Pages

मी दत्ता नामदेव बांबळे माझ्या ब्लॉगवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत !!!

मी दत्ता नामदेव बांबळे माझ्या ब्लॉगवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत !!!

आयुर्वेद

[01/06, 2:17 PM] +91 94206 32839: 🙏अती महत्वाचे😧
✴ *आपल्या स्वभावाचा आणि*
      *आजारांचा संबंध काय आहे ?* ✴

तर आता आपण जाणून घेऊया की मनाचा, भावनेचा, विचारांचा, स्वभावाचा कसा व कोठे परिणाम होतो...

१) अहंकारामुळे हाडामध्ये ताठरता निर्माण होते.

२) स्वत:चा हट्ट पुर्ण करण्याच्या सवयीमुळे पोटाचे विकार होतात.

३) अती क्रोध व चिडचिडेपणामुळे यकृताला व पित्ताशयाला हानी पोहचते.

४) अती ताण व चिंतेमुळे स्वादुपिंड खराब होतो.

५) भितीमुळे किडन्या व मुत्राशयाला हानी पोहचते.

६) कपटी वृत्तीमुळे गळ्याचे व फुप्फुसाचे रोग होतात.

७) आपलं तेच खरं / मी म्हणेन तीच पूर्व दिशा, अशा अट्टाहसामुळे बध्दकोष्ठता होते.

८) दु:ख दाबुन ठेवल्याने फुप्फुस व मोठ्या आतड्यांची कार्यक्षमता कमी होते.

९) अधिरता, अतिआवेश, घाई-गडबड अशा सवयींमुळे ह्रदयाला व छोट्या आतड्याला हानी होते.

१०) स्वार्थी लोकांना सगळ्यात जास्त आजार होतात कारण त्यांना द्यायची इच्छा नसते त्यामुळ् शरीराला नको असलेली धातक द्रव्ये पण नीट बाहेर टाकली जात नाहीत व रोग निर्माण होतो.

११) प्रेम / प्रेमळपणा शांती व समाधान देऊन मनाला व शरीराला ताकद देतं.

१२) स्मित हास्य स्वतःलाच नाही तर समोरच्याला पण आनंदी बनवते.

१३) हसत खेळत राहिल्यास ताणतणाव कमी होतो.

तर मग आता आपल्या  रागावर, विचारांवर, भावनेवर, अहंकारावर, स्वार्थीपणावर, नियंत्रण करण्याचा प्रयत्न करा. हसत, खेळत, आनंदी, समाधानी, सुखी, संतुष्ट रहा म्हणजे निरोगी व तंदुरूस्त बनाल.
डाॅ.संतोष व्यवहारे..
✳     *वरील ज्ञान होमिओपॕथी* 
               *औषधीपद्धतीतून*
[01/06, 2:17 PM] +91 94206 32839: रक्तदाब म्हणजे काय?..सामान्य माहिती ..

शरीरात रक्त वाहताना रक्तवाहिन्यांवर जो दाब पडतो किंबहुना ज्या दाबाने रक्त सर्व शरीरातील रक्तवाहिन्यांतून फिरत असते त्या दाबाला ‘रक्तदाब’ (Blood Pressure) असे म्हणतात.

आजच्या धकाधकीच्या, स्पर्धात्मक, यांत्रिक युगात तणावाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तरुण पिढीमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढत चालले आहे. उच्च रक्तदाब वेळीच नियंत्रणात आणला नाही तर अशा व्यक्तींना पुढे हृदयविकार किंवा इतर दुष्परिणाम होऊ शकतात.

रक्तदाबाची कारणे .. आनुवंशिकता, स्वभाव व मानसिकता , धुम्रपान , मद्यपान' , मिठाचा अतिरेक , रक्तवाहिन्यांचा कठीणपणा, लठ्ठपणा, अतिरक्त वजन ई .रक्तदाबाची कारणे असू शकतात .

1.उच्च रक्तदाब जर अधिक काळापासून असेल तर अशा रुग्णांचे मूत्रपिंड हळूहळू निकामी होऊ शकते. मूत्रपिंडातील रक्तशुद्धीचे काम व्यवस्थित होत नाही. परिणामत: शरीरात मीठ आणि इतर व्यर्जित पदार्थाचा भरणा होतो. त्यामुळे हातापायाला सूज, चेहऱ्यावर सूज येते.

2.अक्रोड किवा अक्रोडचे तेल आहारात समाविष्ट केल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

3.लिंबाचा रस आणि विशेषत: साल रक्तदाब आणि मानसिक दबाव नियमीत करते.. मानसिक ताण आणि मज्जासंस्थेचे आजार नियंत्रीत करते..

4.मधुमेहांनी  उच्च रक्तदाब पातळी कमी करण्यासाठी नियमितपणे चिकित्सक सल्याने गिलोइचा रस घेतल्यास फायदा होतो .

5.पोटॅशियमयुक्त फणस हे  फळ रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो. परिणामी वाढणारा हृद्यविकाराचा धोकाही आटोक्यात राहतो.

6.दुधी भोपळा क्षयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, अल्सर मूत्राशयाचे आजार यांवर गुणकारी आहे. वजन कमी करणारा आहे.

7.हृदयबलवर्धक डाळिंब खाल्ल्याने रक्तदाबावर नियंत्रण रहाते. शरीरातील उष्णता कमी करण्यास पण मदत होते.

8.रक्तदाबावरील औषधे घेऊन रक्तदाब नियंत्रणात राहीलच असे नाही. त्याबरोबरीने जीवनशैलीत सकारात्मक बदल करणे गरजेचे आहे .

9.गुंतागुंतीची जीवनशैली आणि आरोग्याबाबतची बेफिकिरी-बेपर्वाई रक्तदाबाच्या आजाराला खुले आमंत्रण आहे.

10.ऊसाच्या रसाबरोबर थोडासा आल्याचा रस मिसळून दररोज पिल्यास रक्तदाब सामान्य होण्यास मदत होते .

11.आहार-विहार-विचार-आचार’ यांच्यावर नियंत्रण ठेवावे. व्यसनांना दूर ठेवावे.

12.दररोज सात ते आठ तास रात्री शांत झोप घ्यावी. त्यासाठी झोपेच्या गोळय़ा घेऊ नयेत.

13.क्रोधाची-संतापाची हकालपट्टी करावी. राग-लोभ-मत्सर यांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा.

14.मनावरील ताण हलका करण्यासाठी श्वसनाचे काही व्यायाम आहेत.

16.नेहमी हसतमुख राहणे, मन कुठे ना कुठे रमवणे, आपल्याला आवडेल आणि परवडेल असा काही छंद करावा.

17. ध्याना मुळे अतिरक्तदाब आणि हृदयविकार होण्याचे प्रमाण कमी होते.

18.योगासने करणे लाभदायक असते. विशेषत: शवासन, पद्मासन, योगमुद्रा, धनुरासन, कोनासन करावे. यासाठी शास्त्रशुद्ध शिक्षकाची मदत घ्यावी.

19.वजन आणि रक्तदाब कमी करण्यासाठी आहारासोबत योगासने करणे आवश्यक आहे. योगासने केल्याने वाढलेला रक्तदाब हा कमी करता येतो.🌷
[01/06, 5:58 PM] +91 94206 32839: *ओले बदाम खाण्याचे अदभुत फायदे*                                           दररोज रात्री 2 बदाम पाण्यात भिजवून ठेवाव्यात व सकाळी खाव्यात                                                                                1) *स्मरणशक्ती वाढ* बदाम नियमित खाल्याने स्मरणशक्ती मध्ये वाढ होते. 5 वर्षांच्या वरील मुलांना दररोज सकाळी भिजवलेली बदाम नियमित द्यावी.
२) *सर्दी व पडसे*                                                                      सर्दी आणि पडसे झाल्यास रात्री झोपताना भिजवलेले बदाम आणि गरम दूध घेतल्यास  सर्दी कमी होते.
३) *भूक तात्पुरती भागवणे*                            3-4 बदामाच्या  सेवनाने 2-3 तास भूक लागत नाही. त्यामुळे  भूक लागल्यावर स्वयंपाक होई पर्यंत  काही तेलकट पदार्थ खाण्यापेक्षा  भिजवलेले बदाम खावेत. तात्पुरती भूक भागते.
४) *उत्तम डायट* डाएटमध्ये ब्रेक फास्ट म्हणून 10-12 भिजवलेले  बदाम खावेत.
५) *शुगर लेव्हल*                                           मधुमेह झालेल्या व्यक्तींनी दररोज सकाळ-सायंकाळ 2-3 बदाम खाल्ल्यास त्यांची शुगर लेव्हल योग्य प्रमाणात नियंत्रणात राहण्यास मदत होते
६) *रक्त वाढण्यास मदत* ओल्या बदामाची साल बदाम सोबत खाल्यास शरीरातील रक्ताची पातळी वाढवण्यास मदत होते.
७) *रक्त शुद्धी*                                                                            बदामामध्ये तांब्याच  प्रमाण मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे बदाम रक्त शुद्ध करण्यास उपयुक्त आहे.
८) *केस गळती*                                      केस गळती होत असल्यास दररोज सकाळी व सायंकाळ भिजवलेले 2 बदाम खावेत.
९) *कोलेस्ट्रॉल कमी करणे*                          बदामातील अॅन्टीऑक्सिडंट घटक शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. त्या मुळे  हृदयावरील ताण कमी होण्यास मदत होते आणि अनेक  हृदयविकारांपासून बचाव होतो.
१०) *गर्भाची वाढ*                               गर्भवती स्त्रियांनी नियमित भिजवलेले बदाम खाल्ल्यास तिच्यासोबतच गर्भाची योग्य प्रमाणात वाढ होते.  बदामातील फॉलिक अॅसिड गर्भाच्या मेंदूची आणि चेतासंस्थेची वाढ करण्यास सहाय्य करते.
११) *रक्तदाब नियंत्रण*                     रक्तदाब योग्य प्रमाणात नियंत्रित ठेवण्यासाठी बदाम नियमित खाणे फायदेशीर आहे. बदामातील अल्फा टेकोफेरॉल्स रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास सहाय्य करतात.  उच्च रक्तदाब असलेल्यांनी बदाम खाल्ल्यास नैसर्गिकरित्या रक्तदाब योग्य  प्रमाणात राहण्यास मदत होते.
[01/06, 5:58 PM] +91 94206 32839: *केळाच्या सालीचे हे १० उपयोग वाचलेत – तर पुढच्यावेळी केळाची साल फेकण्याआधी १० वेळा विचार कराल!*

लेखाचं शीर्षक वाचून तुम्ही नकीच बुचकळ्यात पडला असाल. तुम्हाला वाटत असेल की त्या सध्या केळीच्या सालीने एवढे काय मोठे तरी आपण मारू शकतो. तुमच्या दृष्टीने जरीही ती निरुपयोगी असली तरी आता आम्ही जे फायदे सांगणार आहोत ते वाचल्यावर तुम्ही देखील थक्क व्हाल. चला तर मग जाणून घेऊया केळाच्या सालीचे हे १० उपयोग जे आजवर तुम्हाला कोणीही कधीही सांगितले नसतील!

शूज आणि चांदीचे दागिने पोलिश करण्यात उपयोगी
ही गोष्ट ऐकायला विचित्र वाटते पण हे १०० टक्के खरं आहे की केळीच्या सालीचा उपयोग शूज आणि चांदीचे दागिने पोलिश करण्यात केला जाऊ शकतो. केळी या फळाचे मुळातच असंख्य फायदे आहेत, त्यापैकी हा एक महत्त्वाचा फायदा होय. तर जेव्हा कधी अर्जंट मध्ये बूट पोलिश करायची गरज भासेल किंवा चांदीचे दागिने पोलिश करायला काही साधन उपलब्ध नसेल तेव्हा बिनधास्त केळीची साल वापरा आणि चकाचक पोलिश करा.

दात पांढरेशुभ्र करण्यास मदत

केळीच्या सालीचा दैनंदिन आयुष्यात होणारा हा अजून एक महत्त्वाचा फायदा. जर तुमची टूथपेस्ट संपली असेल किंवा दात खूपच पिवळे पडले असतील तर केळीची साल दातांवर घासा, तुम्हाला नक्की फरक दिसून येईल.
चेहऱ्यावरील मुरुमांवर प्रभावी

चेहऱ्यावर मुरूम आली असतील किंवा फोड्या आल्या असतील तर इतर क्रीम्स वगैरे लावण्यापेक्षा काही दिवस चेहऱ्यावर केल्याची साल चोळा. तुमचा चेहरा पुन्हा पूर्वी सारखा स्वच्छ आणि तजेलदार होईल.

शरीरावरील जखमा आणि व्रण नाहीसे करते

केळ्याच्या सालीचा हा उपयोग सर्वांच्याच दृष्टीने अतिमहत्त्वाचा आहे. कधी हातापायावर वगैरे छोटीशी जखम झाली तर त्यावर टेपने केळ्याची साल लावून ठेवा. सालीमधील गुण जखम बर करण्यात आणि व्रण नाहीसा करण्यात मदत करेल.

शरीरावरील पुरळ देखील बरी करते

पुरळच काय तर एखाद्या मच्छराने चावा घेतल्यामुळे जर दाह होत असेल तर त्यावर देखील केळ्याची साल म्हणजे रामबाण उपाय आहे. एकदा नक्की ट्राय करून पहा.

चामखीळीपासून सुटका

अनेकांना चामखीळीपासून सुटका हवी असते, अश्यानी ज्या ठिकाणी चामखीळ आहे त्या ठिकाणी केळ्याची साल टेपने चीटकवल्यास आठवड्याभरात तुम्हाला परिणाम दिसून येईल.

Antidepressants म्हणून वापर

एका संशोधनातून सिद्ध झालंय की केळ्याच्या सालीचा antidepressant म्हणून वापर करता येऊ शकतो. Antidepressant असे मेडिसिन असते जे ताण-तणाव कमी करण्यासाठी मदत करते आणि मन शांत ठेवते. जर तुम्ही केळीची साल पाण्यात उकळून ते पाणी प्यालात तर त्याचा प्रभाव एखाद्या antidepressant असतो.

खत म्हणून वापर

केळीच्या साली मधील पोषक गुण हे खताच्या रुपात अतिशय उपयोगी सिद्ध झाले आहेत. त्यामुळे जरी वरील कोणत्याही कारणासाठी तुम्ही केळ्याच्या सालीचा वापर केला नाही तर त्याचा खत म्हणून वापर नक्की करा.

तुमच्या झाडांची पाने साफ ठेवण्याकरता
ज्या प्रमाणे विविध वस्तू पोलिश करण्यासाठी केळीच्या सालीचा उपयोग होतो, त्याचप्रमाणे तुमच्या बागेतील झाडांच्या पानावर जर डाग वगैरे पडले असतील किंवा ती पाने खराब झाली असतील, तर केळीच्या सालीच्या सहाय्याने ती साफ करता येतात. याचा फायदा असा की तुमच्या झाडांची पाने पुन्हा एकदा टवटवीत दिसतील.

शरीराला पोषक
केळ्याची साल खाण्याची कल्पना जरा विचित्र वाटते नाही का? पण विश्वास ठेवा ही विचित्र कल्पना तुमच्या शरीरासाठी मात्र फार उपयुक्त ठरू शकते तुम्ही ही साल कच्ची खा किंवा शिजवून खा, त्यातून तुम्हाला पोषक तत्व मिळणार हे नक्की! तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, आजकाल तर बऱ्याच नवनवीन रेसिपीज अध्ये केळ्याच्या सालीचा उपयोग केला जातो.

अशी आहे ही केळीची अतिउपयुक्त साल, त्यामुळे पुढच्या वेळेपासून केळी खाऊन झाल्यावर लगेच सालीची रवानगी कचऱ्याच्या डब्यात करू नका. तिचा आवश्यक तो योग्य वापर करा, जो नक्कीच तुमच्या फायद्याचा ठरेल.
[01/06, 6:00 PM] +91 94206 32839: *कानातील मळ काढण्याचे उपाय*                                                                                                                          अनेकांच्या कानात वातावरणातील धूळ जाऊन मळ निर्माण होऊन खाज, जळजळ होते.                                       
*कान साफ करण्याचे  उपाय :*                                                           
१. कोमट पाणी : कापूस घेऊन तो कोमट पाण्यात भिजवून त्याने पाणी कानात टाका. 7-8 सेकंदाने पाणी बाहेर काढा व इअर बेड ने हळुवारपणे मळ बाहेर काढा.
२. हायड्रोजन पॅरॉक्साइड : एक लहान चमचा पाण्यात 4-5 थेंब  हायड्रोजन पराक्साइड टाका व हे पाणी कानात टाकून 5-6 सेकंद कानात राहु द्या म्हणजे मळ मऊ होऊन हळूहळू काढता येईल.
३. तेल : खोबरा टेल, ऑलिव्ह, शेंगदाणा किंवा मोहरीचं तेल कोमट  करुन कानात टाकावा म्हणजे मळ मऊ पडून काढता येतो. 1 लहान चमचा  तेलात एक  लसूण टाकला असता मळ बाहेर पडतो.
४ कांद्याचा रस : कांदा वाफेवर शिजवून किंवा भाजून याचा रस काढा व  कापसाने रसाचे 5-6 थेंब कानात टाका.
५. मिठाचे पाणी : 1 लहान चमचा गरम पाण्यात 2 चिमुट मीठ  टाकून त्याचे 5-6 थेंब कानात टाका आणि काही 7-8 ते बाहेर काढा. मळ मऊ पडून एअर bud ने हळुवार काढा.                                                         टीप-कानाचा पडदा नाजूक असल्याने टोकदार वस्तू, काडी ह्याने मळ काढु नका. वरील उपाय करून सुद्धा मळ निघाला नाही व कान ठणकत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या
[01/06, 6:01 PM] +91 94206 32839: *भुवया आणि पापण्यांच्या दाट केसांसाठी*


एखाद्या मुलीच्या लांबसडक पापण्या पाहिल्या की वाटते आपल्या का नाहीत अशा पापण्या किंवा दाट भुवया नीटच कोरलेल्या असतील तर चेहरा अधिक सुंदर दिसतो. जाड भुवया आणि पापण्या सध्या इन थिंग आहेत. काही वेळा मात्र भुवया कोरल्याने म्हणा किंवा सुरुवातीपासूनच विरळ असतात. मस्कारा किंवा आयब्रो पेन्सिल लावून त्या दाट असल्यासारखे फक्त भासवता येते मात्र त्या नैसर्गिकरित्या दाट असतील तर कोणाला नाही आवडणार. त्यासाठी घरगुती उपाय करून पाहण्यास काय हरकत आहे.

*दूध*
दुधामध्ये भरपूर प्रथिने आणि जीवनसत्व असतात. थोडे दूध कापसाच्या बोळ्यावर घ्या. तो भुवयांवर चोळा. दुधातील प्रथिने केसाच्या मुळांचे पोषण करतील. रोजच्या रोज हा उपाय केल्यास फायदा होईल.

*मेथीदाणे*
मेथी दाणे हे स्वयंपाकघरात सहज उपलब्ध होतात. मेथी दाणे पाण्यात रात्रभर भिजत घालावेत. सकाळी ते बारीक वाटून घ्यावे. अंघोळीपुर्वी हे मिश्रण भुवयांना लावावे. या पेस्टमध्ये काही थेंब बदाम तेलही घालू शकता. त्यामुळे भुवयांच्या केसांचे पोषण होईल आणि त्या वाढतील.

*ना़रळाचे तेल*
नारळाच्या किंवा खोबऱ्याच्या तेलात ई जीवनसत्त्व आणि लोह असते. त्यामुळे केसांची वाढ होतेच पण ते दाटही होतात. ते केसाच्या मुळाशी जाऊन केसातील प्रथिनांचे नुकसान होण्यापासून बचाव करतात. नारळाच्या तेलात चिमूटभर अश्वगंधा पावडर मिसळली तर केसाची मुळे मजबूत होतात.

*नारळाचे तेल आणि लिंबू*
अर्धा चमचा नारळाचे तेल घ्यावे त्यात लिंबाची साल घालून मिश्रण पाच सहा तास बाजूला कोरड्या जागी ठेवावे. मग ते पापण्यांना रात्रभर लावून ठेवावे सकाळी धुवून टाकावे.

*अंड्याचा बलक*
अंड्याचा बलक फेटावा तो थेट भुवयांवर लावावा. वीस मिनिटे तसेच ठेवून गार पाण्याने धुवून घ्यावा. केसाच्या ग्रंथीचे पोषण करून भुवया वाढण्यासाठी मदत करते. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करु शकता.

*लिंबू-*
लिंबाची फोड कापून भुवयांवर चोळावी. त्यामुळे भुवयांचे केस वाढतात. पाव कप नारळाचे तेल घेऊन त्यात एका लिंबाचे साल किसून घाला. रात्रभर अंधाऱ्या जागी हे मिश्रण ठेवा. दुसऱ्या दिवशी हे मिश्रण कापसाने भुवयांवर चोळा. त्यानंतर किमान दोन तास तरी सावधगिरी म्हणून सूर्यप्रकाश पडू देऊ नका जेणेकरून या मिश्रणाचा त्रास होणार नाही.

*कांद्याचा रस*
कांद्यामध्ये गंधकाचे प्रमाण अधिक असते ज्याचा फायदा भुवयांचे केस वाढण्यास होतो. कांद्याचा रस काढा. त्यात कापूस बुडवून तो रस भुवयांना लावावा. १०- १५ मिनिटांनी तो रस थंड पाण्याने धुवून टाकावा.

*व्हॅसलिन-*
भुवयांना आणि जवळच्या भागात दिवसातून २-३ वेळा व्हॅसलिन लावावे. त्यामुळे भुवया दाट होतील.

 *पापण्यांच्या दाटपणासाठी*

*नारळाचे दूध आणि एरंडेल तेल*
अर्धा चमचा नारळाचे दूध आणि अर्धा चमचा एरंडाचे तेल घेऊन ते एकत्र करा. एखाद्या रिकाम्या स्वच्छ बाटलीत हे मिश्रण भरावे. रात्री झोपताना मस्कारा लावण्याच्या ब्रशने पापण्यांना लावा. भुवयांवरही हे मिश्रण लावू शकता.

*कोरफड आणि बदाम तेल*
एक चमचा कोरफडीचा गर घेऊन त्यात एक चमचा बदामाचे तेल घालावे. दोन्ही चांगले एकजीव करून घ्यावे. मस्काऱ्याच्या ब्रशने पापण्यांवर लावावे. हा उपायही रात्री झोपताना करावा आणि रात्रभर तसाच ठेवाव. नियमित वापर केल्यास आठवडाभरात फरक दिसू लागतो.

