आत तुम्हाला रोजगार मिळेल.*

*🔱 शनी अमावास्येच्या दिवशी एक इडलींबू घेऊन संध्याकाळी त्याचे चार तुकडे करा आणि चारही दिशांना ते तुकडे फेकून द्या. याच्या प्रभावाने तुमची रोजगाराची समस्या दूर होण्यास मदत होईल.*

*🔱 मंगळवारपासून दररोज सकाळी ४० दिवस अनवाणी पायाने हनुमानाच्या मंदिरात जा आणि लाल गुलाबाचे फुल अर्पण करा. असे केल्यास लवकर नोकरी मिळण्याचे योग जुळून येतील.*

*🔱 इंटरव्यूला जाण्याच्या अगोदर लाल चंदनाच्या माळेने खालील मंत्राचा ११ वेळेस जप करा.*

मंत्र : ऊँ वक्रतुण्डाय हुं

*जप करण्यापूर्वी गणपतीची पूजा करा तसेच अथर्वशिर्षाचे पाठ करत दुधाचा अभिषेक करा.*



🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞


*आपल्या अडचणींसाठी आणि उपायांसाठी*

visit our facebook page -👇

*Astrology vastushastra problem solutions*

Subscribe our *youtube channel   👇-*
*✔▶ sukhivasturaj*

*👉आपले प्रश्न विचारू शकता ...*

*संपर्क -* *9284059336 (व्हाट्स अँप)*
           *राज कुलकर्णी*
           *सुखीवास्तुराज*
           *(Practitioner of indian tantra Astrology and vastushastra)*

🌸🌸🌸🌸🌻🌻🌸🌸🌸🌸

(हा msg नाव न बदलता इतर ग्रुप वर पाठवणे यातून दुसऱ्यांना मदत केल्याची भावना आणि मानसिक समाधान मिळते)

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

No comments:

Post a Comment