*ऑलिव्ह तेल*
केसाच्या समस्यांवर ऑलिव्ह तेल उपयुक्त ठरतेच. पापण्यांचे केस दाट व्हावेत यासाठी एक थेंब ऑलिव्ह तेल पापण्यांवर चोळावे. ऑलिव्ह तेलामध्ये ए आणि ई जीवनसत्व असते. त्यामुळे सीबम चे उत्पादन वाढण्यास मदत होते आणि शरीरातील नैसर्गिक तेलेही त्यास हातभार लावतात. दिवसातून एकदा तरी ऑलिव्ह तेल जरुर चोळावे.

अर्थात या सर्व उपायांबरोबर महत्त्वाचे आहे योग्य आहार सेवन करणे. आहारात सी, बी, एच आणि ई जीवनसत्व असावे. दर दिवशी किमान ८-१० ग्लास पाणी प्यावे. त्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते. तसेच सतत भुवया कोरणे (थ्रे डिंग) करणे टाळावे. कोणतेही क्रीम किंवा लोशन चेहऱ्याला लावल्यास ते भुवयांना देखील लावावे. शक्यतो रासायनिक क्रीम असल्यास ते टाळावे.
*आरोग्य ग्रुप*
[01/06, 6:02 PM] +91 94206 32839: *कोरड्या खोकल्यावरती हा घरगुती उपाय करून बघा*


🛑श्वासनलिकांच्या अनेक साधारण आजारांमध्ये कोरडा खोकला आढळतो. धूर, प्रदूषित वातावरण आणि जंतू यांमुळे घशाचा व श्वासनलिकांचा दाह होतो. यामुळे कोरडा खोकला येतो.

🛑लहान मुलांमध्ये टॉन्सिलच्या ग्रंथींवर सूज असल्यास कोरडा खोकला येतो. चाळिशीनंतर घशात कर्करोगाची वाढ असू शकते. यामुळेही कोरडा खोकला येऊ शकतो.

🛑कर्करोगासाठी घशाची ‘आतून’ आरशाने तपासणी करायला लांब दांडीचा आरसा लागतो. उपचाराने कोरडा खोकला 10-15 दिवसांत बरा झाला नाही तर तज्ज्ञांकडे पाठवावे.

*उपचार*
🛑कोडीनयुक्त खोकल्याचे औषध किंवा गोळी मिळते. हे औषध वयाप्रमाणे अर्धा किंवा एक चमचा दिवसातून दोन-तीन वेळा घेतल्याने कोरडा खोकला तात्पुरता थांबतो.

*आयुर्वेद*
🛑अडुळसा पानांचा काढा कोरडया खोकल्यासाठी फार उपयुक्त आहे. काढा तयार करून दिवसातून 3-4 वेळा द्यावा. आयुर्वेदिक औषधांच्या यादीमध्ये इतरही औषधे आहेत त्यांचा वापर करता येईल. अडुळसायुक्त औषधेही (सिरप किंवा अवलेह म्हणजे चाटण) मिळतात.

🛑आयुर्वेदिक घरघुती उपचार
फुफ्फुसाशी निगडीत दमा, खोकला, अॅलर्जी, सायनस, आदींना दूर ठेवण्यासाठी काही दैनंदिन वापरात येणाऱ्या आयुर्वेदिक घरगुती उपचार उपलब्ध आहेत. काही पदार्थ आपल्या घरातच असतात.पण आपल्याला त्यांचा वापर कसा करावा, हे माहित नसते.

🛑सुंठ हे फुफ्फुसांसाठी अतिशय चांगले असते. सुंठ उगाळून खडीसाखर घालून आणि शिजवून तयार केलेले चाटणाचे पाक खोकला असलेल्या व्यक्तींनी थोड्या थोड्या वेळाने घेतल्यास बरे वाटते. वारंवार सर्दी होणाऱ्यांना आणि दमा असणाऱ्यांनी सुंठीचा तुकडा टाकून उकळलेले पाणी पिणे उपयुक्त ठरते.स्वयंपाकात मिरचीऐवजी आल्याचा अधिक वापर केल्यास फुफ्फुसासाठी चांगले असते.

🛑ज्येष्ठमध फुफ्फुसासाठी उत्कृष्ट औषध आहे. ज्येष्ठमधाचा काढा घेतल्याने खोकला बरा होतो.

🛑 तुळशीचा रस खडीसाखर टाकून थोडा थोडा घेतल्यास छातीती भरलेला कफ सुटण्यास मदत होते.तुळशीची पाने चावून खाल्ल्यास श्वसनाचे आरोग्य सुधारते.

🛑 लवंग चघळण्याने दम लागत नाही. लवंग दम्यासाठी औषधाप्रमाणे उपयोगी असते.

🛑 गवती चहा, ज्येष्ठमध,दालचिनी, तुळस, पुदीना यांचा काढा थोडीशी साखर घालून पिण्याने ताप, खोकला,सर्दी कमी होतो.श्वासाशी संबंधित असलेले त्रास होत नाहीत.

 🛑रुईच्या पानांनी छातीवर शेक करणे, श्वसनसंस्थेसाठी उत्तम असते. दम लागत असल्यास, छातीत कफ भरला असल्यास अगोदर ताल लावून वरून रुईच्या पानांनी शेक केल्यास वात आणि कफ दोष संतुलित होतो.

🛑ओवा,  ज्येष्ठमध, तीळ एकत्र करून तयार केलेली सुपारी एकत्र करून जेवणानंतर खाण्याने फुफ्फुसाची ताकद वाढते आणि खोकला होण्यास प्रतिबंध होतो.

🛑अशाप्रकारे आयुर्वेदिक घरघुती उपचार केल्यास आजर किंवा व्याधीदूर होतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत मिळते.
[01/06, 6:02 PM] +91 94206 32839: मायग्रेन’...

यालाच व्यवहारात अर्धशिशी अथवा माथा उठणे असेही म्हटले जाते.ज्या विकारात वारंवार कमी अधिक प्रमाणात साधारणपणे अर्धे डोके दुखणे आणि त्याचबरोबर मळमळ,अन्नाची इच्छा नसणे, काही वेळा उलट्या आणि चिडचिडेपणा असा त्रास होतो. त्या डोकेदुखीला
‘मायग्रेन’ असे म्हटले जाते.
ऑफिसच्या कामामुळे तणाव वाढतो... त्यामुळे नकळत अर्धशिशीचा (मायग्रेन) विकार जडतो. हा विकार जडण्यामागे आणखीही बरीच कारणं आहे.सतत उपास करणे, तीव्र उन्हात अथवा प्रकाशात काम करणे, अतितिखट, मसालेदार पदार्थांचे सेवन, चहा, कॉफी, मद्यपान, आंबटफळे, आंबवलेले पदार्थ यामुळे वाढलेले पित्त विकार उत्पन्न करण्यास कारणीभूत होते. मासिक पाळीतील अनियमितपणा, हार्मोनमधील असंतुलन, भीती, चिंता, काळजी यामुळे वाढणारा तणाव ही कारणेदेखील विकाराला वाढवत असतात. काहीही न खाता पोट अधिक काळ रिकामे ठेवणे ई.कारणाने हा विकार सुरू होतो. हा गंभीर आजार आहे हे मात्र नक्की... पण काही घरगुती उपायांनी हा विकार हमखास दूर करता येतो.
काही घरगुती उपाय..
1.पुरेशी झोप हा या विकारावर जालीम उपाय आहे.
2.मानसिक त्रास, काळजी, मानसिक थकवा, जीवनशैलीतील बदल, आनंद-दु:खाच्या टोकाच्या भावना यामुळे मायग्रेनचा त्रास वाढू शकतो. संयम पाळा तसेच ताण कमी करणार्‍या आणि तुमच्या आवडीच्या कार्यामध्ये मन गुंतवून ताण हलका करा.
3.आहारात आल्याचा वापर करायलाच हवा.आल्या मुळे अर्धशीशी मध्ये आराम मिळतो.
4.गव्हामध्येही मॅग्निशियम असते. हा विकार झालेल्यांनी आहारात जास्तीतजास्त गव्हाचा वापर करायला हवा.
5.रात्री झोपतांना शुद्ध गाईचे तूप दोन तीन थेम्ब नाकात टाकावे..
6.फ्लॅक्स सीड ऑईल कॅप्सूल्स मायग्रेन वर उपयोगी ठरू शकते.
7.काळी द्राक्ष खाल्यामुळे  मायग्रेन या आजार मध्ये फायदा होऊ शकतो.
8.भूक लागल्यावर वेळच्यावेळी जेवण सर्वात महत्त्वाचे.
पित्त वाढवणारे पदार्थ नेहमी टाळावे. आहारामध्ये
गोड पदार्थ नियमित खावेत. डोकेदुखी वाढलेली
असताना शांत व अंधार्या जागेत रहावे.
9.जागरण, उन्हात काम
टाळावे, प्राणायम, योगासने, ध्यान याद्वारे तणाव
नियंत्रण करावे.
10.शरीरातील अत्याधिक उष्णता कमी करण्यासाठी शिरोधारा या पंचकर्मातील उपक्रमाचा मायग्रेन करीता फायदा होतो.
11.रोज वापरल्या जाणार्‍या मिठापेक्षा उपचारासाठी सैंधव मीठ वापरणं जास्त चांगलं. कारण त्यामुळं तत्काळ फायदा होतो. सैंधव मिठामुळं डोकेदुखी लगेच थांबतेच, पण ते खाल्ल्यानं रोगप्रतिकार शक्तीही वाढते.
12.मांसाहारी लोकांकरीता.. जेवणात मासे असणे चांगले. कारण त्यात ओमेगा-३ हे फॅटी अॅसिड आणि भरपूर व्हिटॅमिन्स असतात. अर्धशिशीमुळे होणारा त्रास मासे खाण्यामुळे बर्‍याच प्रमाणात कमी होऊ शकतो.
13.ताज्या आणि हिरव्या पालेभाज्यांमध्ये मॅग्निशियम मोठ्या प्रमाणावर असते. ह्याचे सेवन अर्धशिशी असणाऱ्या रुग्णाकरीता फायदेशिर आहे.
14.सकाळी उठल्यावर मीरपुड आणि साखर पाण्यात टाका आणि याचे सरबत तयार करुन प्या. खुप परिणाम कारक उपाय आहे.
कलेक्टेड इन्फर्मेशन..
गजानन गुरुजी..8669089558
चिकित्सक सल्ला घ्यावा..
*******************************
कोणतीही गुंतवणूक न करता ऑनलाइन रिसेलिंग चा व्यवसाय करा. फ्री जॉईनिंग ..या लिंक वर क्लिक करून app डाऊनलोड करा .
https://meesho.com/invite/WPZSRJV167..app डाउन लोड केल्यानंतर aap मधील ' learn ' या लिंक वर क्लिक करून सहा विडेओ बघा.रिसेलिंग चा बिसिनेस कसा करायचा हे आपल्याला कळेल .
**********************************
[06/06, 10:05 AM] +91 94206 32839: कटिशूल

कटि म्हणजे कंबर व शूल म्हणजे दुखणे. कटिशूलची कारणे भरपूर आहेत ज्यावर आपण नेहमीच दुर्लक्ष करतो. खूप वेळ एकाच जागी बसल्यामुळेही कंबर दुखू शकते. किंवा कंबर जखडल्यामुळे कुठचीही हालचाल करण्यास त्रास होणे सारख्या तक्रारी असू शकतात. हे कंबरेचे दुखणे नंतर पाठीचे दुखणे बनून अजूनही जास्त त्रास देऊ/वाढवू शकते. म्हणूनच एकाच जागी तासनतास बसून काम करणे शक्यतो टाळावे विशेषकरून जे ऑफिसमध्ये काम करतात ते सुद्धा वातानुकुलीत कक्षात बसून; विश्राम न करता कुठचीही गाडी सतत चालवणाऱ्या माणसांना, लांब पल्ल्याच्या मार्गावरून मोठ्या गाड्या चालविणे\ जसे कि truck किंवा tourist/travel bus ज्या एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करणारे व खडबडीत रस्त्यावरून(गावातले रस्ते पण) भरधाव वेगाने गाड्या चालवणारया Drivers ना हे त्रास नेहमीच होत असतात. व वेळेत काळजी जर घेतली नाही तर हे दुखणे जुनाट होऊन भयंकर त्रासांना जन्म देते. मणके सटकू शकतात. दोन मणक्यांमधील झीज अतिप्रमाणात होऊन असह्य वेदना होऊ शकतात.

आता हे फक्त बसून काम करणाऱ्या व्यक्तींपुरतेच मर्यादित नसून सतत उभे राहणाऱ्या व्यक्तींना सुद्धा लागू होते जसे कि bus conductors, salesmans, डोक्यावर विकायच्या वस्तूंचा भार घेऊन दारोदारी जाऊन विकणारयाना, अगदी भाजीवाले सुद्धा व इतर. जास्त भाराचे(over weight/overload) वजन उचलल्यामुळे पण कंबर दुखू शकते. ह्यात construction site वरचे कामगार सुद्धा आले व Gym मध्ये bodybuilding व weightlifting चे डोक्यावर नसते भूत असणारे. Athletes व sportspersons(खेळाडु) सुद्धा ह्याच list मध्ये आले जे Fitness च्या नावावर विश्राम न करता व काळजी न घेता मर्यादेपेक्षा जास्त सराव व व्यायाम करतात. एवढेच नव्हे सर्वात महत्वाचे म्हणजे गृहिणीना तर हा त्रास होताच असतो कारण घर व परिवार सांभाळण्यासाठी सतत उठबस करता करता त्यांचा पूर्ण दिवस घरची कामे करण्यातच निघून जातो व आराम सुद्धा भेटत नाही. एखाद्यावेळेस जर विचित्र स्थिती मध्ये झोपावे लागले, नेहमीप्रमाणे मऊ व comfortable bed न मिळाल्यामुळे(छोट्या जागेत झोपल्यामुळे, Train/bus च्या प्रवासात शक्यतो हे त्रास होतात जेव्हा आपण sitting/semi sleeper मध्ये रात्रीचा प्रवास करतो विशेषकरून ज्यांना असल्या प्रवासाची सवय नसते त्यांना), जमिनीवर झोपावे लागल्याने इतर मुळे ही पाठ दुखू शकते.

ह्या सर्व तक्रारींसाठी मग आपण PainKillers घेतो कुठच्याही वैद्याच्या सल्ल्याशिवाय. थोड्या तासांपुरता त्रास कमी होईल ही पण त्या गोळ्यांचा effect संपल्यावर परत काय? आपण अशेच painkillers मग घेत राहतो. काय उपयोग त्यांचा? त्यांच्या अतिसेवनामुळे भलतेच त्रास चालू होतात मग. त्यापेक्षा ज्यागोष्टीमुळे हा त्रास होतोय, त्या कमी/बंद करणे महत्वाचे असे नाही का वाटत? शिवाय आहार व विहार सुद्धा व्यवस्थित असले पाहिजेत. शरीरात वात दोष वाढविणारे पदार्थ खाणे, त्या गोष्टींच्या/पदार्थांच्या संपर्कात राहणे, तश्या कृती करणे(विहार) शक्यतो टाळावेत किंवा कमी करावेत. चिकित्सेच्या दृष्टीने सांगायचे झाल्यास आयुर्वेदीय औषधांचा लाभ होतोच पण ती सुद्धा व्याधिचे व्यवस्थित निदान करूनच. एकच औषध सगळ्याच प्रकारच्या व्याधींमध्ये उपयोगी होईलच असे नसते. व्याधिच्या अवस्थेनुसार औषधे व चिकित्सा ही बदलते. पंचकर्म चा विशिष्ठ लाभ होतो. बस्ति चिकित्सा तर ह्या तक्रारींवर सर्वोत्तम. शिवाय स्नेहन-स्वेदन, कटी बस्ति सारख्या इतर पंचकर्मांचा ही उत्तम फायदा होतो. काही योगासने ह्या दुखण्यांसाठी फायदेशीर ठरतात. म्हणूनच काळजी घ्या स्वतःची व तपासणी करून योग्य वेळेस योग्य उपचार घ्या. Internet वरून स्वतःच्या त्रासांचे निदान करणे थांबवावे. तिथे सगळ्याच गोष्टी सापडू शकत नाहीत.           डॉ. श्री. नितिन जाधव. संजीवन चिकित्सक .डोंबिवली. 9892306092.
[16/06, 10:56 AM] +91 94206 32839: कुळीथ (हुलगे)

कुळीथास हुलगे असेही म्हणतात. याचे इंग्लिश नाव आहे हॉर्स ग्रॅम (horse gram) कुळीथ हे शहरांमध्ये फारसे वापरले जात नाही. खरंतर स्थूल व्यक्तीं साठी हे फायद्याचे कडधान्य आहे. सर्व कडधान्यांच्या तुलनेत कुळथांमध्ये सर्वांत कमी चरबी आहे व त्याचबरोबर त्यातील चोथ्याचे प्रमाण अधिक आहे.
कुळीथ (अथवा हुलगा) ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती व एक प्रकारचे कडधान्य आहे. कुळीथ या कडधान्यात भरपूर लोह असते वास्तविक पाहता कुळीथामध्ये अनेक पोषक तत्त्वे आणि उपयुक्त वनस्पतिजन्य रसायने आहेत. औषधी गुणधर्म कुळिथामध्ये आहेत. आहारात अधून-मधून किमान २० ते २५ ग्रॅम कुळीथ घ्यायला पाहिजे. कुळीथ भरडून त्याची सालपटे पाखडून घ्यावी आणि नंतर त्याचा वापर करावा. कुळीथामुळे वात व कफ कमी होतो. कुळीथ मुतखड्यावर औषधाप्रमाणे काम करतात. मेद वाढला असता, सूज आली असता, जंत झाले असता हितकर असतात.
आयुर्वेदशास्त्राने कुळथास आजारी व्यक्तीं साठी पथ्यकारक मानले आहे. तसेच लघवीच्या विकारांमध्ये कुळथाच्या काढ्याचा वापर सांगितला आहे. ताकात शिजवलेले कुळथाचे कढण आजारी व्यक्तींाना देण्याची प्रथा आहे. पूर्वी बाळंतिणीना कुळथाचा काढा दूध वाढण्यासाठी दिला जायचा.

आयुर्वेदामध्ये कुळीथ डोळ्यांना हितकर सांगितलेले आहेत. पण डोळ्यांवर थेट याचा उपयोग करू नये, तर पोटातून घेण्यासाठी याचा उपयोग करावा. कुळीथ हे वातघ्न, कफघ्न आहेत. कुळीथाचे सार रोगी माणसास पथ्यकर आहे. सुजेवरही त्याचा उपयोग होतो.
उन्हाळ्यात, शरद ऋतूत आणि पितप्रकृतीच्या माणसांनी याचे सेवन करू नये.

कुळथामध्ये कॅलशियमचे प्रमाण चांगले आहे. परंतु यातील काही घटकांमुळे (oxalates) यातील कॅलशियमच्या शोषणाला अडथळा निर्माण होतो. ज्या व्यक्तींरना calsium oxalates असलेले मुतखडे आहेत अशांनी कुळीथ खाऊ नये.

* कुळीथाचे गरम कढण तापामध्ये घाम आणण्यासाठी उपयुक्त आहे.
* शरीरातील मेद कमी करण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो.
* कुळीथाचे गरम कढण किंवा कुळीथाच्या पिठाचे उद्वर्तन (उटणे) लावल्यानेही चरबी कमी होते.
* अंगाला खूप घाम येत असल्यास त्यावर भाजलेल्या कुळीथाचे पिठाचे उद्वर्तन (उटणे) लावल्याने खूप चांगला उपयोग होतो.
* मूतखडा असल्यास इतर आयुर्वेदिक औषधांबरोबरच कुळीथाचा वापर करावा. त्याचे सूप मूतखड्यामध्ये होणारी पोटातली वेदना (रीनल कोलीक) कमी करण्यासाठी वापरतात.
* पोटात वात धरणे, पोट दुखणे, फुगल्यासारखे वाटणे यावर कुळीथाचा चांगला उपयोग होतो.
* पोटातील जंतांवरही याचा उपयोग होतो.
* खोकला, सर्दी, कफ यावर कुळीथाचा वापर करावा.
   कुळीथ हा प्रकार तसा प्रत्येकालाच माहीत असतो.बऱ्याच जणांच्या जेवणात ह्याचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर केला जातो.तसे हे कडधान्य रूचकर लागते.ह्याची उसळ,पिठी,मेथकुट असे वेगवेगळे प्रकार स्वयंपाकामध्ये केले जातात.
कुळीथ चवीला गोड तुरट असून उष्ण असतात व पचायला हल्के असतात.ते शरीरामध्ये वात व पित्त दोष वाढवितात व कफ दोष कमी करतात.
१०० ग्रॅम कुळिथामधील पोषक तत्त्वे -
२२ ग्रॅम प्रथिने
०.५ ग्रॅम स्निग्ध पदार्थ
३.२ ग्रॅम खनिज
५.३ ग्रॅम तंतुमय पदार्थ
५७.२ ग्रॅम कर्बोदके
३२१ किलो कॅलरी ऊर्जा
२८७ मि.लि. ग्रॅम कॅल्शिअम
३११मि.लि. ग्रॅम फॉस्फरस
८.४मि.लि. ग्रॅम लोह
७१मायक्रोग्रॅम कॅरोटीन (जीवनसत्त्व "अ'चे पूर्वरूप)
०.४०मिलिग्रॅम थायमिन (जीवनसत्त्व "ब')
०.२० ग्रॅम रायबोफ्लेवीन (जीवनसत्त्व "ब2')
१.५ मि.लि. ग्रॅम निआसीन (जीवनसत्त्व "ब3')
१मि.लि. ग्रॅम जीवनसत्त्व "क'
(संदर्भ - Nutritive Value of Indian Foods - NIN, ICAR, Hyderabad).

तसा कुळीथ हा सूज,पाईल्स,उचकी,पोट फुगणे,कृमी,मुतखडा,दमा,खोकला,जुनाट सर्दी,स्थूलपणा ह्या तक्रारींमध्ये पथ्यकर आहे.
आता कुळीथाचे वेगवेगळे प्रकार आपण स्वयंपाकामध्ये करतो त्याचे शरीरावर होणारे परिणाम पाहूयात:
१)कुळीथ+भात खिचडी:
चवीला गोड,तुरट,रूक्ष,उष्ण,तृप्तीदायक,भुक वाढविणारी,पचायला हल्की,वातकफ नाशक व पित्तकर असते.
२)कुळीथ कट:
चवीला गोड,तुरट,उष्ण,वातपोटातून पुढे सरकवणारा,वात कफ नाशक,भुक वाढविणारा,मेदाचा नाश करणारा,लघ्वी सुटायला मदत करतो तसेच किडनी स्टोन मध्ये घेतल्यास पथ्यकर आहे.
३)कुळीथ सूप:
तुरट,वातनाशक,कफनाशक,पित्तकर,शुक्रधातू नाशक,रक्तवाढविणारा,पचायला हल्का,उष्ण असतो.
४)कुळीथ पीठले:
पचायला हल्के,वातकफनाशक,पित्तकर,वात पुढे सरकवणारे,भुक वाढविंणारे,उष्ण असून चवीला तिखट,तुरट असते.
५)कुळीथाची गोड पिठी:
पचायला जड,वातनाशक,कफ व पित्त वाढविंणारी,उष्ण,शक्तिवर्धक,धातुवर्धक,तृप्तीदायक,चवीला तुरट गोड असते.
कुळीथ अतिप्रमाणात खाल्ल्यास रक्तपुष्प होते व अॅसीडीटी होते.
कुळीथ खाऊन अजीर्ण झाल्यास खडीसाखर खावी.
१) कुळीथ हे फेरूलीक, क्लो.रोजेनिक, कॅफिइक, व्हॅनिल आम्ल जेनेस्टीअन आणि माल्वीडीन वनस्पतिजन्य रसायनयुक्त आहे. यामुळे कुळीथ स्निग्ध पदार्थांना अटकाव करतो आणि वजन कमी करण्यात याची मदत होते.
२) कुळीथ रात्रभर पाण्यात भिजवून प्यायल्यास हे एक नैसर्गिक मूत्रल द्रवासारखे उपयोगी आहे. मूतखडा बाहेर घालविण्यास मदत होते. मूत्रपिंडाच्या कार्यात सुधारणा होते, सूज कमी करते.
३) अंगातील ताप कमी करते. सर्दी-पडसे झाले असता छातीतील कफ बाहेर टाकण्यास कुळिथाची भुकटी पाण्यासोबत घेतल्यास मदत होते.
४) कुळिथाच्या नियमित सेवनाने कोलेस्टेरॉलचे प्रमाण घटवून अथेरोस्केलरोसिस, हृदयविकाराचा झटका इ. धोके टाळता येतात.
५) या कडधान्यातील तंतुमय पदार्थामुळे शौचास साफ होण्यास मदत होते. बद्धकोष्ठता टळते. कुळिथामधील शर्करा त्वरित रक्तामध्ये वाढल्यामुळे तृप्ती वाढते. पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वारंवार खाल्ले जात नाही, त्यामुळे वजनही वाढत नाही, मधुमेहींनाही उपयोगी आहे.
कुळीथ किंवा हुलगे हे एक कडधान्य एक काळ गरीब जनतेच्या फार वापरात होते. कोकणात कुळीथ व देशावर हुलगे असे वर्णन केले जाते. रानटी कुळीथ म्हणून आणखी एकजात वापरात आहेत. शुक्र व रक्त विकारात कुळथाचा विचार करू नये.
कुळथाचे कढण किंवा सूप आजारी व्यक्तींकरिता प्रसिद्धच आहे. भरपूर ताकात कुळीथ शिजवून जिरे, तुपाची फोडणी दिली की उत्तम कढण तयार होते. हे कढण वातनाशक, रुची उत्पन्न करणारे आहे.
कुळथाच्या काढय़ाने लघवी साफ होते. अवघड जागी किडणीमध्ये घट्ट बसलेले मूतखडे मरणप्राय वेदना देतात. लघवीला त्रास होतो. अशा मूतखडय़ाच्या अॅघटॅककरिता, कुळथाच्या काढय़ात थोडी सुंठ व पादेलोण मिसळून प्यावा. लघवी मोकळी होते. तात्पुरता आराम पडतो. लघवीची वारंवार होणारी जळजळ, अडखळत होणारी लघवी सुधारते. ज्यांना मूतखडय़ाचे शस्त्रकर्म टाळावयाचे आहे त्यांनी मुळ्याच्या पानांवर कपभर रसाबरोबर ५ ग्रॅम कुळीथ चूर्ण दोन वेळा काही दिवस प्यावे. खूप कफ असलेला खोकला, दमा या विकारात कुळथाचा काढा उपयोगी आहे. कोरडा किंवा सुकलेल्या कफ विकारात कुळीथ उपयोगी नाही. कुळीथ लेखन, भेदन करणारे, उष्ण गुणांचे आहेत. हाच गुण धातूंची आयुर्वेदीय पद्धतीने भस्म करण्याकरिता धातूंच्या शुद्धी प्रक्रियेत वापरला जातो. निरींद्रिय धातूंचे भस्मांना सेंद्रियत्न प्राप्त करून देण्याकरिता कुळिथाचा काढा धातूंचे घट्ट कण विलग करण्याचे मोठेच कार्य करतो. गंडमाळा, मूळव्याध, शुद्ध आमवात, यकृत, प्लीहेची सूज या विकारात कुळथाचा काढा उपयुक्त आहे. रक्ती मूळव्याध, आप्लपित्त या विकारात कुळीथ वज्र्य करावे. कुळिथामध्ये मांसवर्धक द्रव्ये २२.५ टक्के, पीठ ५६ टक्के, तेल २ टक्के, चोथा ५ टक्के, राख ३ टक्के व फॉस्फरिक अॅतसिड १ टक्के असतात               डॉ. श्री. नितिन जाधव .
[16/06, 11:01 AM] +91 94206 32839: मूतखडा ''
========
कोकण किनारपट्टीत नेहमी आढळणारा आजार म्हणजे मुत्रमार्ग व किडनीतील खडे/ स्टोन त्याच्या सोबतच्या गैरसमजूती बऱ्याच आहेत उदा. लक्षणावरून इतर तपास न करता मुतखड्याचे निदान करणे व त्याच्या बरोबर गावठी उपाय व गोळ्या चालू करणे एकदा निदान झाल्यावर गोळ्या किंवा गावठी उपाय वर्षानुवर्षे चालू ठेवणे ( बऱ्याच वेळा किडनीवर त्याचे दुष्पपरिणाम होवून ती काम करणे बंद होते.) सोनोग्राफी करुन घेणे व योग्य सल्ला न घेता तसेच गोळ्या चालू करणे पित्तपिशवीच्या खड्यांविषयी गोळ्या चालू ठेवण्याबाबत अशाच गैरसमजूती आढळतात. पोटात दुखत असल्यास दुखीचे इंजेक्शन घेणे. बऱ्याच वेळा मुत्रमार्गात मुतखडा अडकून भयंकर वेदना होतात त्यावेळी तपास करुन निदान न करता लोक परत परत दुखीवरचे इंजेक्शन घेत राहतात. त्यामुळे तात्पुरते बरे वाटते पण यामुळे आजार बळावून किडनीचे कार्य कमी होते, ती काढावी सुद्धा लागू शकते.
मुतखडा होणे टाळण्यासाठी काय करावे?
पाणी भरपूर पिणे.
लघवी तुंबवून न ठेवणे.
काढलेला स्टोन/पडलेले स्टोन तपासून घेऊन ते कुठच्या प्रकारचे आहे ते जाणून घेऊन त्याप्रमाणे पथ्य करावे.
मुतखड्याची लक्षणे कोणती?
पोट दुखणे.
लघवीला त्रास होणे.
लघवी तुंबणे.
कधी कधी जंतूचा होऊ व ताप येणे.
लघवीतून रक्त जाणे.
मुतखड्याचे निदान करण्यासाठी काय करावे?
लघवीची तपासणी करणे, त्यामध्ये लघवीतील रक्तपेशी व जंतंच्या प्रादुर्भावचे निदान होते.
सोनोग्राफी जी अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे जंतूंच्या प्रादुर्भावाची लक्षणे दिसली आहेत का? किडनीला त्याचा काही त्रास आहे का? या सर्वांची उत्तरे आपल्याला सोनोग्राफीतून मिळतात पण त्याच्याबरोबर नुसती सोनोग्राफी करुन भागत नाही त्याच्याबरोबर इतर तपास, लक्षणे व सर्व रिपोर्टचा एकत्रित विचार करुन मग त्याच्यावर उपचार ठरवावे लागतात. रक्त तपासणी करुन किडनीचे कार्य कमी झालेले नाही ना हे तपासावे लागते.
एकदा निदान झाल्यावर काय उपचार करु शकतात?
उपाय हे मुतखड्याचा आकार, स्थान, जंतूचा प्रादुर्भाव किदनीला होणारा त्रास, इतर रिपोर्टस यावर अवलंबून असतात.
एक महत्त्वाची गोष्ट सांगाविशी वाटते.
काही मुतखडे निदान झाल्याझाल्या लगेच काढावे लागतात काही मुतखडे एकाद दुसरा महीना थांबून तुम्ही बघू शकता पण त्यावर लक्ष ठेवावे लागते. ते विरघळले आहेत का? हे अधून मधून बघावे लागते. तर काहींना काहीच करावे लागत नाही. वरील निर्णय घेण्यासाठी / युरोलॉजिस्टचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.
कारणे, लक्षणे व आहार
१) अनुवंशिकता- मूत्रपिंडात असलेले काही आजार हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीत जातात व त्यामुळे मुतखडा तयार होतो. उदा. रीनल टयुब्युलर अ‍ॅसिडॉसीस, सीन्टीन्युरीया इ.
२) वय आणि लिंग- वयाच्या पंचेचाळीस ते चाळीस या गटात मुतखडा होण्याचे प्रमाण जास्त असते. पुरुषांध्ये असलेल्या टेस्टेस्टेरान या हारमोनमुळे लीव्हरमध्ये आक्ससेटचे प्रमाण वाढते व मुतखडा होण्याचे प्रमाण पुरुषांध्ये जास्त आढळते.
३) विविध प्रदेश- वातावरणातील तापमान व दमटपणा यांच्या परिणामामुळे विविध प्रदेशामध्ये मुतखड्याचे प्रमाणे कमी आढळून येते. डोंगराळ व अधिक तापमान असणाऱ्या
प्रदेशांध्ये याचे प्रमाण जास्त असते. उदा. युनायटेड स्टेट्स, ब्रिटन, नार्थ इंडिया, पाकिस्तान, नार्थ ऑस्ट्रेलिया, चीन इ. महाराष्ट्रात मराठवाडा व विदर्भ भागात याचे प्रमाण तुलनात्मक जास्त आढळते. त्या त्या प्रदेशातील आहार व सवयी याचाही परिणाम यावर होतो.
४) पर्यावरण- अतिउष्ण वातावरणात श्वाच्छोश्वासचे प्रमाण वाढते व त्यामुळे लघवीचे प्रमाण घटते ,व यामुळे मुतखडा बनण्याची प्रक्रिया चालू होते.
५) पाण्याचे प्रमाण- पाण्याच्या भरपूर प्रमाणात वापर (दररोज ३ लीटरपेक्षा जास्त पाणी पिणे) व लघवी भरपूर होण्यामुळे मुतखडा होण्याचे प्रमाण कमी होते. पाणी खुप पिल्यामुळे मुतखड्याचे लहान क्रिस्टल बाहेर फेकले जातात आणि मुतखडा बनण्यासाठी पाहिजे तो वेळ त्यांना मिळत नाही. जास्त क्षमता क्षारयुक्त असलेले पाणी पिण्याचे देखील मुतखड्याचे प्रमाण वाढते. उदा. बोअरचे पाणी.
६) आहार- आहार हा मुतखडा तयार होण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. वेगवेगळ्या प्रातांत तयार होणारे अन्नधान्य व भाज्या व त्यातील क्षारांचे प्रमाण याचाही यावर परिणाम होतो. आहारात कॅल्शियम, युरीक अ‍ॅसीड, ऑक्सलेट व इतर क्षार असलेले पदार्थाचे प्रमाण जास्त झाल्यास त्यांचे लघवीतील प्रमाण वाढते व मुतखडा तयार होतो. पंजाबमध्ये मुतखड्याचे प्रमाण जास्त असण्याचे कारण अ जीवनसत्व अभाव आहे. यामुळे मुतखडा बनण्यास प्रेरणा मिळते. जेवणात दाळीचे प्रमाण अतिजास्त असणे, पॉलीशड राइसचे प्रमाण जास्त असणे, फॅटस व मांसाहरचे प्रमाण जास्त असणे यामुळे मुतखडा बनण्याचे प्रमाण वाढते.
७) व्यवसाय- अतिशय स्थूलपणाच्या व्यवसायात असणाऱ्या व्यक्तींना मुतखडा होण्याचे प्रमाण वाढते.
उदा. * ऑफीस टेबल वर्क, अ‍ॅडमीनीस्ट्रटीव्ह वर्क इ.
* अतिशय तत्प उन्हात काम करणाऱ्या व्यक्तीमध्येही याचे प्रमाण असते.
* अंतराळविरामध्येही याचे प्राण जास्त आढळते. कारण गुरूत्वाकर्षण शक्ती स्पेसमध्ये कमी असल्यामुळे वजन सहन करणाऱ्या हाडातील कॅल्शियम कमी होते व मुतखड्याचे प्रमाण वाढते.
८) मुत्रसंस्थेचे इंफेक्शन– जंतूच्या इंफेक्शनमुळे त्याचा विषाचा प्रादुर्भाव मुत्र संस्थेवर होतो व मुतखडा बनण्यासाठी पोषक वातावरण तयार होते.
९) हायपरप्यारा यायरॉईडीझम- पॅराथायरॉईड ही एक गळ्याजवळ असणारी ग्रंथी असून त्यामुळे कॅल्शियमचे संतुलन राखले जाते. याची वाढ झाल्यामुळे आतड्यामध्ये कॅल्शियम शोषून घेण्याचे प्रमाण वाढते व कॅल्शियमचा किडनीतून बाहेर पडणारा भाग वाढतो व मुतखडा तयार होतो.
१०) दीर्घकालीन आजार- ज्या आजारात रुग्ण बराच काळ अथरुणात झोपून राहतो. उदा. पॅरालिसीस (अर्धांगवायू) फॅक्चर इ. त्यामुळे कॅल्शियम चे क्षार किडनीत जमा
होऊन मुतखडा होण्याचे प्रमाण वाढते.
११) किडनी व मुत्रसंस्थेचे आजार- ज्या किडनीच्या आजारामध्ये लघवी ही बाहेर फेकली जात नाही व त्याला अडथळा निर्माण होतो त्या सर्व आजारामंध्ये मुतखडा होण्याचे प्रमाण जास्त असते. उदा. * युरेथ्रल स्ट्रीक्चर * पी.यु.जे. ऑक्स्ट्रक्शन, * मुत्रवाहिनी बारीक होणे (युरेट्रल स्ट्रीक्चर), * प्रोस्टेट ग्रंथी वाढणे, * फामोसीस इ. मुतखड्याची पूर्वसूचना देणारी लक्षणे-
१) लघवीतून रक्तस्त्राव होणे.
२) लघवीला नेहमी जळजह होणे.
३) पाठीमागच्या भागात दुखणे व ते दुखणे अंडाशयाकडे जाणे.
४) लघवीतून बारीक कण जाणे इ. मुतखडा झाल्यानंतर व त्याची उपचार घेतल्यानंतर तो परत होऊ नये म्हणून घ्यावयाची आहारातील काळजी. आहारात पाण्याचे व द्रव पदार्थाचे प्रमाण जास्त ठेवावे. २४ तासात कमीत कमी अडीच ते तीन लीटर लघवी बाहेर पडायला हवी. आहारात खालील वस्तू ५० टक्के कमी कराव्यात. दुध, दुधाचे पदार्थ. उदा. चहा, कॉफी, तुप, लोणी, बटर, चीज, मासांहार-मटण, मासे, कोंबडी, अंडी इ. पालक, चवळी, टमाटे, आवळा, चिक्कू, काजू, काकडी, मनुका, कोबी, भोपळा, मशरुम, वांगे इ. भरपूर पाणी पिणे हे मुतखडा न होण्यासाठी आवश्यक असते. त्याचबरोबर नारळाचे पाणी, मका, भात, अननस, ज्यूस, केळी, लिंबू, गाजर, डाळ, कारले, बदाम या वस्तुंचे प्रमाण चांगल्यापैकी आहारात असावे.
======
आयुर्वेद
======
मुतखडयांवर आयुर्वेदात अनेक औषधे सांगितली आहेत. मुतखडयांचा त्रास असल्यास एकदा तरी तज्ज्ञाकडून योग्य ती तपासणी करून घेणे आवश्यक आहे. ताबडतोब शस्त्रक्रिया करणे आवश्यक नसल्यास निरनिराळे आयुर्वेदिक उपाय करून पाहता येतील. वरुणादि काथ हे औषध यासाठी उपयुक्त आहे. हे औषध सकाळ सायंकाळ 2-2 चमचे घ्यावे.
एक उपाय म्हणजे पाषाणभेद वनस्पती व गोखरू काटे (सराटे) यांचे समप्रमाणात मिसळलेले चूर्ण दोन ग्रॅम, रोज एक वेळ (सकाळी रिकाम्या पोटी) पाण्याबरोबर द्यावे. त्यानंतर चार-पाच तास तोंडाने काहीही न घेण्याची सूचना द्यावी. याप्रमाणे दीड महिना रोज उपचार करावेत. पाच-सहा महिन्यांनंतर परत एकदा महिनाभर हाच उपाय करावा. हा उपाय लागू पडल्यास लघवीतून खडयाची खर बाहेर पडताना जाणवते. औषध चालू केल्यानंतर आठ-दहा दिवसांत हा परिणाम दिसणे अपेक्षित आहे.
याचबरोबर कुळीथाचा काढा (25 ग्रॅम कुळीथ + 200 मि.ली. पाणी मंद आचेअर उकळून 50 मि.ली द्रव तयार करणे) रोज द्यावा. असे तीन ते सात दिवस देऊन तीन-चार आठवडे थांबून परत 3 ते 7 दिवस हाच उपाय करावा.
पुनर्नवा वनस्पतीही मुतखडयावर उपयुक्तआहे. पुनर्नवा (खापरखुटी, वसूची भाजी) ही पावसाळयापासून होळीपर्यंत ठिकठिकाणी आढळते. या वनस्पतीची मुळासकट बिनतिखट चटणी (50 ग्रॅम) रोज जेवणात असावी. ओली वनस्पती काढून सावलीत वाळवून नंतर वापरता येते.
या उपायांबरोबरच टोमॅटो, कोबी, अळू,, इत्यादी भाज्या जेवणातून वर्ज्य कराव्यात.
डॉ श्री नितिन जाधव
[16/06, 11:01 AM] +91 94206 32839: *उजळ आणि निरोगी त्वचेसाठी काही घरगुती पॅक*


*दही आणि बटाट्याचा फेसपॅक*
बटाट्या मध्ये असणारी जीवनसत्वे ही चेहऱ्याच्या त्वचेसाठी उपयुक्त असतात. हा पॅक  तयार करण्यासाठी एक कच्चा बटाटा बारीक किसून घ्या. त्यात मध्यम आकारची अर्धी वाटी दही त्यात घाला. आणि ते मिश्रण चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्या .आणि हे मिश्रण १५ ते २० मिनीटं  चेहऱ्यावर राहू द्या . त्यानंतर कोमट  पाण्याने चेहरा धुवून घ्या. असं  एक आठवडाभर करा,आणि मग बघा तुम्हाला तुमच्या चेहऱ्यचा त्वचेमध्ये नक्कीच फरक जाणवेल.

*2. डाळीच्या/बेसनाच्या पिठाचा पॅक*
हा पॅक बनवण्यासाठी एका वाटीत दोन चमचे डाळीचं पीठ /बेसन पीठ घ्या त्यात अर्धा लिंबू पिळा  आणि २ चमचे दूध घाला. हे मिश्रण चांगलं  मिक्स करा आणि हा पॅक  चेहऱ्यावर आणि हाता  पायाला लावा. १०-१५ मिनिट  हा पॅक तसाच ठेवा आणि जसा हा पॅक वाळेल तसा थोड्याश्या पाण्याने पुन्हा ओला करून हळू-हळू चेहऱ्यावर मसाज करा नंतर २,४ मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या.  डाळीचे पीठ हे  त्वचेचे आरोग्य आणि सौंदर्य राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरण्यात येत. या पॅकमुळे निस्तेज आणि मलूल झालेली त्वचा सतेज आणि प्रफुल्लीत होण्यास मदत होते.

*चंदन आणि संत्र्याच्या सालीचा पॅक*
एक चमचा चंदन पावडर घ्या आणि त्यात अर्धा चमचा संत्र्याचा सालीची पावडर घ्या. या मिश्रणात थोडंसं  दूध घाला. हे मिश्रण चांगले मिक्स करा.आणि चेहऱ्यावर आणि हाता पायांचा त्वचेला लावा. आणि हे मिश्रण  १० -१५ मिनिट तसेच ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका. चंदन शरीरात थंडावा निर्माण करतं  हे चेहऱ्यासाठी आणि निस्तेज त्वचेसाठी अमृतासारखे काम करतं. या लेपामुळे त्वचेला पुनरुज्जीवन मिळते. आणि जर उन्हामुळे त्वचा जर काळवंडली असेल तर त्यासाठी देखील उपयुक्त ठरतं

*केळ आणि मध पॅक*
हा पॅक  तयार करण्यासाठी एक केळ कुस्करा आणि त्या अर्धा चमचा मध आणि आणि थोडासा दूध घाला. हे मिश्रण नीट मिक्स करा.त्याच मास्क चेहऱ्यावर १०-१५ मिनिट ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा . केळ हे त्वचा लवचिक आणि मऊ ठेवण्यास मदत करतं. तसेच त्वचेला सुरकुत्या पडू नये यासाठी उपयुक्त ठरते. आणि त्वचा तरुण ठेवण्यास  मदत करते.
[16/06, 11:05 AM] +91 94206 32839: साधे सोपे घरगुती उपाय

* आम्लपित्तावर आवळा फार गुणकारक आहे. आवळ्याच्या रसात जिरे आणि खडीसाखर घालून सकाळसंध्याकाळ दिवसातून दोन वेळा घ्यावा. आठपंधरा दिवसांत आम्लपित्त थांबते. ताजा आवळा नसताना पूडसुद्धा चालते.
* आवळा भाजून खाल्ल्याने खोकलयास लगेच आराम पडतो.
* अंगावर पित्त उठत असेल तर... कुटलेला ओवा आणि गूळ एकत्र करून तो आल्याच्या रसातून घेतल्यास हा विकार बरा होतो.
* पोटातल्या उष्णतेवर धने उपयुक्त -फार तहान लागते किंवा पोटात उष्णता वाढते अशावेळी धने रात्री पाण्यात भिजत घालावेत. सकाळी ते पाणी गाळून घेऊन त्यात साखर टाकावी आणि दिवसातून ३- ४ वेळा घ्यावे.
* क्षयरोगातल्या खोकल्यावर ज्येष्ठमधाचा फार उपयोग होतो. ज्येष्ठमधाचे वस्त्रगाळ चूर्ण त्यात निम्मे सितोपलादी चूर्ण मिसळून तूप आणि मधातून वारंवार चाटण केल्यास खोकला सुटून छाती हलकी होते.
* अति घामाने शरीर थंड पडत असेल तर सुके खोबरे, लसूण आणि ओवा ही एकत्र वाटून त्याच्या गोळ्या करून खाव्यात. घाम यायाचा थांबतो आणि शरीर थंड पडत नाही.
* तुळशीच्या पानांचा अंगरस आणि मध ही एकत्र करून प्रत्येक वेळी दोन चमचे प्रमाणे दिवसातून तीन वेळा काही दिवस नियमित घेतल्यास शरीरातील फाजील चरबीचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
* आवाज बसला तर हळदपूड आणि गूळ एकत्र करून त्याच्या लहान गोळ्या तयार कराव्यात आणि सकाळ-संध्याकाळ त्या गरम दुधाबरोबर घ्याव्यात.
* पित्ताने डोके दुखत असल्यास - ५काळ्या मनुका रात्री अर्धा कप पाण्यात भिजत घालाव्या. सकाळी अनशापोटी ते पाणी प्यावे आणि भिजेलेल्या मनुका खाव्यात. डोंगरी आवळा ठेचून त्याचा रस कपाळाला लावावा. अर्धी वाटी गरम दुधात एक चमचा साखर, कामदुधा पाव चिंचोक्याएवढी घालावी. सकाळी व रात्री प्यावी. मोरावळा चमचाभर घेऊन त्यात कामदमुधा घालून त्यात सूतशेखर मात्रा मूगाच्या डाळी एवढी उगाळून सकाळी प्यावी.
* दालचिनी थंड आहे, तोंड आल्यावर दालचि‍नीचा तुकडा तोंडात खडीसाखरेबरोबर धरतात. दालचिनीची पूड केळ्याबरोबर खाल्ल्यास अंगातली उष्णता कमी होते. चहाच्या मसाल्यात घालतात. पदार्थ रुचकर बनतो.
* उन्हाळ्यात जर घाम जास्त येत असेल तर पाण्यात तुरटी घालून अंघोळ केली पाहिजे.
* रात्री झोप नसेल लागत तर झोपताना पायांना सरसोच्या तेलाची मालीश करून झोपायला पाहिजे, लगेचच झोप येते.
* एक कप गुलाब पाण्यात अर्ध लिंबाचे रस टाकून त्याचे सकाळ-संध्याकाळ चूळ भरल्याने तोंडातील दुर्गंधी दूर होऊन हिरड्या व दात मजबूत होतात.
* जेवणात दर रोज दोन केळी घेतली तर भुकेत वाढ होते.
*एक चमचा साजुक तुपात हिंग घालून प्यायलाने पोटदुखीत आराम मिळतो.
* लिंबाच्या अर्ध्या फोडीवर साखर, अर्ध्या फोडीवर मीठ घालून निखार्या वर ठेवून गरम करावे. दोन्ही फोडी पिळून त्याचा रस चाटावा. डोकेदुखी, पित्त नाहीसे होते. पचनास चांगले म्हणून जेवणात दररोज घ्यावे.
* कच्चे गाजर खाणे नेहमी फायदेशीर असते. गाजरामध्ये असलेल्या पिवळा भाग खाऊ नये, कारण ते अधिक उष्ण असल्याने ऍसिडिटीचा त्रास उद्भव असतो. गाजर गर्भवती महिलांसाठी गरम पडण्याची शक्यता असल्याने त्यांनी गाजर सेवन करू नये.
* गाजर हृदयरोगावर अधिक लाभदायी असून रक्त शुद्ध करणे, वातदोषनाशक, पुष्टिवर्द्धक तसेच मेंदू व आतडे यांच्या दृष्टीने बलवर्धक आहे. मूळव्याध, पोटाचे विकार, मूतखडा आदी आजारांवर औषधी आहे.विटामीन 'ए' असल्याने नेत्र रोगावर लाभदायक आहे.
* गाजरामध्ये कॅल्शियम व केरोटीन हे मुबलक प्रमाणात असल्याने लहान मुलांसाठी उत्तम आहार आहे. मुलांच्या पोटातील जंत नष्ट करण्यासाठी गाजर औषधी आहे.
ही माहिती निबंधा देशमुख यांची आहे.
[16/06, 11:05 AM] +91 94206 32839: उष्णता कमी करण्यासाठी :

वैद्यच्या सल्ल्याप्रमाणे .
१. रात्री झोपण्या आधी एरंडेल तेल तळ पायाला चोळावे. डोक्याला मसाज केले तर अधिक चांगले पण ते चीकट असल्यामुळे बरेचदा टाळले जाते म्हणुन नेहमीच्या वापरातल्या खोबरेल तेलात १ / ४ इतके मिक्स करुन ठेवावे. याचे इतर फायदे, थंडीतही तेल गोठत नाही आणि केस छान काळेभोर घनदाट होतात.

२. ऊन्हात बाहेर जाताना एरंड्याचे पान हेल्मेट / टोपी च्या आत ठेवावे.

३. रात्री झोपताना साजुक तुपाचे दोन थेंब नाकात टाकावेत.

४. रोजच्या आहारात ताज्या ताकाचा समावेश असावा.

५. थंड केलेल्या दुधात गुलकंद मिक्स करुन रात्री झोपताना आणि सकाळी रिकाम्या पोटी प्यावे.

६. हाताला, पायाला, डोक्याला, चेहर्‍याला सगळीकडे कोरफडीचा गर (जेल नाही ताजा गर) चोळुन चोळुन लावावा. (त्वचे साठी पण उपायकारक आहे, काळजी नसावी). खिडकीतल्या कुंडीत एक कोरफडीचे रोप वाढवणे फ़ारसे कष्टाचे नाही. 

७. last & best 'कैलास जीवन' 
रोज रात्री तळपायाला आणि डोळ्यां भोवती लावावे. उष्णते बरोबरच, डोळ्याचा थकवा, काळी वर्तुळे ही कमी करते.

शरीरातील उष्णता कमी करण्याचे अजुन २ उपाय म्हणजे रात्री १ ग्लासभर पाण्यात अक्खे धणे अन जीरे प्रत्येकी १ चमचा घेवुन त्या पाण्यात भिजत घालावे अन सकाळी उठल्यावर चहा घेण्याच्या अर्धा तास आधी ते धने जीरे त्या पाण्यात हाताने दाबुन ते पाणी गाळुन प्यावे. हा प्रयोग निदान १५ दिवस ते १ महिन्यापर्यन्त करावा.

दुसरा उपाय म्हणजे काळया मनुका ( परदेशात याना सुलताना किन्वा करंट असे म्हणतात, पण त्या तितक्या प्रभावी वा गुणकारी नसतात. शक्यतो परदेशात जातानाच आपल्याकडच्या बरोबर घ्याव्यात. ) रात्री ग्लासभर पाण्यात भिजवुन त्या दुसर्‍या दिवशी सकाळी त्याच पाण्यात कुस्करुन गाळुन ते पाणी प्यावे व त्या मनुका चावुन खाव्यात. यामुळे पोट साफ होते, रक्तविकार कमी होतात, शरीरातील उष्णता कमी होते अन मुळव्याधीसारख्या तक्रारी पण कमी होतात.
आजकालच्या फास्ट लाइफस्टाइलमुळे बॉडीत हिट प्रमाण वाढत आहे आणि त्यामुळे अनेक प्रॉब्लेम होत आहे . घरगुती उपचारने कमी होतो आणि पोट साफ असायला हवे ही मुख्य गोष्ट .आणि यासोबतच कोकम शरबत आणि शहाळे पाणीच अधून मधून आहारात समावेश केल्यास हिटप्रॉब्लेम होणार नही.
Bhagyashri Yangalwar Bandiwar)
[16/06, 11:06 AM] +91 94206 32839: *सुंदर आणि देखण्या होण्यासाठी घरगुती उपाय करून बघाच*


सौंदर्य प्रत्येकालाच आवडत असते. काहींना स्वतः सुंदर राहायला आवडते. त्यात काही चुकीचे नाही. उलट ते स्वतःला परिपूर्ण करण्याची निशाणी आहे. आणि सुंदरता ही तुमच्या व्यक्तिमत्वचा पैलू आहे. सुंदरता ही तुम्ही गोऱ्या आहात. ह्यावर नसते. तर तुम्ही काळ्या असा की गोऱ्या पण तुमच्या चेहऱयावर एक लय, ताल म्हणजे एक फ्रेशनेस असतो चेहऱ्यावर. बघितल्यावर छान वाटते. गोरे असणे सुंदरता नाहीच. उलट आपल्या प्राचीन काळातील द्रौपदी, राधा ह्या गोऱ्या नव्हत्या. तर त्या देखण्या होत्या. तेव्हा देखणी स्त्री होण्यासाठी काय करणार त्याविषयी हा ब्लॉग.

१) लिंबू खूप प्रमाणात आपल्या घरात उपलब्ध असतात. त्या लिंबाच्या साली सुकुवून घ्याव्यात. आणि त्यानंतर त्यांना चांगले पावडर सारखे वाटून घ्यायचे. मग त्यानंतर त्या पावडरमध्ये काही प्रमाणात दूध आणि हळद मिसळून घ्यावी. आणि रोज चेहऱ्याला लावावी. वाटल्यास तुम्ही त्याची दररोज चेहऱ्याला लावण्यासाठी पावडर तयार करू शकतात. (दररोज लावत चला)

२) ४ चमचा दही घेऊन दहीमध्ये एक चमचा कोको पावडर मिसळावे. आणि त्यात मध टाकून ते मिश्रण घुसळून चेहऱ्यावर लावावे. आणि २० मिनिटांनी तो चेहरा कोमट पाण्याने धुवून घ्यावा. आणि असे केल्याने चेहरा उजळतो.

३) टमाटे ज्यावेळी तुमच्या घरात असतील तेव्हा त्यांना चेहऱ्यावर लावत जा त्याच्याने चेहऱ्याला चमक येते आणि त्यासोबत काकडी असेल तर काकडीही चेहऱ्यावर लावू शकता.

४) तुम्ही अंडे खात नसाल पण अंड्याचा उपयोग सौंदर्यासाठी होत असतो. त्यासाठी अंडयांचा बलक, आणि १ ते २ चमचा नारळाचे पाणी एकत्र करून त्यात ओटमील घालून मिश्रण ढवळून त्याची पेस्ट बनवावी. आणि ती पेस्ट चेहऱ्यावर आणि काळ्या डागावर लावावी. २० मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुतल्यावर चेहऱ्यावरील काळसर पण व काळे डाग निघून जातात.

तर देखणे व सुंदर होण्यासाठी ह्या घरगुती उपाय तुम्ही खूप साधेपणाने करू शकता.
*आरोग्य ग्रुप वरून*
[16/06, 11:06 AM] +91 94206 32839: *त्वचेचे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी . .*

मुंबईमधल्या खूप स्त्रियांनी त्यांच्या त्वचेवर पडणाऱ्या परिणामाबद्धल विचारले आहे की, इथल्या प्रदूषणाने आणि खूप थकव्यामुळे त्वचा ही निस्तेज व्हायला लागते. तर त्यावर काहीतरी घरगुती उपाय आहे का? असे विचारले आहे. आणि त्यांना घरगुती उपाय हवा आहे. क्रीम आणि केमिकलयुक्त कॉस्मेटिक नको. तेव्हा ह्यासाठी तुम्हाला खूप सोपा आणि घरात उपलब्ध असणारा उपाय सांगतो.

त्वचेचं सौंदर्य आणि आरोग्य हे दोन्ही चांगले ठेवायचे असेल तर कोरफड आणि हळद हे अतिशय उपयुक्त पदार्थ आहेत.


१) वाढत्या वयोमानानुसार चेहऱ्यावर सुरकुत्या येतात. या सुरकुत्या दिसू नयेत यासाठी ठराविक वयोगटातील महिला आणि पुरुष अनेक प्रयत्न करतात. मात्र त्याचा म्हणावा तितका फायदा होतो असे नाही. कोरफड आणि हळदीच्या वापरामुळे मात्र या सुरकुत्या कमी दिसण्यास मदत होते.

२) १ टीस्पून नारळाचं तेल, १ टीस्पून कोरफडीचा गर आणि १ टीस्पून हळद या एकत्र करुन हा लेप चेहऱ्याला लावा. दोन मिनिटं हा लेप ठेवल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.


३)खरुज आणि नायटा यांसारख्या त्वचारोगांवर उपचार म्हणूनही कोरफड आणि हळदीचा वापर होतो. ज्या ठिकाणी नायटा किंवा खरुजाची लागण झाली आहे तिथे हळद आणि कोरफडीचा लेप लावल्यास तो भाग लवकर बरा होतो. हळद आणि कोरफड यांच्यामध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मांमुळे हे शक्य होतं. हा लेप तयार करण्यासाठी चमचाभर नारळाचं तेल, कोरफडीचा गर आणि हळद घेऊन ही पेस्ट त्वचेवर साधारण अर्ध्या तासासाठी लावून ठेवा आणि त्यानंतर कोमट पाण्याने धुवा.

४) त्वचेच्या रंध्रांमध्ये प्रदूषणामुळे जिवजंतू शिरकाव करतात. त्यांचा नायनाट करुन त्वचेचं सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठीसुद्धा कोरफड आणि हळदीचा सर्रास केला जातो. यामुळे चेहऱ्यावर येणारी मुरुमं कमी होतात. चेहऱ्यावर लावण्यात येणारा हा लेप तयार करण्यासाठी एक चमचा हळद आणि कोरफडीचा गर आणि एक चमचा मध यांचं एकत्र मिश्रण करुन हे मिश्रण मुरुमं असणाऱ्या भागांवर साधारण पंधरा मिनिटांसाठी लावा आणि त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा. काहीवेळा असे केल्यास मुरुमं कमी होण्यास मदत होते.


५) अनेकांची त्वचा कोरडी असते. अशांना हिवाळ्यात त्वचेची आग होण्याचा त्रास होते. पण त्वचेमध्ये असणाऱ्या पाण्याच्या प्रमाणाचा समतोल राखण्यासाठी कोरफड आणि हळद हे रामबाण उपाय ठरतात. ज्यासाठी १ टीस्पून हळद आणि कोरफडीचा गर आणि काकडीचा रस हे सर्व पदार्थ एकत्र करुन ही पेस्ट पंधरा ते वीस मिनिटं चेहऱ्यावर लावून ठेवावी आणि त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवावा
*सौंदर्य ग्रुप वरून*
[16/06, 11:07 AM] +91 94206 32839: *घरगुती उपाय*

अजीर्ण किंवा कफाची समस्येमुळे तोंडातून वास येत असेल तर रोज दहा ग्रॅम मनुकांचे सेवन केल्याने हा रोग बरा होण्यास मदत मिळतो.

बहेडे आणि साखर सम मात्रेत घेऊन त्याचे सेवन केल्याने डोळ्यांचा आजार दूर होतो.



कैरीच्या कोयीचे चूर्ण दही किंवा पाण्यासोबत सकाळ-संध्याकाळ घेतल्याने कृमी रोगात आराम पडतो.



कॉलरा रोगात जेव्हा शरीर अकडून जातो तेव्हा अक्रोडाच्या तेलाने मालीश केल्याने आराम मिळतो.



पेरूच्या पानांना वाटून सांधेदुखी रोगात सुजलेल्या भागात तो लेप लावल्याने आराम मिळतो.





हिरड्यांहून पाणी येत असेल तर गुलाब पाणी आणि डाळिंबाच्या वाळलेल्या फुलांची पूड तयार करून घ्यावी. याने दात घासल्यास हिरड्यांहून पाणी येणे थांबते

      *आरोग्य ग्रुप*
[16/06, 11:07 AM] +91 94206 32839: *सौंदर्य सल्ला*
*डोळ्या भोवती काळी वर्तुळे*                                                                                       
१) गाजराचा कीस , बीटाचा कीस , कच्चे दुध समप्रमाणात एकत्र करून डोळ्याखाली किंवा डोळ्याच्या आवती-भोवती हलका मसाज करावा . डोळ्याच्या भोवती आलेली काळी वर्तुळे नाहीशी होतील.
 2) *शांत झोपावे*
काकडीच्या थंडगार चकत्या , मोगऱ्याचा गजरा , बर्फ रुमालात बांधून डोळ्यावर ठेवून दहा ते पंधरा मिनिटे शांत झोपावे .
 3) *पाण्याचा हबका*                                         संगणकावर तसेच मोबाईल वर जास्त वेळ काम केले तर डोळे थकतात. अशा वेळी दर दोन ते तीन तासाने पाण्याचा हबका डोळ्यावर मारावा. मग रुमालाने डोळे हलकेच टिपावे .
 4) *चंदन आणि जायफळ पेस्ट*                                                                                                                   रात्री चंदन व जायफळ पावडर समप्रमाणात घेऊन त्याची पेस्ट करावी व रात्रभर डोळ्यांभोवती लावून ठेवावी. सकाळी धुऊन टाकावे. यामुळे डोळ्यांना गारवा मिळून त्याखालील काळी वर्तुळे नाहीशी होतील.
 5) *बटाटा चकत्या*                                           
डोळ्यांच्या खाली काळी वर्तूळे तयार झाली असल्यास रोज डोळ्यांच्या खालच्या बाजूस कच्च्या बटाट्याच्या तुकड्यांनी हलकी मालिश करावी. असे केल्याने काळी वर्तूळे हळू-हळू कमी होण्यास मदत होईल.
 6) *फ्रीज मध्ये थंड केलेले चमचे*                                            डोळ्याखालील वर्तुळे व सूज घालविण्यासाठी
रात्रभर दोन चमचे थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवून सकाळी ते डोळ्यांच्या खालील बाजूस वर्तुळाकार फिरवावी.  यामुळे डोळ्याखालील सुज व काळेपणा कमी होण्यास मदत होते.
 7) *मध व केशर पेस्ट व एरंडेल तेल*                     डोळ्या खालील काळपट पणावर
मधात केसर मिसळून याला डोळ्याखालील काळपट ठिकाणी लावा.
 डोळ्याखाली एरंडेल तेल लावण्यानेदेखील काळे डाग कमी होतात.                                                9) *चंदन आणि जायफळाची पेस्ट*                                         
डोळ्याखालची काळी वर्तुळे घालविण्यासाठी चंदन आणि जायफळाची पेस्ट डोळ्यांभोवती रात्री लावून ठेवावी.  सकाळी धुऊन टाकावे.  यामुळे डोळ्यांना गारवा मिळून त्याखालील काळी वर्तुळे नाहीशी होतील.                               *सौंदर्य सल्ला गृप वरून CP*
[16/06, 11:08 AM] +91 94206 32839: *डोकेदुखीवर सोपे व घरगुती जालीम उपाय*


डोकेदुखीचा त्रास बऱ्याच व्यक्तींना असतो आणि तो पेनकिलर किंवा सॉरिडॉन घेऊन दूर करता येतो. पण सतत त्या गोळ्यांची सवय तुम्हाला लागते कारण डोकेदुखी कधी ना कधी दुखतच असते. आणि सतत गोळ्या घेतल्याने तुम्हाला त्याची सवय इतकी लागते की, नंतर कितीही पेनकिलर घेतले तरी त्याचा परिणाम होत नाही. तेव्हा डोकेदुखीवर पेनकिलर घेण्यापेक्षा जर घरगुती उपाय केले तर तुम्हाला आराम मिळू शकतो.


१) आलेयुक्त चहा हा स्वादालाही चांगला लागतो आणि डोकेदुखीत आराम देतो. आलेयुक्त चहामुळे शरीरामधील रक्तवाहिन्यांतील सूज कमी करण्यास मदत होऊन वेदना कमी होते. त्यामुळे दररोज आलेयुक्त चहा पिण्याची सवय लावा. त्यानं सामान्य आरोग्यही चांगलं

२) शरीरातील पाणी कमी झाल्यानं म्हणजे डिहायड्रेशनमुळे बरेचदा डोकेदुखी होते. अशाप्रकारची डोकेदुखी अनेकांसाठी सामान्य बाब आहे मात्र नक्की डोकं का दुखतंय हे अनेकांना कळत नाही. त्यामुळे यापुढे कधी अचानक डोके दुखायला लागल्यास भरपूर पाणी प्या. कारण भरपूर पाणी प्यायल्याने सुद्दा डोकेदुखीवर मात करता येते.

३) सुंठ सुकी आलं असते. याची एक चमचा पावडर घ्या. पाणी टाकून त्याची पेस्ट बनवा आणि गरम करुन घ्या. यानंतर हे मिश्रण कपाळावर लावा. थोड्याच वेळात डोकेदुखी थांबेल.

४) दालचिनी पावडरमध्ये पाणी टाकून पेस्ट बनवा. कपाळावर लावा आणि काही वेळानंतर कोमट पाण्याने धुवून घ्या. लवकरच आराम मिळेल.

५) डोकेदुखी घालवण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे लवंग. तव्यावर काही लवंगा शेकून घ्या. त्यानंतर गरम असतानाच या लवंग रुमालात बांधून घ्या. त्यानंतर या रुमालातून येणारा गरम लवंगांचाचा वास घेत राहा. यामुळे डोकेदुखीचा त्रास नक्कीच कमी होईल.

६) शरीरातील आम्लांचं प्रमाण कमी अधीक झाल्यास डोकेदुखी होते. अशाप्रकारची डोकेदुखी असल्यास लिंबूपाण्यात थोडं मीठ किंवा खाण्याचा सोडा घालून ते प्यावं. लिंबू पाण्यामुळे शरीरातील आम्लांच (अॅसीडचं) प्रमाण संतुलित होतं.

७) सध्या उन्हाळा चालू आहे तेव्हा डोकेदुखी असताना पाणीदार फळे खाणे फायद्याचे ठरते. त्यामुळेच टरबुजसारखं पाणीदार फळ खाल्यास वर नमूद केल्याप्रमाणे डिहायड्रेशनपासून होणाऱ्या डोकेदुखीपासून आराम मिळतो.

८) आता ह्या उन्हाच्या दिवसात तुम्ही हा उपाय करा. अनेकदा डोक्यामधील नसांना सूज असल्यामुळेही डोकेदुखी होऊ शकते. त्यामुळे कपाळ आणि कानाच्या जवळच्या भागावर बर्फाचा शेक दिल्यास फायद्याचे ठरते.
*Cp from aarogya grup*
[16/06, 11:54 AM] +91 94206 32839: लठ्ठपणा घालविण्याचे सोपे उपाय....

- डॉ. संजीव कांबळे

तुमचा आत्मनिर्धार पक्का व मनोबल दृढ असेल तर अर्धी लढाई जिंकल्यातच जमा आहे. तुमची इच्छाशक्तीच प्रबल असली तर तुमचे काम फत्ते झालेच समजा. वजन कमी. करण्यासाठी काही बाबींकडे लक्ष देणे गरजेचे ठरते. यात नियमितपणा तेवढा महत्त्वाचा आहे. नाहीतर सगळेच मुसळ केरात, असा प्रकार होईल. त्यामुळे प्रयत्नात सातत्य असणे आवश्यक ठरते. वजन कमी करण्यासाठी आपले वजन नेहमी मोजले पाहिजे. दरदिवशी किंवा आठवड्यातून एकदा वजन मोजले पाहिजे.
तसेच त्याची नोंदही ठेवले पाहिजे. डाएटिंग सुरु केल्यानंतर वजन कमी होण्याची गती अपेक्षाकृत जलद असते. नंतर मात्र ही गती मंदावते. त्यामुळे निराश होऊ नये. त्यानंतर मात्र वजन कमी होऊ लागते.
काय खायचे आणि किती खायचे या बाबतीतही जागरुक असले पाहिजे. परंतु पाणी जास्त पिले पाहिजे. चांगल्या आरोग्यासाठी रोज किमान ८-१० ग्लास पाणी पिले पाहिजे. पाण्यामध्ये काहीच कॅलरी नसतात. पाणी जास्त प्यायल्याने भुकही कमी लागते. पाण्यामुळे पोटही साफ राहते. सकाळी एक चमचा मधाबरोबर लिंबाचा रस आणि एक ग्लास कोमट पाणी घ्यावे. रोजच्या आहारात सॅलड, ज्यूस, कांदा, टमाटे, मूळा, गाजर, काकडी. पत्ता कोबी असावे. यात कमी कॅलरी तर असतात. तद्वतच आवश्यक जीवनसत्वेही असतात.
एकटी राहणारी व्यक्ती फ्रीजमध्ये कमी कॅलरी असलेली पदार्थ साठवू शकतात. परंतु कुटुंबासमावेत राहण्यासाठी हे शक्य होत नाही. तेव्हा डायटींग करणे कठीण होते. तेव्हा मनोनिर्धार कामी येतो. काही झाले तरी कमी खायचे हा परिपाठ पाळायचाच. आहारात तळलेले चटकार आणि गोड पदार्थ टाळावेत. जेवण करतांना आपले पूर्ण लक्ष जेवणावरच केंद्रीत करावे. वजन कमी करतांना आपल्या मित्रांशी स्पर्धा करा. रात्री हलका आहार घ्या. जेवल्यानंतर लागलीच झोपी जाऊ नका. लगेच झोपल्यास कॅलरीच खर्च होत नाहीत. डायटिंग बरोबर व्यायाम केल्यास अपेक्षाकृत वजन कमी झाल्याचे लक्षात होईल. व्यायाम करण्यापूर्वी याबाबत आपल्या डॉक्टरांकडून तुम्ही निवडलेला व्यायाम तुमच्यासाठी योग्य आहे की नाही, याची खात्री करु घ्या.
[16/06, 11:54 AM] +91 94206 32839: १. दम्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी थंड पदार्थ खाणे कटाक्षाने टाळावेत.

२. दही, दूध, ताक, मिठाई हे पदार्थ सहसा दम्याच्या त्रासाला आमंत्रण देतात, त्यामुळे या पदार्थांचे सेवन टाळा.

३. थंडीत छातीत कफ साचल्याने दम्याचा त्रास वाढतो. अशावेळी रूग्णांनी कोमट पाणी प्यावे.

४. सुंठ व मध किंवा आल्याचा रस व मध एकत्र करून प्यायल्याने थंडीत दम्याच्या रूग्णांना आराम मिळतो.

५. रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी आंघोळ करण्यापूर्वी छातीला तीळाचे तेल लावून शेक घ्या. यामुळे छातीतील कफ नाहीसा होतो.

६. दोन ते तीन कप पाणी घेऊन त्यात तुळस व अडुळशाची दोन पाने घाला. त्याला उकळी देऊन त्याचा काढा बनवा. हा काढा रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी घेतल्यास दमा कमी होतो.

७. प्राणायाम किंवा कपालभाती यासारखे श्वसनसंस्थेशी संबंधित व्यायम करा.

८. कोबी गरम पाण्यात टाकून त्याची वाफ घ्या.

९. आहारात लसूण, पडवळ, दुधी भोपळा, चवळी इ. भाज्यांचा समावेश करावा.

१०. सकाळी व संध्याकाळी दमा रुग्णाने मोकळ्या हवेत फिरावे.
[16/06, 11:54 AM] +91 94206 32839: आयुर्वेदानानुसार दूध पिण्याचे काही नियम

दूधात अ, ब आणि ड व्हिटॅमिन, कॅल्शियम, प्रथिने तसेच लॅक्टीक अॅसिड असते.

दूध हे व्हिटॅमिन आणि खनिजांचा उत्तम स्त्रोत आहे. दूधात अ, ब आणि ड व्हिटॅमिन, कॅल्शियम, प्रथिने तसेच लॅक्टीक अॅसिड असते. पण अनेकांना दूध प्यायल्यावर त्रास होतो. आयुर्वेदानानुसार दूध पिण्याचेही काही नियम आहेत. हे नियम पाळल्यास दूध प्यायल्याने तुम्हाला त्रास होणार नाही. गायीचे दूध सर्वात पौष्टिक असते. तसेच वजन कमी करण्यासाठीही दूध पिणे हा उपाय असू शकतो. तुमची पचनशक्ती योग्य नसेल तर दूध पचत नाही.
- अनेक लोकांना दुधात साखर घालून प्यायची सवय असते. रात्री साखर न घालता दूध प्यायल्याने आरोग्यास अधिक फायदा होतो. दुधात एक ते दोन चमचे तूप घातल्यास अधिक फायदा होतो.
- आयुर्वेदानुसार ताजे आणि जैविक दूध पिणे शरीराला आवश्यक आणि चांगले असते. पिशवी बंद दूध पिण्यापेक्षा ताजे आणि जैविक दूध पिणे आरोग्यास लाभदाय ठरते.
- अनेकांना कच्चे थंड दूध पिणे आवडते. मात्र ते चांगले नाही. दूध गरम करुन प्यावे.
- ज्यांना दूध प्यायल्यावर पचत नाही, त्यांनी दुधात एक चिमूटभर आलं, लवंग, वेलची, केशर, दालचिनी आणि जायफळ यांचे मिश्रण करुन दुधाचे नियमित सेवन करावे.
- अनेकदा काही कारणामुळे रात्रीचे जेवण होत नाही. त्यावेळी दुधात केशर आणि वेलची टाकून प्यावे. यामुळे झोपही चांगली लागते आणि शरीराला उर्जा मिळते.
- कधीही खारट वस्तूंसह दूध घेऊ नका. दुधासोबत आंबट फळेही खाऊ नयेत.
[15/07, 8:39 PM] +91 94206 32839: पाय दुखणे- मध्यमवयाच्या महिला, अशक्त मुले आणि मुली तसेच सरसकट सगळे वृद्ध यांना पायदुखीचा त्रास बरेचदा होताना आपण पाहातो. यावर पाव चमचा कच्चे तीळ चावून खावेत. महिनाभर हा उपाय केल्याने पाय दुखणे थांबते.
२)कंबर दुखी- विशेषत महिलांची – रात्री झोपताना गरम पाण्याच्या पिशवीने कंबर शेकावी. रोज १ चमचा सुंठवडा आठ दिवस खाल्ल्याने कंबरदुखी बंद होते.
३) उसण भरणे- कोठेही उसण भरली अथवा लचक आली तर मोहरीचे तेल मालिश करून लावावे व मग तो भाग शेकावा.
४) बारीकसा अस्थिभंग (हेअर क्रॅक )- बर्‍याचवेळा पडल्याने अथवा पाय मुरगळणे या सारख्या प्रकारात हाडाला बारीकशी चीर पडते. यामुळे वेदना होतातच पण बर्‍याच वेळा अवयव सुजतो. या प्रकारात कच्च्या डिंकाचे लाडू खाण्याने ही चीर लवकर भरून येण्यास मदत होते.
५) दात दुखणे- आजकाल अगदी बालवयापासून दातदुखी हा विकार आढळतो. त्रिफळा चुर्णाने दात घासल्याने दातदुखी थांबतेच पण दात आवळून येतात. मायफळाची पावडर हिरडयांना लावून अर्ध्या तासाने चुळा भराव्यात. हिरडयांना सूज असेल तरी त्रिफळा चूर्ण लावल्याने आराम मिळतो
६) पोटदुखी- ओवा व साखर गरम पाण्याबरोबर घेण्याने पोटदुखी कमी होते. लहान बाळांमधील पोटदुखी पोट शेकण्यानेही कमी होते. अगदी तान्हे बाळ असेल तर आईने ओवा चावून बाळाच्या बेंबीवर तोंडानेच वाफारा सोडला तरी पोटदुखी कमी होते. मात्र गॅसेसमुळे बाळाचे पोट दुखत असेल तर हिंग पाण्यात कालवून त्याचा लेप बेंबीभोवती दिल्याने आराम पडतो.
७) जुलाब- जुलाब होत असतील तर खसखस तुपात परतावी व दुधात शिजवावी. २ चमचे खसखस घ्यावी. हे मिश्रण प्यायल्याने जुलाब थांबतात. अगदी लहान बाळाला जुलाब होत असतील तर जायफळ उगाळून साखरेबरोबर चाटवावे.
८) उलटी- उलट्या होत असतील तर धने रात्री पाण्यात भिजत घालावेत. ते पाणी धन्यासकट उकळावे. यात साखर व मीठ घालून थोडे थोडे पाजत राहावे.
९) अपचन- अपचनावर लंघन हा सर्वात्तम उपाय आहे. लिंबू ,मीठ घालून केलेले शरबत थोडेथोडे थोडया वेळाने पिण्यानेही फरक पडतो. अननसाच्या फोडी त्यावर साखर घालून खाव्यात त्यानेही पचन सुधारते.
१०) शौचास खडा होणे- ही सवय बर्‍याच लोकांना असते.त्यासाठी वेगवगळी औषधे ही घेतली जातात. रात्री झोपताना हळद व आवळकाठी यांचे मिश्रण घेतल्यानेही खडा मोडतो. १ चमचा आवळकाठी अधिक १ चमचा हळद एकत्र करून त्याच्या सारख्या आठ पुडया कराव्यात व रात्री झोपताना रोज १ पुडी या प्रमाणे आठ दिवस घ्याव्यात.
[कमी वयात केस पांढरे होणे
म्हणजे चिर तारुण्यात म्हातारपण आल्यासारखे वाटते. धकाधकीच्या जीवनात
केसांची काळजी घेणे आपल्याला शक्य नसते. तर बहुतेकांना कामाचा ताण आणि
प्रदूषणामुळे अकाली पांढर्‍या केसांचा सामना करावा लागतो. केस काळे करणे
अथवा कलर करणे हा यावर एकमात्र उपाय नाही. काही घरगुती उपचार करून पांढरे
केस पुन्हा काळे करू शकतात.
अर्धा कप दहीमध्ये चिमुटभर काली मिर्च आणि चमचाभर लिंबूचा रस मिसळून केसांवर लावावे.
दररोज साजुक तुपाने डोक्याची मालिश केल्याने पांढरे केस काळे होण्यास मदत होते.
आवळा पावडरमध्ये लिंबूचा रस घालून तयार झालेली पेस्ट केसांवर लावल्याने पांढरे केस काळे होतात.
दररोज केसांवर कांद्यांची पेस्ट लावल्याने पांढरे केस काळे हो़ऊ लागतील.
तीळ खावी तसेच तीळ तेल केसांवर लावावे.
कच्च्या पपईचा पेस्ट डोक्याला दहा मिनिटांपर्यंत लावून ठेवल्याने केस गळत नाहीत आणि कोंडाही होत नाही.
दूध अथवा दहीत बेसन घालून केसांवर लावल्याने लाभ होतो.  डॉ .श्री .नितिन जाधव .संजीवन चिकित्सक .डोंबिवली. 9892306092.
[15/07, 8:39 PM] +91 94206 32839: पाठदुखी एक क्लिष्ट आजार
पाठिचा कणा हा मानवी शरीरातील ऐक महत्वाचा भाग आहे.
इतिहासकाला पासून ताठ कण्याला अनन्य साधारण महत्व आहे,त्याला स्वाभिमानाशी जोड़ाण्यात आले आहे.
त्याचे कारणही तसेच आहे.
एकदा का कण्याचा त्रास सुरू झाला की माणसाचे मानसीक खच्चीकरण होते.पाठदुखी हि बरेचदा अत्यल्प काळ टिकते व नाहीशी होते पण क्वचित प्रसंगी योग्य उपचार न झाल्यास त्याचे रूपांतर दीर्घकालीन पाठदुखी मध्ये होते.
पाठदुखी हा तसा अत्यंत क्लिष्ट आजार आहे. साथी सारखा हा आजार आता बळावत चालला आहे.त्यामागची कारणे अनेक आहेत,जशी व्यायामाची कमतरता,स्थुलपणा ,जीवनसत्वाची कमी,वृध्दत्व ई.
पाठीचा कणा हा अनेक मणके एकत्र येऊन बनलेला आहे.मणके अर्थात vertebrae एकमेकांना एका विशिष्ठ सांध्यामुळे चिकटून असतात(facet joint)व दोन  मणक्यान मधील मऊ भागाला गादी अर्थात disc असे म्हणतात.
     आपल्याकडे पाठदुखी म्हणजे slip disc किंवा sciatica असेच समजले जाते. पाठदुखीचे कारण निव्वळ गादी सरकणे हे नाही.किंबहूना अनेक कारणांपैकी ते एक कारण आहे.पण कण्याचा इतर भागाला झालेल्या त्रासानी सुध्दा पाठदुखी होऊ शकते हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. म्हणजेच सर्व पाठदुखी चे कारण sciatica आहे हा समज खोडून काढणे गरजेचे आहे.मणका ठिसूळ झाल्यामुळे किंवा फ्रॅकचर मुळे पाठदुखी उद्भवू शकते.वयोमानाप्रमाणे मणक्यांची झीज होते त्यामुळे संधीवाता सारखा त्रास होऊन पाठदुखी उद्भवू शकते.मणक्याला बांधून ठेवणार्या स्नायूंवर पडलेल्या ताणामुळे सुद्धा पाठदुखी उद्भवू शकते.पाठदुखी एक तर तात्कालिक अथवा दीर्घकालीन असते.तात्कालीक ही व्यायाम व औषधोपचाराने बरी होते.दीर्घकालीन
पाठदुखी ही मात्र रूग्णासाठी त्रासदायक ठरते.त्यामुळे त्याचे योग्य निदान व उपचार होणे अत्यंत गरजेचे आहे. सामान्यत: जी पाठदुखी ३ महिन्यांनपेक्षा अधिक काळ घर करून आहे ती दीर्घकालीन पाठदुखी.
सर्व साधारण समज असा की  पाठदुखी बरी करण्यासाठी आॅपरेशन हाच एक उपाय आहे पण निश्चितपणे हा चुकीचा समज आहे.किंबहूना ९०%
पाठदुखी या शस्त्रक्रियेविना बर्या होतात.फक्त १०% पाठदुखींना शस्त्रक्रियेची गरज भासते.
कुठला उपाय पाठदुखीसाठी योग्य हे रीतसर निदान झाल्यानंतर ठरवता येते.उत्तम औषधोपचार योग्य व्यायाम व गरज पडल्यास विशिष्ठ प्रकारचे nerve blocks वापरून पाठदुखीचा त्रास नक्की कमी करता येतो.९०% लोकांना शस्त्रक्रियेची गरज भासत नाहि.विशिष्ठ उपचार पद्धतीमध्ये रेडीयोफ्रिक्वेन्सी या उपकरणाचा वापर करून पाठिच्या सांध्यांचा वेदना कमी करता येतात. Epidural इंजेक्शन व endoscopyचा उपयोग गादिच्या (सायऐटिका) दुखण्यासाठी करता येतो.
पाठीच्या शस्त्रक्रिये नंतर सुद्धा काही रूग्णांना पाठदुखीचा परत उद्भवतो यासाठी नविनतम व आधुनिक उपचार पद्धती आता भारतात उपलब्ध आहे.
या सर्व उपचारांचा वापर करून पाठदुखीवर मात करता येते, म्हणूनच
पाठदुखी सहन न करता त्यावर मात करणे गरजेचे आहे.
डाॅ.श्री .नितिन जाधव. संजीवन चिकित्सक .डोंबिवली. 9892306092.
[15/07, 8:39 PM] +91 94206 32839: आरोग्य विषयक माहिती...

1.स्त्रीच्या शरीरात पुरुषांच्या तुलनेत हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असतेच. स्त्रीच्या प्रकृतीला ते धरून आहे. मासिक पाळीच्या वेळी रक्तस्राव होतो. ते रक्त भरून काढण्यासाठी योग्य आहार घ्यायला हवा अन्यथा हिमोग्लोबिन कमी होते. हार्मोन्सचे संतुलन बिघडते. त्यामुळे स्त्रीरोग वाढतात.

2.आरोग्यासाठी शरीरातील मेदाचे म्हणजेच चरबीचे प्रमाण आटोक्यात असणे आवश्यक आहे. व्यक्तीच्या सर्व रोगांचे मूळ अनावश्यक चरबीत आहे.मधुमेह, रक्तदाब, पक्षाघात, कॅन्सर यांची सुरुवात चरबी जास्त असण्यातून होणे शक्य असते.

3.अपुरी झोप, तणावग्रस्त जीवनशैली , अरबट-चरबट फास्ट फूड खाणे अशा एक ना अनेक कारणांनी शरीरात पित्ताचे दोष निर्माण होतात .

4.दुधातील कॅल्शियमच्या घटकांमुळे पोटात तयार होणारी विघातक  आम्ल निर्मिती थांबते व अतिरक्त आम्ल दुध खेचून त्याचे अस्तित्व संपवते.

5.लवंग चवीला तिखट असली तरीही  लवंग अतिरिक्त लाळ खेचून घेते , पचन सुधारते आणि पित्ताची लक्षणं दूर करते .

6.दिवसातून वीस तास आपण जर ए.सी. मध्ये असाल तर किमान ४० मिनिटे असा काही व्यायाम करा की ज्यामुळे आडवून ठेवलेला सर्व घाम औषधाशिवायचबाहेर पडेल.

7.आवळा रक्तदोषहारक, पित्तशामक, सारक व रुचकर आहे. आवळा हा आम्ल-मधुर रसाचा, शीत-वीर्यात्मक व मधुर विपाकी असल्यामुळे शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करतो.

8.मधुमेह झालेल्या व्यक्तींनी योग्य औषधोपचार करून आपला मधुमेह आटोक्यात ठेवावा. प्रत्येक मधुमेही रुग्णाने मूत्रचाचणी करून घ्यावी. त्यात प्रथिने आढळून आल्यास मूत्रपिंडतज्ज्ञाचा सल्ला तातडीने घ्यावा.

9.ज्या लोकांना वारंवार लघवीला जाण्याचा त्रास असेल त्यांनी तीळ आणि ओवा समान प्रमाणात तव्यावर भाजून घ्यावा. हे मिश्रण दिवसातून कमीतकमी दोन वेळेस एक-एक चमचा खाल्ल्यास या त्रासातून आराम मिळेल.

10.ओवा, ज्येष्ठमध, तीळ एकत्र करून तयार केलेली सुपारी एकत्र करून जेवणानंतर खाण्याने फुफ्फुसाची ताकद वाढते आणि खोकला होण्यास प्रतिबंध होतो. डॉ. श्री. नितिन जाधव .संजीवन चिकित्सक. डोंबिवली. 9892306092.
[15/07, 8:39 PM] +91 94206 32839: सांधेदुखी

पूर्ण वाढ झालेल्या माणसाच्या शरीरात २००च्यापेक्षा जास्त हाडं आणि ह्या हाडांना जोडणारे त्याहीपेक्षा जास्त सांधे आहेत. हे सांधे, सांध्यांमध्ये असलेलं हाड, सांध्यांना धरून असलेले स्नायू, स्नायूतंतू किंवा कुर्चे ह्यांना सूज येणे आणि वेदना होणे, अशी सांधेदुखीची ढोबळ व्याख्या होऊ शकते.
सांधेदुखीचे वेगवेगळे प्रकार आहेत. काही प्रकार फक्त स्त्रियांमध्ये तर काही पुरुषांमध्येच जास्त आढळून येतात. वयोमानाप्रमाणे बघितल्यास काही त्रास उतारवयात जाणवतात आणि काही त्रास तर चक्क लहान मुलांमध्येच आढळतात (Juvenile Chronic Arthritis). अर्थात, डॉक्टर अशा त्रासाची ईत्यंभूत माहिती घेऊन अचूक निदान आणि योग्य औषधोपचारापर्यंत पोहोचू शकतात.

सांधेदुखीचे प्रकार
१. सांध्यांची झीज होणे: Lumpur Spondylosis, Cervical Spondylosis, Osteoarthritis
२. संधीवात: Rheumatoid Arthritis, Ankylosis, Spondylitis
३. युरीक आम्लाच्या जास्त प्रमाणामुळे होणारा आजार: Gout
४. प्रादुर्भावामुळे होणारे आजार: Infective Arthritis
५. स्नायू, स्नायूतंतू किंवा कुर्चे यांना येणारी सूज: Fibromyalgia, Bursitis, Frozen Shoulder

-सांधेदुखीच्या विकारांमध्ये आढळून येणारी लक्षणे
१. मणक्यांची झीज होऊन नसेवर दाब पडल्यास तो भाग दुखणे, हातापायाला मुंग्या येणे, बधीरपणा जाणवणे
२. सांध्याला बाहेरुन सूज येणे किंवा गरमपणा जाणवणे
३. कधीकधी दुखरा भाग लालसर दिसतो आणि त्रास जास्तच झाल्यास सांधा आखडण्याची शक्यता असते.
४. काही वेळा ताप येतो, अशक्तपणा जाणवतो, भूक मंदावते, वजन कमी होते.


 सांधेदुखीची कारणे :

१. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे कॅल्शियमची कमतरता. हाडांमध्ये आढळून येणारे कॅल्शियम हे त्यांच्या बळकटपणासाठी कारणीभूत असते. ह्या कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडांचा ठिसूळपणा (Osteoporosis) वाढतो आणि परिणामी हाडांची झीज लवकर होते. हा त्रास स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. ह्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे गरोदरपणात आणि बाळंतपणात शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण कमी होणे. याबरोबरच वयाच्या चाळीशीनंतर हा त्रास जास्त प्रमाणात आढळून येतो.

 २. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे अनुवंशिकता. काही व्यक्तिंच्या गुणसूत्रांमध्येच (HLA B27 / HLA DR4) काही दोष दिसून येतो. त्यामूळे व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमी होते. त्यातच कधीकधी विषाणू किंवा जीवाणूंचा प्रादुर्भाव झाल्यास संधीवात होऊ शकतो. हे कारण आपल्याला रक्त तपासणीनंतर कळू शकते.

 ३. रक्तातील युरीक आम्लाचे (Uric Acid) प्रमाण वाढणे हे देखिल संधीवाताचे कारण होऊ शकते. खाण्यात प्रथिने ईत्यादि विशीष्ट पदार्थांचा समावेश जास्त झाल्यास किंवा चयापचयाच्या (Metabolism) प्रक्रीयेत बदल झाल्याने देखिल संधीवात होऊ शकतो.

 ४. अतीनील किरणांमुळे (Ultraviolet rays) किंवा विशीष्ट प्रकारचे हार्मोन्स अगर काही औषधांचे अतिरिक्त सेवन केल्याने हा त्रास होऊ शकतो.

५. शेवटचे पण खूप महत्त्वाचे कारण म्हणजे मानसिक दडपण.

 सांधेदुखीची लक्षणे :

या रोगाच्या प्रारंभी पायाच्या टाचा , गुडघे , हाताची बोटे यांत दुखणे, सुई टोचल्या प्रमाणे दुखणे किंवा जळजळ हने याचा अनुभव होतो. हिलक्षणे  दिसल्याबरोबर सर्वप्रथम पोट साफ ठेवणे आणि अपचन होऊ न देणे याचा उपाय करावा .

सांधेदुखीचा त्रास हा सार्वत्रिख आढळणारा आजार आहे. सांधेदुखीचे अनेक प्रकार आणि झीज, रक्तदोष, अनुवंशिकता अशी अनेक कारणे आहेत. आणि हा आजार  बरा होऊ शकतो.         
डॉ .श्री .नितिन जाधव. संजीवन चिकित्सक. डोंबिवली. 9892306092.
[17/07, 9:30 PM] +91 94206 32839: डेंगू चा ताप सगळीकडे पसरत आहे.आपल्या गुडघ्या पासून पायाच्या पंज्या पर्यंत खोबरे तेल ( coconut oil ) लावा. हे सकाळ पासुन संध्याकाळ पर्यंत एक एंटीबायोटिक चं काम करतं.डेंगू चा मच्छर गुडघ्या पेक्षा उंच उडू शकत नाही.

 दिलेल्या माहीतीनुसार-
जेव्हा डेंग्यु होतो तेव्हा मानवी शरीरातील प्लेटलेट कमी होतात तेव्हा..
१२ ते १५ काळे खजूर,एक किवी फळ,१ ते २ चमचे पपईच्या पानाचा रस,रोज सकाळ संध्याकाळ घ्यावा त्याने शरीरातील प्लेटलेट वाढतात व डेंग्यु जातो.सर्वांना पाठवा, ही विनंती.

सौजन्य :- महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग.

(सर्वांना माहितीसाठी पाठवा)
[17/07, 9:30 PM] +91 94206 32839: लहान मुलांना आणि प्रौढांना होणाऱ्या कफावरील घरगुती उपाय

बदलत्या हवामानाचा आरोग्यावर परिणाम होत असतो. विशेषतः थंडीत कफाचे आणि खोकल्याचे प्रमाण वाढते. बऱ्याच वेळा हा कफ छातीत जमा होतो आणि त्याचा त्रास होतो. प्रौढासारखा हा त्रास लहान मुलांना देखील होतो. ही समस्या लहान मुलांना जास्त त्रासदायक ठरते. हा त्रास कमी होण्यासाठी आपण मोठयांसाठी आणि लहान मुलांसाठी काही घरगुती उपाय पाहणार आहोत.

●घरगुती उपाय
◆ तुळस आणि आलं सर्दी-खोकल्यासाठी रामबाण उपाय मानला जातो. याच्या सेवनानं लगेच आराम पडतो. एक कप गरम पाण्यात तुळशीची पाच-सात पानं, त्यात आल्याचा एक तुकडा टाकावा. त्याला काही वेळ उकळून काढा तयार करावा. जेव्हा पाणी अगदी अर्ध होईल, तेव्हा तो काढा प्यावा. लहानांसोबत मोठ्यांसाठीही हा उपाय फायद्याचा ठरेल.

◆ दररोज सकाळी आंघोळीपूर्वी व रात्री झोपताना छातीला साधे खोबरेल तेल लावून किंवा गरम पाण्याच्या पिशवीने शेक द्यावा. त्याने कफ पातळ होऊन लवकर बाहेर पडतो.

◆ झोपल्यावर सतत खोकला येत असेल तर,अशा वेळी एक चमचा मध, अर्धा चमचा आल्याचा रस मिश्रण करून तो सावकाश चाटण करावा आणि वर गरम पाणी प्यावे किंवा खोकल्यामुळे दम लागत असेल तर हे चाटण करून वर आल्याचा गरमागरम कोरा चहा प्यावा

◆ अर्धा चमचा भाजून कुटलेली आळशी आणि एक चमचा ज्येष्ठमध पावडर दीड कप पाण्यात उकळवून एक कप काढा शिल्लक ठेवून तो गाळून त्यात चवीपुरती खडीसाखर घालून गरमागरम प्यावे. या उपायानेही कफ चटकन सुटतो. आळशी पुरचुंडीत बांधून तव्यावर गरम करून कोमट करून आळशीच्या पुरचुंडय़ा ठेवून वाफेने गरम होणाऱ्या पुरचुंडय़ांनी छाती शेकवावी.

◆ लहान बाळांच्या छातीत कफ साठून त्रास होत असेल तर २ कप पाण्यात १ चमचा जवस कुटून घालावा. या काढ्यात खडीसाखर घालून उकळून हा काढा कोमट करून२,३ वेळा डॉक्ट्रांच्या सल्ल्याने बाळाला दयावा. याने कफ बाहेर पडतो.

◆ ३ वर्षवरील मुलाला कफ झाल्यास खोकला येत असेल आणि छातीत कफ साठला असेल तर मुठभर फुटाणे खायला दयावेत. हे खाल्ल्यानंतर तासभर पाणी पिऊ नये. हे फुटाणे सगळा कफ शोषून घेतात. ( ३ वर्षा पेक्षा लहान मुलांना देऊ नये)
┈┉┅━━━ ❀꧁ω❍ω꧂❀━━━┅┉┈
╔══╗       संकलन: नितीन जाधव 
║██║           स्रोत:- निसर्ग उपचार
╚══╝ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ   +९१९०८२५५६६९४
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █
              🥀 ᵃᵃºˢᵃi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ
◆नोंद-आपण या माहितीचा वापर कोणत्याही आरोग्य समस्येचे निदान किंवा उपचार अंमलात आणण्यापूर्वी कृपया आपल्या तज्ज्ञांचा व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
        !!हे ईश्वरा सर्वांच आरोग्य चांगलं ठेव!!​​
[17/07, 9:31 PM] +91 94206 32839: डास पळवण्यासाठी फायदेशीर उपाय

वातावरणात बदल झाला की, डेंगूची समस्या डोकं वर काढते. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे अनेक आजारांनी डोकी वर काढली आहेत.आता तर डेंगू पसरवणाऱ्या डासांमुळेच झिका वायरसही पसरू लागला आहे. झिका वायरसवर अजून कोणतही ठोस असं औषध मिळालं नाहीये. त्यामुळे या आजारापासून बचाव करण्यासाठी सध्या सर्वात चांगला उपाय म्हणजे घरात डास येऊ न देणे. त्यासाठी बाजारात मिळणाऱ्या केमिकलयुक्त उत्पादनांपेक्षा काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात.

◆डासांना पळवून लावण्यासाठी कडूलिंब फायदेशीर ठरतं. यासाठी खोबरेल तेल व कडूलिंबाचे तेल समान प्रमाणात एकत्र करा आणि अंगाला लावा.
याचा परिणाम साधारणतः 8 तास राहतो.

◆लिंबाचं तेल आणि निलगीरी तेलाचं मिश्रण डासांना घरापासून दूर ठेवण्याचा सर्वात चांगला पर्याय मानला जातो. या मिश्रणाबाबत सर्वात महत्त्वाची बाब ही आहे की, हा उपाय नैसर्गिक आहे. दोन्ही तेलांचं मिश्रण तुम्ही अंगावर लावू शकता याने तुम्हाला डास चावणार नाहीत.

◆घरात डास पळवणाऱ्या कॉईल ऐवजी कापूर जाळा आणि 15 ते 20 मिनिटं त्याचा धूर होऊ द्या. डास पळवून लावण्यासाठी याचा सर्वात जास्त फायदा होतो.

◆जर तुम्हाला असं वाटत असेल की, झाडांमुळे डास जास्त होतात तर तुम्ही चुकीचा विचार करताय. झाडांचं योग्य रोपण केल्यास तुमच्या घरात डास येणार नाहीत. अंगणात पुदीना, लिंबू, झेंडू, कडूलिंब ही झाडं लावल्यास डास येणार नाहीत.

◆दारात किंवा खिडकीत तुळशीचं रोपटं असेल तरिही मच्छर दूर पळून जातात. मच्छरांना घरात प्रवेश करण्यास तुळस प्रतिबंध करते.

◆कडूलिंबाचे अनेक फायदे होतात. आरोग्य चांगलं ठेवण्यासोबतच याने डास पळवण्यासही फायदा होतो. कडूलिंबाचा वास डासांना दूर ठेवतो. कडूलिंबाचं तेल आणि खोबऱ्याचं तेल एकत्र करुन शरीरावर लावा. याने कमीत कमी आठ तास तुमचा डासांपासून बचाव होतो.

◆लसणाच्या वासाने डास आजूबाजूलाही फिरकत नाहीत. त्यामुळे  लसूण किसून पाण्यात उकळवा आणि रुममध्ये ठेवा. डास दूर पळतील.

◆लव्हेंडरचा सुगंधानेही डास दूर पळतात. म्हणून घरात लव्हेंडर युक्त रुम फ्रेशनरचा वापर करा.
┈┉┅━━━ ❀꧁ω❍ω꧂❀━━━┅┉┈
╔══╗       संकलन: नितीन जाधव 
║██║           स्रोत:- निसर्ग उपचार
╚══╝ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ   +९१९०८२५५६६९४
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █
              🥀 ᵃᵃºˢᵃi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ
◆नोंद-आपण या माहितीचा वापर कोणत्याही आरोग्य समस्येचे निदान किंवा उपचार अंमलात आणण्यापूर्वी कृपया आपल्या तज्ज्ञांचा व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
        !!हे ईश्वरा सर्वांच आरोग्य चांगलं ठेव!!​​
[17/07, 9:31 PM] +91 94206 32839: *बिस्कीट*

👉 चहा-बिस्किट खाण्याची सवय अनेकांना असते. अनेकांना बिस्किटं खूप आवडतात. मात्र जास्त प्रमाणात बिस्किटं खाल्ल्यास शरीराचं नुकसान होऊ शकतं.

👉 बिस्किटं तयार करण्यासाठी पाम तेलाचा वापर केला जातो. यामुळे हृदय विकार होण्याचा धोका असतो.

👉  बिस्किटं अधिक काळ टिकावीत यासाठी प्रिझर्व्हेटिव्स वापरली जातात. ती रक्तासाठी हानीकारक असतात.

👉  बहुतांश बिस्किटं मैद्यापासून तयार केली जातात. मैद्यामुळे आतड्यांवर विपरित परिणाम होतो.

👉 बिस्किटातील मैद्यामुळे वजन वाढतं. यासोबतच रक्तातील साखरेचं प्रमाणदेखील वाढतं. मैद्याचा समावेश असलेली बिस्किटं जास्त प्रमाणात खाल्ल्यास अपचनाचाही त्रास होतो.

👉 बिस्किटांमधील काही घटकांमुळे त्यांची चटक लागते. त्यामुळे व्यक्ती एका बिस्किटावर न थांबत नाही. त्यामुळे बिस्किटं खाण्याची सवय लागते.

👉 साधारणपणे 25 ग्रॅम बिस्किटामध्ये 0.4 ग्रॅम मीठ असतं. जास्त बिस्किटं खाल्ल्यास उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो.

👉 बिस्किटांमध्ये सोडियम बेन्झोएटचा वापर होतो. त्याचा डीएनएवर विपरित परिणाम होतो.
[27/07, 10:08 AM] +91 88068 98745: पोट  व  चरबी  कमी  करा  - - - - -

कारणे  -----
१)  कंठस्थ / लैंगिक ग्रंथींच्या कार्यात बिघाड  होणे.
२)  जास्त व चूकीचा आहार घेणे. वरचेवर एक  सारखे खात राहणे.
३) व्यायाम /शारीरिक हालचाली कमी असणे.
४)  मेडिकलच्या गोळ्या जास्त घेणे.
५)  जेवणानंतर लगेच भरपूर पाणी पिणे.
६)  पोट साफ न होणे.
७)  पचनशक्ती कमजोर होणे.
८)  जेवणानंतर लगेच झोपणे.
उपाय  -----   वरील  कारणे  कमी  करा.
१)  जास्तीत  जास्त  शाकाहारी  बणा.
२)  एकाचवेळी  भरपेट  खाऊ  नका. जेवल्यावर  सहज  चालता  पळता  आले  पाहीजे. आळस  येता  कामा  नये.
३)  लांब  वाढणा-या  भाज्या  खा. (शेंगा, पडवळ, शिराळी, दुधी इ.)  लांबलचक  राहाल.
४)  आकाराने  गोल असलेल्या भाज्या कमी खा. (भोपळा, बटाटा, वांगी) गोल आकाराच्या भाज्या  वारंवार  खाल्ल्याने आकार गोल होईल.
५)  पोटाला  ताण  देणारी  योगासने  करा. उदा. धनुरासन, भुजंगासन,  चक्रासन, नौकासन  इ.
६)  प्राणायाम  रोज  करा. (भस्त्रिका, कपालभाती, अनुलोम  विलोम)
७)  भरभर  चाला. जाँगिंग  करा. श्वासावर   शारीरिक हालचाली करा. सूर्यनमस्कार  नियमित १२ ते १५ घाला. 
८)  रात्रीचे  जेवण  गरज  असेल  तरच  घ्या.  लवकर  चरबी  कमी  होते.  किंवा  संध्याकाळी  ७  च्या  आत  जेवा.
९)  सकाळी लिंबू रस १ चमचा + कोमट पाणी १ ग्लास + १ चमचा मध घ्या.
१०)  कोमट  पाणी  पिण्याची  सवय  करा.
११)  जेवणापूर्वी  एक  तास   अगोदर  एक  ग्लास  पाणी  प्या. निम्मे  जेवण  केल्यावर १/२  घोट  पाणी  प्या. जेवल्यावर १/२ घोटच  पाणी  प्या. १  तासानंतर  पोटभर  प्या.
१२)  सकाळी  एक  ग्लास  फक्त  गरम  पाणी  चहाप्रमाणे  बशीतून प्या.
१३)  जेवल्यावर  लगेच  जास्त  पाणी  प्यायल्यास  १०० %  पोट वाढतेच.
१४)  एकाचवेळी  सर्व  उपाय  करू  नका.

          #  आरोग्य  संदेश  #

स्वतःच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटला की.
वाढलेल्या  पोटाची  काळजी सुरू होते.
[योगशिक्षक श्री.मंगेश भोसले सर]
8806898745   पुढे पाठवा.
[31/07, 10:33 PM] +91 88068 98745: *शिबे : (पांढरे  डाग)  - - - - -*

हा  एक  त्वचा  विकार  आहे.

*कारणे  -----*
अस्वच्छ  राहणीमान, वारंवार  पित्त  होणे.  पोट  साफ  नसणे, कमजोर  पचनशक्ती,  संतुलित  आहार  न  घेणे.

*उपाय  -----*
१)  वरील  कारणे  कमी  करा.
२)  सकाळ  संध्याकाळ  स्नान  करा.
३)  रोज  प्राणायाम  करा. कोणताही त्वचा विकार होणार नाही.
४)  आवळा  किंवा  आवळा  पदार्थ  खावेत.
५)  रात्री  झोपण्यापूर्वी  दुध + हळद  घ्या.
६)  डागांवर  कडुलिंबाचे  तेल  लावावे.
७)  काळाच  चहा  प्या.
८)  मुळ्याचे बी आघाड्याच्या पानांच्या रसात  वाटून डागांवर लेप करा.
९)  तुळशीच्या  पानांचा  रस  +  मध  सकाळी  रिकाम्या  पोटीच  घ्या.
१०)  केळीची  सुकलेली  पाने  जाळून  राख  करा.  नंतर  तुपात  मिक्स  करून  लावा.
११)   B -- TEX   मलम  लावा.

      *#  आरोग्य  संदेश  #*

जेव्हा  पचनशक्ती  होते  WRONG,
तेव्हाच  विकार होतात  STRONG.
[हभप श्री. मंगेश भोसले योगशिक्षक]
8806898745  send ahead.
[02/08, 8:50 AM] +91 88068 98745: *अर्धशिशी  Migraine*
अर्धशिशी म्हणजे अर्धे डोके दुखणे होय.

*कारणे*
डोक्यावर  तेल  न  घालणे, जागरण, अपचन,  व्यसन, पित्त वाढणे, सर्दी, पोट साफ नसणे, इ.

*उपाय*
१)  नाकात  गाईचे  शुद्ध  तुप  टाका.
२)  लसूण  वाटून  दुखणा-या  भागावर  लावा.
३)  श्वास  रोखून  डोके  प्रेस  करा. जबरदस्त उपाय आहे.
४)  हातापायांचे तळवे / बोटे चांगली प्रेस करा.
५)  प्राणायाम  करा. अनुलोम  विलोम  रोजच  किमान १५  मिनिटे  करा.
६)  बदामाचे  तेल  नाकात  टाका.
७)  सुर्योदयापूर्वी  खवा / पेढे  खावून  झोपा.
८)  सकाळी  एक  ग्लास  गरम / कोमट  पाणी  पिणे.
९)  आवळा  किंवा  काळी  मनुका  खाणे.  पचन  सुधारेल.
१०)  वरील  कारणे  कमी  करा. एकाचवेळी  एकच  उपाय  करा.
११) स्वतः टेन्शन घेऊ नका अगर इतरांना देऊ नका.

          *#  आरोग्य  संदेश  #*

नाकात घाला तुप, डोक्याला लावा तेल.
अर्धशिशी थांबायला लागणार नाही वेळ.
[ह.भ.प.श्री.मंगेश भोसले योगशिक्षक]
8806898745   send ahead
[02/08, 8:54 AM] +91 88068 98745: "  डायबिटीज  ( मधुमेह ) 

रक्तातील  साखरेचे  प्रमाण - (मि.ग्रॅ. १०००)
१)  सामान्य  व्यक्ती  -
उपाशी  पोटी  ६०  ते  ११०  व  जेवल्यानंतर  १४०  पर्यंत
२)  मधुमेही  व्यक्ती  -
उपाशी  पोटी १४०  पेक्षा  जास्त  व जेवल्यानंतर  २००  पेक्षा  जास्त

कारणे  -----
१) वारंवार खाणे. गरजेपेक्षा जास्तच  खाणे.
२)  अतिप्रमाणात  दही  खाणे.
३)  जास्त  साखरेचे  पदार्थ खाणे.
४)  अनुवंशिकता, स्थुलता असणे.
५)  स्वादुपिंडाचे  विकार असणे.
६)  जड अन्न खाणे, शारीरिक श्रम न करणे.
७)  घाईघाईत / पटपट  जेवणे  किंवा  खाणे.
८)  जास्त  टेंशन  घेणे. किंवा  इतरांना देणे.
९) बैठे काम म्हणजे व्यायामाचा अभाव असणे.
१०)  वाढते वय म्हणजेच पचनशक्ती कमजोर  होणे.
११)  शरीरात  वात  वाढणे.
१२)  पोट  साफ  न  होणे.

उपाय  -----
१)  वरील  कारणे  कमी  करा.
२)  पायी चालण्याचा व्यायाम ३० मिनिटे करा.
३)  हळद १ ग्राम + ३ चमचे आवळा रस +  थोडासा मध खा.
४)  कारल्याचा  रस  किंवा  बेलाच्या  पानांचा  रस  २ - २  चमचे  घ्या.
५)  अॅक्युप्रेशरचा  व्यायाम  करा. म्हणजे  हातपाय  घासा  व  प्रेस  करा.
६)  पोट  साफ  ठेवा. त्रिफळा चूर्ण किंवा  एरंडेल तेल घेणे.
७)  सुके  आवळे  +  जांभळाच्या  बिया  यांचे  समभागात  चूर्ण  १ / २  चमचा  सकाळी  पाण्यातून घ्या.
८)  नियमित  प्राणायाम  करा. तसेच  श्वासावर  शारीरिक  हालचाली करा. (श्वास  रोखणे  व  सोडून  थांबणे)
९)  प्रत्येक  घास  चावून  चावून  खा. अन्नात  भरपूर  लाळ  मिसळली  पाहिजे. एवढे  केले  तरी ५० %  डायबिटीज आजार  त्वरीत कमी  होतो. शुगर कमी होते.
१०)  नियमित १ /२  चमचे  मेथी  दाणे  रात्री  पाण्यात  भिजत  ठेवा. सकाळी  अनोशापोटी  पाण्यासह  दाणे  चावून  चावून  खा. हा  एक  चांगला  उपाय  आहे.   
११)  कारल्याचा  रस  अर्धा  कप + आवळा  रस  दोन  चमचा  मिक्सकरून  सकाळी  रिकाम्या  पोटी  घेणे.
१२)  रोज  १२  सूर्यनमस्कार  घाला.
१३)  योगासने  करा  - वज्रासन, भुजंगासन,  नौकासन, हलासन, मंडुकासन, धनुरासन  इ. 
१४)  हा  आजार  वात  प्रवृत्तीचा  असल्याने  शरीरात वात वाढणार नाही याची काळजी घ्या. 
१५)  आवळा / मेथी / आले / लसूण / कोमट  पाणी  आहारात  घेणे. तसेच  शरीर  तेलाने  माॅलिश  करा. वात  वाढणार  नाही. 
१६)  एकाचवेळी  भरपेट  जेवणे  किंवा  खुपवेळ  उपाशी  राहणे  असे  केले  तर  शुगर  वाढतेच. म्हणून  थोडी  काळजी  घ्या.
१७)  अचानक  शुगर  कमी  झाल्यास  एक  पेला  पाणी  +  २  चमचे  मध  मिक्सकरुन  घेणे. शुगर  लेवल  लगेच  होईल.

             #  आरोग्य  संदेश  #

दैनंदिन  जीवनात तुम्ही  घेऊ नका टेन्शन,
व्यायाम,आहारने डायबेटीस होईल मेन्शन.
[योगशिक्षक श्री.मंगेश भोसले सर]
8806898745   पुढे पाठवा.

ब)  डायबिटीज (जास्त शुगर) लोकांचा  आहार
मधुमेही  व्यक्ती  कोणताही  अन्नपदार्थ  खाऊ  शकतात. (साखर  आणि गुळ  सोडून)  म्हणजेच  नेहमीचा आहार  घेणे.
मात्र  आहारात  थोडा  बदलकरून  तसेच  योग्य  नियंत्रण  ठेवून  खावे.
१)  जास्त  गोड  पदार्थ  खावू  नये. (साखरेचे  तसेच  गुळाचे  पदार्थ)
२)  जास्त  तेलकट / तुपट  पदार्थ  टाळावेत.
३)  संतुलित  आहार  घ्यावा.
४)  एकाचवेळी  पोटभर  खाण्यापेक्षा  दिवसातून  ४ / ५  वेळा  थोडे  थोडे  खावे.  म्हणजे  शुगर  न  वाढता  लेवलमध्येच  राहील.
५)  जास्त  कॅलरीजचा  आहार  घेऊ  नये.
६)  प्रत्येक  घास  चावून  चावून  खावा  म्हणजे  अन्नपदार्थात भरपूर  लाळ  मिसळून  शुगर  वाढणार  नाही.
७)  घाईत  म्हणजेच  पटापट  खाणार्यांना  नक्कीच  डायबिटीज  होतोच.
८)  आहारात  कारले, आवळा, गाजर, कोबी, भोपळा, कांदा, बीट, टोमॅटो, मुळा, काकडी, फ्लाॅवर, लिंबू, ज्वारी  इत्यादी घ्या.
९)  हे  करू  नका. अतिप्रमाणात  दही  खाणे, जास्त  मांसाहार  करणे, उडीद, गहू, पोहे, केळी, खजूर, काकवी, नारळ, मिठाई, आईस्क्रिम, इडली, पनीर, इ. सतत  खाणे  योग्य  नाही.

       #   आरोग्य   संदेश   #

"भूकी  तोच  सुखी"  म्हणून  सांगतो,
जास्तच   खाऊन  होवू  नका  दुःखी.
(योगशिक्षक श्री मंगेश भोसले सर )
8806898745  send ahead
[02/08, 8:59 PM] +91 88068 98745: मुलांची उंची अशी वाढवा।
याने वजन बुद्धी पण वाढते।

1 हाडे लांब झाली की उंची वाढते।
हाडे बनायला खालील गोष्टी लागतात।
1 पोटभर अन्न। मुलांना दिवसभर खायला लागते। आपण ते द्यायला कमी पडतो। म्हणून मुले बारीक व लहान असतात।त्यांची शिक्षण क्षमता पण कमी असते। घरी एक मुलांचा खाऊ कोपरा करा। त्यात नेहमी त्यांचा खाऊ, गाजर, काकडी, व पाणी ठेवा। त्यांच्या खिशात खाऊ ठेवा। चणे दाणे ठेवा। त्यांची उंची वजन बुद्धी रोज वाढेल।
2।हाडे वाढायला ड जीवन सत्व लागते। चामडी वर ऊन पडले की ते शरीरात बनते।म्हणून मुलांना वेळ असेन तेंव्हा उन्हात खेळू ध्या। त्यांना कमीत कमी कपडे घाला। किमान निम्मे शरीर उघडे हवे। आपले सगळे देव , हनुमान, महावीर, गौतम बुद्ध सगळे उघडे आहेत। कमी कपडे असले की गर्मी कमी होते। सर्व मुलांना 9-10 वर्षे वयापर्यंत फक्त चड्डी घाला। त्यानंतर मुलींना छोटी चोळी।आपल्या १० पैकी ८ लोकांमध्ये ड जीवास सत्व कमी आहे असा आमचा रक्त तपासणीचा अभ्यास आहे
3। जेंव्हा गरम वाटेल तेंव्हा २ तांबे पाणी अंगावर घ्या. गार व्हा.
गर्मी झाली की उंची वजन वाढ कमी होते। शक्य असेल तर घरी एसी लावा। तो 25 वर ठेवा। 9 महिने आपल्याकडे दिवसा गर्मी असते तेंव्हा लावा।
४.। हाडे चुन्यापासून बनतात। जेवल्यावर घरी बनवून विड्याचे पान खा । मुलांना द्या। त्यासह पोटात चुना जातो। अंडी खाणाऱयांनी अंड्यांची साले तव्यावर भाजून त्याची बारीक पूड करावी। व अन्नासह खावी। त्यातुन छान कॅल्शियम मिळते।
५.।हाडे व शरीर पेशींनी बनते।त्या बनायला फॉलीक ऍसिड लागते। ते गाजर, काकडी, भाज्या फळे यातून मिळते। या गोष्टी दिवसभर खा मुलांच्या हाताशी ठेवा। आपल्या बोटांचे जोड बघा नखा खालचा जोडाचा भाग जरा जास्त काळा असेल तर आपल्याला रोज फॉलिक ऍसिड कमी पडते। भाज्या जास्त खा। दिवसभर गाजर काकडी आदी खा।
६.।आज मुलांची उंची व वजन मोजा। दर 3 महिन्यांनी मोजा। त्यांच्या जन्म तारखेला दर 3 महिन्यांनी मोजा। त्याची योग्य वाढीच्या आलेख पत्रावर नोंद करा। आलेख काढा। त्याची वाढ बघा। हे सर्वांना सांगा।
७ । आजारपणात वाढ होत नाही। 16 आजार टाळायला लसी मिळतात। सर्व लसींची राहिलेले डोस आज ध्या। त्यासाठी मुलांना आज डॉक्टर कडे घेऊन जा। आपण सर्वानीच धनुर्वात, फ्लू, टायफॉईड लसी घ्याव्या.
८. घराबाहेरचे खाऊन पोट बिघडते। ते टाळा।
९. उंच लोक जगावर राज्य करतात असा अभ्यास आहे।
या माहितीने उंची वजन बुद्धी सर्व वाढेल।
१० हे सर्वांना सांगा।
आपल्याला येतात तेवढ्या भाषेत सर्वांना सांगा.
डॉ हेमंत जोशी।
[03/08, 9:52 PM] +91 88068 98745: *मान   दुखी  - - - - -*

*कारणे  -----*
जास्त  थंडीमुळे, झोपेत  अवघडणे, लचकणे,  झटकन  वळणे, डोक्यावर  जास्त  ओझे  घेणे,  स्नायुंना  त्रास  होणे, इ.

*उपाय  -----*
१)  शेक  द्या. (गरम  पाणी / वाळू )
२)  हळद  +  चंदन  लेप  द्या.
३)  लसूण  रस  +  कापूर  मिक्स  करून  लावा.  जास्तच  आग  झाल्यास  पाण्याने  साफ  करून  खोबरेल  तेल  लावा.
४)  कोमटच  पाणी  प्या.
५)  सुंठ  उगाळून  लेप  द्या.
६)  प्रथम  तेल  लावा. नंतर  भरपूर  श्वास  नाकाने  घेऊन  रोखून  धरा.  मानेचे  व्यायाम  सावकाश  करा. किंवा  हाताने  हलकेसे  माँलिश  करा. नंतर श्वास सोडून थांबा. असे  १० / १५  वेळा रिकाम्या  पोटी  सकाळी  व  संध्याकाळी  करा. नक्कीच  गुण  येतो.
७)  अँक्युप्रेशर  करा  म्हणजेच  हातपाय  घासा  व  प्रेस  करा. 
८)  पोट  साफ  ठेवा.
९)  वरील  योग्य  तेच  उपाय  करा.

         *#  आरोग्य  संदेश  #*

निरोगी राहण्यासाठी द्या तुम्ही झोकून.
गुण येण्यासाठी मात्र श्वास धरा रोखून.
[हभप श्री.मंगेश भोसले योगशिक्षक]
8806898746  पुढे पाठवा.
[06/08, 1:21 PM] +91 94206 32839: *काही मिनिटांमध्ये उतरेल ताप, करुन पाहा 'हे' ११ सोपे उपाय*

पावसाळ्यात वातावरण बदलल्यामुळे अनेक लोकांना ताप येतो. अशा तापावर मेडिकलमधून आणलेली गोळी घेण्यापेक्षा विविध घरगुती औषधी घेणे योग्य ठरते. ताप दूर करण्याचे काही सोपे उपाय आपल्या किचनमध्ये उपलब्ध असतात. अशाच ११ सोप्या उपायांनी ताप दूर करता येईल.

१.एका ग्लासात ३ ते ४ काळेमिरे, १-१ चमचा आलं आणि तुळशीची पाने टाकून उकळून घ्या. कोमट झाल्यानंतर हे पाणी गाळून प्या. लवकर आराम पडले.

२.पुदीना आणि आलं मिसळून काढा तयार करा. हे कोमट झाल्यानंतर हळूहळू प्या. या उपायाने लवकरच ताप उतरेल.

३. तुळस, मुलेठी, मध आणि साखर उकळून घ्या.थंड झाल्यानंतर गाळून प्यायल्यास ताप उतरतो.

४. मध, आल आणि तुळशीच्या पानांचा रस सकाळ-संध्याकाळ घेतल्यास ताप उतरतो.

५. आठ मिरे, १० तुळशीची पाने, थोडे आल आणि दालचिनी पाण्यात उकळून घ्या. कोमट झाल्यानंतर हे पाणी प्या, आराम मिळेल.

६. तुळस आणि सुर्यफुलाच्या पानांचा रस प्यायल्यास टायफॉईडच्या तापात चांगला आराम पडतो.

७.रोज सकाळी कोमट पाणी प्या. यामुळे शरीरातील विषारी तत्व बाहेर पडतात. यामुळे ताप उतरतो.

८. पाच-सहा लसणाच्या पाकळ्या तुपात गरम करून सैंधे मीठ टाकून खा. ताप लवकर उतरतो.

९. गार पाण्यात कपडा भिजवून डोक्यावर पाच ते दहा मिनिटे ठेवा. ताप तात्काळ उतरतो.

१०. सकाळ-संध्याकाळ कांद्याचा रस प्यायल्याने ताप लगेच उतरतो. शिवाय डायजेशनही चांगले होते.

११. दोन-तीन लसूण पाकळ्या एक कप पाण्यात उकळून हे पाणी कोमट झाल्यावर प्या. यामुळे सर्दी, ताप दूर होतो.
[06/08, 3:07 PM] +91 88068 98745: *उष्णतेची  सर्दी*

उष्णतेची  सर्दी  म्हणजे  आम्लपित्त  वाढल्याने  होणारी  सर्दी. हा आजार कायम राहिला तर इतर अनेक आजार होतात.

*कारणे*
शरीरात  जास्त  वाढलेले  आम्लपित्त, पोट  साफ  नसणे, कमजोर  पचनशक्ती, गोड  पदार्थ  जास्त  खाणे. श्रीखंड, आईस्क्रीम  जास्त  खाणे.  मांसाहार  करणे. व्यसन  करणे. तेलकट  पदार्थ  खाणे. इ.

*उपाय*
१)  नियमित  प्राणायाम  व अँक्युप्रेशर  करा. हातापायांचे  तळवे  प्रेस  करा  व  घासा. कायमची  सर्दी  जाईल.
२)  पोट  साफ  ठेवा. त्रिफळा  चूर्ण  घेणे.
३)  कोमट / गरम  पाणी  प्या. किमान  सकाळी  ऊठल्यावर  एक  ग्लास  गरम  पाणी  चहा  प्रमाणे  बशीतून  आवश्य  प्या.
४)  हलका  आहार  घ्या.
५)  अन्न  नीट  चावा.
६)  पचनशक्ती  वाढवा.
७)  आम्लपित्त  होता  नये.
८)  कच्च्या  भाज्या  खा. (गाजर, बीट, कोथिंबीर)
९)  आलं, काळीमिरी, कारली, मेथी, सुंठ  जेवणात  वापरा.
१०) आवळा  किंवा  कोरफड  पदार्थ, रस  घ्या.
११)  काळ्या  मनुका  खा. आम्लपित्त  कमी  होऊन  सर्दी  जाईल.
१२)  गाईचे  तुप  नाकाला  विक्स  प्रमाणे  लावून आत  ओढा. नंतर अनुलोम  विलोम  करा.  झोपतांना  सुद्धा  तुप  लावणे.
१३)  दूध  +  हळद  +  खडीसाखर  चांगले  उकळून  प्या. किंवा  दूध  +  तुप  +  गुळ /साखर  मिक्सकरून  घेणे.
१४)  खाल्यानंतर  घशाजवळ  जळजळणारे  अन्नपदार्थ  टाळा.
१५)  रात्रीचे  जेवण  गरज  असेल  तरच  घ्या. किंवा  हलका आहार  घ्या.
१६)  जास्त  उपवास  करू  नका.
१७)  मांसाहार टाळा.
१८)  गुळ  किंवा  मध  खा. त्यावर  एक  तासभर  तरी  पाणी  पिऊ  नका.
१९)  आठवड्यातून  एक / दोन  वेळा  संपूर्ण  शरीराला  तिळाचे  तेल / खोबरेल  तेल  लावून  १५  मिनिटे  चांगले  माॅलिश  करा. नंतर  १५  मिनिटे  श्वासावर  शारीरिक  हालचाली  करा. अनेक  आजार  कमी  होतील. 
२०)  एकाचवेळी  सर्व  उपाय  करू  नका.
मी स्वतः हा आजार १० वर्षा पूर्वीच १०० %  बरा केला आहे.
         
             *#  आरोग्य  संदेश  #*

सर्दीचे  मुळ  कारण  आहे  वाढलेले पित्त,
वेळीच उपाय करा नाहीतर उडविल चित्त.
[हभप श्री.मंगेश भोसले योगशिक्षक]
8806898745  पुढे पाठवा.
[07/08, 10:41 PM] +91 88068 98745: *#  ओव्याचे 25 उपयोग  #*

स्वयंपाकात उपयोग होणा-या मसाल्याला औषधी महत्व खुप असते . याचे योग्य उदाहरण म्हणचे ओवा. ओव्याचा वापर
हजारो वर्षांपासुन आजारांवर घरगुती उपाय म्हणुन केला जातो. ओव्याचे वनस्पतिक नाव *ट्रेकीस्पर्मम एम्माई* आहे.
आयुर्वेदानुसार ओवा पचनक्रीया सुधारते. हे कफ, पोट, छातीचे दुखणे आणि कीटकांचे रोगांसाठी फायदेशीर आहे. यासोबतच उचकी, ढेकर या आजारांसाठी फायदेशीर असते.
ओव्यामध्ये 7 टक्के कोर्बोहायड्रेट, 21 टक्के प्रोटीन, 17 टक्के खनिज, 7 टक्के कॅल्शियम, फॉस्फोरस, लोह, पोटॅशियम, सोडियम, रिबोफ्लोविन, थायमिन, निकोटिनिक अॅसिड
कमी प्रमाणात, थोड्या प्रमाणात आयोडिन, साखर, सेपोनिन, टेनिन, केरोटिन आणि 14 टक्के तेल असते. यामध्ये मिळणारे सुगंधीत तेल 3-4 टक्के असते, 5 ते 6 टक्के मुख्य घट
थाइमोल असते.

1. पोट बिघडल्यावर ओवा चावुन खावा. यानंतर एक कप गरम पाणी प्या.

2. 10 ग्रॅम सुंठ, 5 ग्रॅम काळे मीठ, 2 ग्रॅम जीरे चांगल्या प्रकारे मिश्रण करा. या मिश्रणातील 3 ग्रॅम प्रमाण कोमट पाण्यात टाकुन दिवसातून 4-5 वेळा घ्या. पोटदुखी होणार नाही.

3. पोटात जंतु असतील तर काळ्या मीठासोबत अर्धा चमचा ओवा खा. हे काही वेळा नियमित खाल्ल्याने पोटातील जंत नष्ट होतील.

4. 3 ग्रॅम ओवा आणि अर्धा ग्रॅम मीठ खाल्ल्याने हृदयाचे रोग दुर होतील.

5. गॅस झाल्यावर थोडी हळद, ओवा आणि एक चिमुट काळे मीठ मिळवुन खा. यामुळे लवकर आराम मिळेल.

6. 5 ग्रॅम ओवा पाण्यात टाकुन सेवन करा. महिन्यातुन पाच वेळा असे केल्याने मुतखडा कधीच होणार नाही आणि असेल तर निघुन जाईल.

7. तोंडले, ओवा, अद्रक आणि कापुर यांना समान प्रमाणात घेऊन कुटून घ्या. एका सूती कपड्यात गुंडाळुन थोडे गरम करा सुजलेल्या भागावर हळु-हळू शेकल्यामुळे सुज कमी होईल.

8. दारुची सवय मोडण्यासाठी दिवसातुन प्रत्येक दोन तासाला ओवा चावण्यास द्या. लवकर परिणाम दिसेल.

9. ओवा भाजुन बारीक करा. या मिश्रणाने रोज दोन- तीन वेळा दात घासा. तुमचे दात मजबुत आणि चमकदार होतिल. दात दुखत असल्यास ओवा पाण्यात उकळुन कोमट पाण्याने गुळण्या करा. दात दुखणे थांबेल.

10. आजवान बारीक करुन खोब-याच्या तेलात टाका आणि हे तेल कपाळावर लावा, डोके दु:खी थांबेल.

11. ओवा भाजुन एका कपड्यात गुंढाळा आणि रात्री झोपतांना उशा जवळ ठेवा, दमा, सर्दी, खोकला असणा-या लोकांना श्वास घेण्यास अडचण येणार नाही.

12. दम्याच्या रोग्यांना रोज ओवा आणि लवंगच्या समान प्रमाण असलेले चुर्ण रोज दिले तर फायदा होतो. ओवा एखाद्या मातीच्या भांड्यावर जाळुन त्याचा धुर केला तर दम्याच्या रोग्यांना श्वास घेण्यास अडचण येणार नाही.

13. ओव्याच्या रसामध्ये दोन चिमुट काळे मीठ मीळवुन सेवन करा आणि नंतर गरम पाणी प्या. खोकला बरा होईल.

14. कोरड्या खोकल्यापासुन त्रस्त असाल तर ओव्याचा रस मधात मिळवुन दिवसातुन 2 वेळा एक-एक चमचा सेवन करा.

15. गळ्यात खाज असेल तर बोराचे पाने आणि ओवा हे सोबत एकाच पाण्यात उकळा आणि गाळुन हे पाणी प्या.

16. अद्रकच्या रसामध्ये थोडे चूर्ण आणि ओवा मिळवून खाल्ल्याने खोकल्यापासुन आराम मिळेल.

17. ओवा विड्याच्या पानामध्ये ठेवून चावा. असे केल्याने कोरड्या खोकल्यापासुन आराम मिळेल. याव्यतिरिक्त ओवा खाल्ल्याने गळ्याची सूज आणि दुखणे थांबेल.

18. नाक बंद झाल्यावर ओव्याला बारीक करुन कपड्यात गुंडाळुन वास घ्या, आराम मिळेल.

19. जेवणा नंतर ओवा आणि गुळ सोबत खाल्ल्याने सर्दी आणि अॅसिडिटीपासुन आराम मिळेल.

20. 2 ते 3 ग्रॅम ओवा दिवसातुन तीन वेळा घ्या. सर्दी आणि डोकेदुखीपासुन आराम मिळेल.

21. पानच्या पाणांसोबत ओवा चावा, गॅस, पोटातील मुरडा आणि अॅसिडीटीपासुन आराम मिळेल.

22. 1 ग्रॅम भाजलेला ओवा पानमध्ये टाकुन जावल्याने अपचन पासुन आराम मिळेल. हिवाळ्यात शरिराला थोडी गर्मी देण्यासाठी थोडा ओवा चावा आणि पाण्यासोबत सेवन करा.

23. 1 चमचा ओवा आणि एक चमचा जीर एकसोबत भाजुन घ्या. मग हे पाण्यात उकळुन गाळुन घ्या. या पाण्यात साखर मिळवून प्यायल्याने अॅसिडीटीपासुन आराम मिळेल.

24. कॉलरा झाल्यावर कापुर सोबत ओवा मिळवून खाल्ल्याने आराम मिळेल. झोप न येण्याची समस्या असेल तर 2 ग्रॅम ओवा पाण्यासोबत सेवन करा. झोप चांगली येईल.

25. खाज येत असेल किंवा कुठे जळाले असेल तर, ओवा बारीक करुन तेथे लावा आणि 4-5 तास लावुन ठेवा. यामुळे फायदा होईल.                                  🌷आरोग्यम् धनसंपदा🌷
[10/08, 8:55 PM] +91 94206 32839: 🤔 *फंगल इन्फेक्शनने त्रस्त आहात? मग करा 'हे' घरगुती उपाय*

*LetsUp | Health*

उन्हाळा सुरू झाल्यामुळे खूप घाम येतो. अशात आपल्या स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर झपाट्याने वाढणारा आजार म्हणजे फंगल इन्फेक्शन. हा आजार संसर्गजन्य आहे. त्यामुळे तो जास्त प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. मात्र काही घरगुती उपाय करून तुम्ही यापासून बचाव करू शकता...

1) *कडुनिंब* : कडुनिंबाचा पाला आंघोळीच्या गरम पाण्यात टाकून स्वच्छ आंघोळ करावी. कडुनिंबाच्या पानांची पेस्ट फंगल इन्फेक्शन झालेल्या जागी लावावी. रोज दोन कोवळी पानं खावी. त्यामुळे फरक पडतो.

2) *तुरटी* : फंगल इन्फेक्शनमध्ये सर्वात गुणकारी औषध म्हणजे तुरटी. आंघोळीच्या पाण्यात तुरटी फिरवावी किंवा तुरटीचे पाणी इन्फेक्शन झालेल्या जागी लावावे ते पुसून टाकू नये.

3) *लसूण* : ऑलिव्ह ऑइलमध्ये लसणाच्या पाकळ्यांचा रस काढून ते तेल लावावं. कारण लसूण अ‍ॅन्टीफंगल म्हणून काम करतं.

4) *कोरफड* : कोरफडीचा गर काढून तो फंगल इन्फेक्शन झालेल्या ठिकाणी लावावा. त्यामुळे खाज सुटणार नाही तसेच त्वचेची आग होणार नाही.

5) *खोबरेल तेल* : फंगल इन्फेक्शन झालेल्या ठिकाणी शुद्ध खोबरेल तेल लावून मालिश करावी. मात्र सगळ्या प्रकारच्या फंगल इन्फेक्शनला हे चालेल असे नाही. अशात डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.

6) *स्वछता ठेवा* : किमान दिवसातून दोन वेळा स्वच्छ कोमट पाण्यानं आंघोळ करा. कपडे स्वच्छ उन्हात सुकवा आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक कपड्याला इस्त्री करा. त्यामुळे कपड्यावरील फंगलचे विषाणू मरण्यास मदत होईल.

लक्षात घ्या, फंगल इन्फेक्शनचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामुळे घरगुती उपायाने फरक पडला नाहीतर तातडीने डॉक्टरला दाखवून योग्य ते उपचार सुरू करावेत.

🌐 *इन्फोटेनमेंट असेल तुमच्या WhatsApp वर, लेट्सअप जॉईन करण्यासाठी क्लिक करा* : https://goo.gl/pcyB4N
[10/08, 8:58 PM] +91 94206 32839: *जाणून घ्या तोंड का येते ? आणि त्यावरील घरगुती उपाय*

तोंड येणे म्हणजेच माऊथ अल्सर होणे किंवा स्टोमोटायटीसी. पाणी पिताना डोळ्यांतून पाणी येणे, शरीरातली उष्णता वाढणे, आळस येणे, कशात लक्ष न लागणे, सतत त्या जखमेकडे लक्ष जाणे, आवंढा गिळतानाही त्याचा त्रास होतो. याचं प्रमाण अधिक असेल तर काही रुग्णांना अशक्तपणाही येऊ शकतो हा त्रास मोठय़ांप्रमाणेच लहानांनादेखील होऊ शकतो. या अल्सर म्हणजेच तोंड कशाने येते, येऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी,आल्यावर काय उपाय करावे हे आपण पाहणार आहोत.

🛑तोंड येण्या मागची काही कारणे
१.ब१२ जीवनसत्त्वांची कमतरता

२. चुकीची आहारपद्धती आणि जीवनशैली

३. दात, जीभ, हिरडया आणि तोंडाची पुरेशी स्वच्छता नसणे.

४. दीर्घकाळ अँटिबायोटिक औषधाचे सेवन करणे,

५. कॅन्सरच्या औषधाचा दुष्परिणाम होणे

६. दारू, गुटखा याचं सेवन करणे

७. मानसिक ताणतणाव

८. अपुरी झोप

९. अति मसालेदार, तिखट अन्नपदार्थाचं सेवन करणे

१०. कमी प्रतिकारशक्ती

११. जीवनसत्त्वांची कमतरता

१२. कधी कधी काही स्त्रियांना मासिक पाळीपूर्वीदेखील तोंड येतं.

🛑तोंड येणं म्हणजे नेमकं काय होतं?

तोंड येतं तेव्हा जीभ, गालाचा आतील भाग, टाळू, हिरडया, जिभेच्या कडा, ओठाची आतली बाजू पूर्णत: लाल होते. काही वेळेला पांढरट, पिवळसर गोल जखमा तयार होतात. इतकंच नाही तर कधी कधी घशाच्या आत किंवा जिभेवर पांढरट थर जमा होतो. अशा वेळी तोंडातून गरम वाफा निघाल्याचं जाणवतं. जिभेच्या कडा खडबडीत होतात. तिथेही फोड येतात.

शरीरातील ब गटातील जीवनसत्त्वांचं प्रमाण कमी झालं की त्याचा मज्जा पेशींवर परिणाम होतो. त्वचा, ओठ, गालाचा आतील भाग, जीभ आणि घसा असे पचनसंस्थेतील महत्त्वाचे पाचकरस करणा-या ग्रंथी तसंच रक्त तयार करणा-या ग्रंथींचं जीवनसत्त्व बी गटामुळे होत असतं. मात्र या जीवनसत्त्वांच्या अभावाने खंड पडतो. आणि त्यांचं कार्य बिघडतं त्यामुळे तोंड येतं.

🛑तोंड येऊ नये म्हणून ही काळजी घ्या.
१. तोंडाची आंतरबाहय़ स्वच्छता

२. पान, तंबाखू, गुटखा यांसारख्या घातक गोष्टींचे सेवन पूर्णपणे बंद करावं

३. आहारात जीवनसत्त्व आणि चोथायुक्त,तंतुमय पदार्थांचा समावेश करावा.

४. दिवसभरातून किमान आठ ते दहा ग्लास पाणी पिणं आवश्यक आहे

🛑 तोंड आल्यावर हे उपाय करा.

१. तोंड आलेल्या ठिकाणी ग्लिसरीन लावावं. आणि लाळ थुकून टाकावी. तोंडात कात धरल्यानेही आराम पडतो. मात्र हे उपाय डॉक्टरांना विचारून करावे.

२. एक ग्लास कोमट पाणी करून त्यात अर्धा चमचा मीठ घाला. हे पाणी थोडा वेळ तोंडात ठेवून नंतर गुळण्या करा. हा उपाय दिवसातून तीन वेळा केल्याने तोंड लवकर बरे होते.

३. तुळसीच्या दोन ते तीन पाने चावून त्याचा रस प्या.

४. खाण्याच्या पानाचा रस काढून त्यात साजूक तूप टाकून हे मिश्रण तोंड आलेल्या ठिकाणी लावा.

५. खाण्याच्या पानाचे चूर्ण तयार करुन त्यात थोडा मध मिसळा. हे चाटण लावल्याने फोड लवकर बरे होतात.

६. लिंबाच्या रसात मध मिसळून त्याने गुळण्या केल्याने आराम मिळतो.

७. सुक्या खोबऱ्याचे तुकडे चावून खा.
[15/08, 8:41 PM] +91 88068 98745: *#  पोटातील  gas  #*

1. एक गोड सफरचंद घेऊन त्यात १० ग्राम  लवंग टोचून ठेवावेत. दहा दिवसांनी लवंग काढून ३ लवंग रोज खावेत. सोबत  एक सफरचंद खावे.

2. गॅसपासून मुक्ती मिळविण्यासाठी आलं खूप चांगलं औषध म्हणून उपयुक्त आहे. थोडसं कोरडं आलं चहात टाकून प्यायल्यानं गॅसेसपासून लगेच आराम मिळतो. आल्यात एंटी-बॅक्टेरिअल आणि एटी-इन्फ्लामेंट्री तत्त्व असतात. त्यामुळं पोट आणि इसोफेगसच्या समस्या दूर करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. यामुळं पोटात गॅस क्रिएट करणारे बॅक्टेरिया मारले जातात.

3. पुदीन्याचे काही पानं चावून घ्या किंवा पुदीन्याचा चहा बनवून प्या, गॅसपासून आराम मिळेल.

4. लवंग एक असा मसाला आहे की, जो गॅसेसच्या समस्येवर उत्तम औषध आहे. लवंग चोखल्यानं किंवा लवंग पावडर सहदात मिसळून खाल्ल्यानं अॅसिड रिफ्लक्स आणि गॅसच्या समस्येपासून आराम मिळतो.
[15/08, 8:47 PM] +91 88068 98745: *मेथी  Fenugreek*

*गुणधर्म ---*
पौष्टिक, भरपूर  कँल्शियम, स्वादिष्ट,  वायुनाशक, कफनाशक, रक्तशुद्धिकारक,  ज्वरनाशक, कडवट चव, मलनिस्सारक.

*उपयोग ---*
१)  मधुमेह  असणाऱ्यांनी  मेथी  दाणे  चघळून  खाल्यास  चांगला  लाभ  होतो. किंवा
रात्री  भिजत  ठेवून  सकाळी  पाण्यासह चावून खावी. शरीरातील  वातपण  दूर  होतो. (प्रमाण १ / २ चमचे)
२)  पोटाच्या  काही  तक्रारी  असल्यास  किंवा अंगात  ताप  असल्यास  मेथी  दाण्यांचा  काढा  आवश्य  प्या. लवकरच  गुण  येतो.
३)  अशक्तपणात  मेथीची  भाजी  खाल्ल्याने  शक्ती  वाढते.
४)  वात  विकार  उदा. सांधेदुखी, कंबरदुखी,  टाचदुखी, गुडघेदुखी, खांदेदुखी  यावर  एक  लहान  चमचा  मेथी  पूड  +  एक  कप  दूध  मिक्स  करून  रात्री  झोपतांना  घ्या. किंवा 
मेथी  दाणे  पाण्यासोबत  गिळा. (प्रमाण १ चमचा)
५)  पोट  साफ  लवकर  होण्यासाठी  मेथीची  भाजी  आवश्य  खा. भरपूर  फायबर ( तंतू )  आहेत. किंवा  लहान अर्धा  चमचा  मेथी  दाणे  रात्री  पाण्यासोबत  गिळा.
६)  मेथी  स्त्रियांसाठी  फार  उपयुक्त  आहे. मासिकपाळीच्या  सर्व  तक्रारी  दूर  होतात. म्हणून  मेथीचा  वापर  करा.
७)  पचनसंस्थेच्या  तक्रारी  दूर  होतात.
८)  मेथीचा  पाला  वाटून  केसांना  लावल्यास  डोक्यातील  कोंडा  जातो. केसांची  चांगली  वाढ  होते. मुलायम  राहतात.
९)  आहारात  मेथीचा  वापर  केल्याने  रक्त  लवकर  शुद्ध  होते.
१०)  तसेच  शरीरपण  आतून  लवकर  स्वच्छ  होते.
११)  मेथीचा  पाला  रस  +  गाजर  रस  +  काकडी  रस  +  मध  मिक्स  करून  सकाळी  रिकामे  पोटी  रोज  घेतल्यास  लिव्हरला  आलेली  सूज, काविळ, डोकेदुखी, दमा, T B  व  अनिद्रा  इत्यादी  आजारात  खूप  फायदा  होतो. (प्रमाण १  ग्लास)
१२)  आठवड्यातून  २ / ३  वेळा  तरी  मेथीभाजी  खावी.
१३)  मेथी  दाणे  पोटात  गेल्यावर  चांगले  फुगतात. त्यामुळे  पोट  लवकर  साफ  होते. बद्धकोष्ठता  राहत  नाही.

      *#   आरोग्य  संदेश   #*

पोटासाठी  खा  रोज  आवश्य  मेथी,
लवकर होईल  सर्व आजारांची माती.
(हभप श्री मंगेश भोसले योगशिक्षक)
8806898745   पुढे पाठवा.
[21/08, 8:49 PM] +91 88068 98745: *शरीराचा अशक्तपणा फक्त ७ दिवसात* *संपवतो आणि मजबूत बनवतो हा उपाय*

आपल्या देशात जवळपास प्रत्येक व्यक्ती जेवताना डाळ खातो आणि सर्वांना हे माहीत आहे की डाळ एक पौष्टिक आणि ताकत देणारे धान्य आहे. पण अश्याही काही डाळी आहेत ज्यांचे सेवन केल्यामुळे व्यक्ती निरोगी आणि ताकतवान राहण्या सोबतच शरीर देखील रोगमुक्त ठेवतात. आज आम्ही तुम्हाला एका अश्या डाळी बद्दल सांगत आहोत ज्याच्या जवळपास एक आठवड्याच्या सेवनामुळे तुम्हाला शरीरात अनेक लाभदायक फरक झाल्याचे जाणवेल आणि तुम्हाला शक्तिशाली झाल्याचा अनुभव येईल.

मुंग डाळीचे सेवन तुम्ही कोणत्याना कोणत्या स्वरूपात नक्की केला असेल. मुंग डाळ जसे मुंग डाळीचे वरण, मुंग सैंडविच, मुंग भजी, मोड आलेल्या मुंगचे सलाड, खिचडी अश्या अनेक रेसेपी मुंग डाळीच्या होतात. मुगाच्या डाळीचा उपयोग फक्त रेसेपी बनवण्यासाठी नाही तर वजन कमी करण्यासाठी पण लोक करतात. कारण मोड आलेल्या मुगाच्या सेवनामुळे शरीराला फक्त 30 कैलोरी आणि 1 ग्राम फैट पोचते. अंकुरित मुंग डाळीत अनेक पोषक तत्व जसे मैग्‍नीशियम, कॉपर, फ़ोलेट, राइबोफ्लेविन, विटामिन, विटामिन सी, विटामिन बी, फ़ाइबर, पौटेशिय, कैल्शियम, फ़ास्फ़ोरस, मैग्नीशियम, आयरन, विटामिन बी -6, नियासिन, थायमिन आणि प्रोटीन असते यासाठी याच्या सेवनामुळे आरोग्याच्या दृष्टीने लाभ मिळतात.

फायदेशीर अंकुरित मुंग डाळ
शरीराची कमजोरी
ज्या लोकांना थोडेसे काम केल्याने शरीरात कमजोरी आणि थकवा जाणवतो त्या लोकांनी मुंग डाळ सकाळच्या वेळी रिकाम्या पोटी खावी. याच व्यतिरिक्त व्यायाम केल्या नंतर मुगाची डाळ सेवन केली जाऊ शकते आणि शरीराची प्रोटीनची कमी अंकुरित मुंग डाळ खाऊन भरून काढता येते आणि शरीर ताकतवान बनवता येते.

पोषक तत्वांनी परिपूर्ण
संतुलित आहार आणि योग्य पोषक तत्व मिळवण्यासाठी मोड आलेले मुग आवश्य सेवन करावे कारण ते शरीराच्या आवश्यक तत्वांची पूर्तता करतात. मुग अंकुरित केल्यास विटामिन सी, आयरन तसेच फॉस्फोरसचे प्रमाण अनेक पटीने वाढते.

रोग प्रतिरोधक क्षमता वाढ
रोग प्रतिरोधक क्षमता वाढवण्यासाठी आणि शरीराला आजारा पासून वाचवण्यासाठी रोज मुग डाळ खावे. यामध्ये असलेले एंटी-माइक्रोबियल आणि एंटी-इंफ़्लामेट्री गुण शरीराची इम्युनिटी पॉवर वाढवतो.

बद्धकोष्ठ मध्ये आराम
अंकुरित मुगामध्ये फायबर भरपूर असते. जे पचन क्रिया व्यवस्थित ठेवून बद्धकोष्ठ मध्ये आराम देते.

ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवतो
यामध्ये असलेले पेप्टिसाइड बीपी संतुलित ठेवते आणि शरीराला फिट ठेवते ज्यामुळे तुम्ही हेल्दी आणि एक्टीव राहता.

आयरनचा चांगला स्रोत
मुगामध्ये आयरन भरपूर असते. एनिमिया रोगापासून वाचण्यासाठी आयरनची कमी दूर करण्यासाठी मुग डाळीचे भरपूर सेवन करा.

वजन कमी करण्यासाठी मदत
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही मोड आलेले मुग सेवन करा यामुळे लवकर भूक लागत नाही आणि हे कैलोरी कमी करण्यास मदत करतात. यासाठी रात्रीच्या जेवणात चपाती सोबत एक वाटी मोड आलेले मुग खावे ज्यामुळे तुम्हाला भरपूर पोषण पण मिळेल.

शरीर धष्ट्पृष्ट बनवते
शरीरातील कमजोरी दूर करून शरीर धष्ट्पृष्ट बनवते. कोणत्याही आजारा नंतर येणारी कमजोरी अशक्तपणा मुग दूर करते.

केस गळण्याची समस्या 
अंकुरित डाळ तुमच्या त्वचे सोबतच केसांच्या सुंदरते मध्ये वाढ करण्यासाठी मदत करते. जर तुमचे केस गळत असतील तर तुम्ही मोड आलेले मुग एक वाटी रोज सकाळी नाश्त्या मध्ये घ्यावे. असे केल्यामुळे केसांना योग्य पोषण मिळेल.

खाज-खुजली, खरुज
जर खाज-खुजलीचा त्रास होत असेल तर मुग साली सकट पेस्ट करून ही पेस्ट प्रभावित जागी लावावी आराम मिळेल.
तर आज पासूनच मोड आलेल्या मुगाचे सेवन सुरु करा आणि रक्त अल्पता, हाडांचे आजार, मानसिक तणाव, बद्धकोष्ठ, अनिद्रा, मुळव्याध, वजन वाढणे तसेच पोटाच्या इतर समस्या मध्ये आराम मिळतो.
डॉ .श्री .नितिन जाधव .संजीवन चिकित्सक .डोंबिवली. 9892306092.
[22/08, 7:35 PM] +91 94206 32839: _*||जे दूधाचा चहा घेतात त्यांच्यासाठी ही पोस्ट ||*_ ∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆ बरेच लोक नुसते दुधाचा चहा करतात पण हे आरोग्यस चांगले नाही यामुळे पित्त वाढून डोकेदुखी, अपचन, मलमल, पोटफ़ुगी असे वेगवेगळे प्रॉब्लेम होतात, चहा घ्यायचा तर कमीत कमी दूध आणि पाणी जास्त नाहीतर सर्वात बेस्ट Black tea, Lemon tea, अद्रक , tea 1 नं गुळाचा चहा ( 100 वर्षे जगा पण गुळाचा चहा प्या) ९०% आजार पोटातुन होतात साखरेचा चहा टाळल्यास तुमचे ४५% म्हणजे पोटचे निम्मे आजार आपोआप नष्ट होतील, चहाचे दुष्परिणाम....
१. दिवसाला 5 ते 10 कप इतक्या प्रमाणात अती उकळलेला चहा पिणारे पचनशक्ती बिघडून आम्लपित्त, अल्सर, सांधेदुखी, अंगदुखी आणि मलावरोध अशा अनेक विकारांना बळी पडतात.

 २. भारतीयांमध्ये चहात साखर घालण्याचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. त्यामुळे बैठा व्यवसाय करणार्‍या व्यक्ती मधुमेह, कोलेस्टेरॉल, हृदयविकार आणि स्थौल्य अशा विकारांकडे ओढल्या जात आहेत.

३. दूध-साखरविरहित चहा जरी पुष्कळ प्रमाणात प्यायला, तरी त्याच्या तुरट चवीच्या अतिरिक्त प्रमाणामुळेमलावष्टंभ ,रक्तदाब वाढणे ,पक्षाघात यासारखे विकार आणी शुक्राणूंची संख्या अल्प होणे असे विकार बळावतात.

४. दूध, साखर आणि चहाची भुकटी एकत्र करून उकळलेला चहा कफ-पित्त वात वाढवणारा आणि उष्ण गुणाचा आहे.

५. टपरीवर चहा अ‍‍ॅल्युमिनियमच्या भांड्यात उकळला जातो. अ‍‍ॅल्युमिनियमच्या धातूचा खाद्यपदार्थांना झालेला दीर्घकाळ संपर्क ‘अल्झायमर्स’ (स्मृतीनाश) सारखा असाध्य विकार निर्माण करणारा असतो.

६. चहा दिवसाला २ वेळेस पिल्यास (10 रू/चहा असे) वर्षाचे 7200 रू होतात. 5 वर्षाचे 36000 रू होतात.

७. भारतासारख्या समशीतोष्ण कटिबंधातील देशात ‘चहा’ हे कधीही, केव्हाही फार प्यायचे पेय नाही.’

८. चहा चवीला तुरट असल्यामुळे तो बद्धकोष्ठता निर्माण करतो. काहींना चहा न प्यायल्यास शौचाला होत नाही हे सवयीमुळे होते. शौचाचा वेग निर्माण करणे हे चहाचे काम नव्हे. चहा रक्ताची आम्लता वाढवतो.

९. नियमित चहा पिण्याने हाडे ठिसूळ होतात, रक्तवाहिन्या आकुंचन पावून रक्तदाब वाढतो आणि आम्लपित्ताचा त्रास वाढतो.

 १०. चहासमवेत आपण काही पदार्थ खातो. त्या पदार्थांमध्ये मीठ असल्यास मिठाचा चहातील साखर व दुधाशी संपर्क आल्यामुळे चहा शरिराला खुपच मारक बनतो.

खरे पाहिले तर 'चहा' दारू पेक्षा ही जास्त घातक आहे पण दारू बदनाम आहे चहा नाही .

 *दिवसातून एक तरी अशी पोस्ट टाका जेनेकरून ती पोस्ट सर्वांच्या उपयोगी पडेल* जनहितार्थ - 💐💐🙏💐💐
आपला परम मित्र.
  💐🙏प्रकाश शेडगे 🙏💐
[22/08, 7:35 PM] +91 94206 32839: 🤔 *सतत अ‍ॅसिडिटी होते? मग आहाराचे व्यवस्थित नियोजन करा!*

*LetsUp | Health*

अन्न हे पूर्णब्रह्म! हे आपण अनेकदा ऐकतो. कोणी काही खायला दिलं तर 'नाही' न म्हणण्याचे आपली संस्कृती सांगते. मात्र किती खावे आणि कधी खावे? हे मात्र आपली प्रकृती पाहून आपण ठरवायला हवे.

अनेकांना अ‍ॅसिडिटीचा त्रास जाणवतो आणि उलटी, मळमळणं या गोष्टी दैनंदिन जीवनाचा हळूहळू भाग होतात. व्यवस्थित खाऊन, तेलकट पदार्थ टाळून देखील त्रास होत असेल तर का बरं अ‍ॅसिडिटी होत असेल या विचाराने अनेकजण त्रासलेले असतात. खालील टिप्स फक्त अ‍ॅसिडिटीने त्रासलेल्यांसाठी आहेत...

1) *आहाराच्या वेळा पाळा* :

● सातत्याने अ‍ॅसिडिटीचा त्रास होत असल्यास आहारांच्या वेळा योग्य आहेत का? याची खात्री करून घ्यावी.
● कितीही कामामध्ये गुंतले असले तरी कामाच्या स्वरूपानुरूप दुपारच्या जेवणाची वेळ पाळणे आवश्यक आहे.
● सकाळची न्याहारी सर्वसाधारणपणे नऊ ते साडेनऊच्या दरम्यान घ्यावी.
● न्याहारी आणि दुपारचे जेवण यामध्ये किमान चार ते पाच तासांचे अंतर असायला हवे. हे शक्य नसेल तर न्याहारीमध्ये पोळी-भाजी खावी.
● दुपारचे आणि रात्रीचे जेवण यांच्या मधल्या वेळात हलक्या पदार्थाचे सेवन करावे.

2) *पथ्ये पाळायला हवी* : सातत्याने अ‍ॅसिडिटीचा त्रास होत असल्यास पुढील पथ्यांचे पालन केल्यास नक्कीच फरक जाणवतो.

● शिळे पदार्थ, आंबट दही, लोणचे, पापड, तळलेले पदार्थ खाणे शक्यतो टाळावे.
● भाज्यांमध्ये मेथी, मेथीचे पदार्थ, मुळा आणि मुळ्याचे पदार्थ, सिमला मिरची यांचे प्रमाण कमी असावे.
● हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा बारीक चिरलेली मिरची हे पदार्थ आहारातून वर्ज्य करावेत.

3) *ट्राय करा घरगुती उपाय* :

● रोज एक चमचा मोरावळा खाल्ल्याने अ‍ॅसिडिटीचा त्रास कमी होण्यास मदत होते.
● आवळा पावडर आणि ज्येष्ठमध समभाग एकत्र करून अर्धा चमचा रोज सकाळ-संध्याकाळ दोन वेळा घ्यावी. त्यामुळे छातीतली जळजळ कमी होते.
● डोळ्यांची आग होत असल्यास थंड दुधात कापसाचा बोळा बुडवून डोळ्यांवर ठेवल्यास बराच आराम पडतो.

🎯 *व्हॉट्सअॅपवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा:* https://goo.gl/HpcBFG
[23/08, 8:15 PM] +91 88068 98745: *अतिसार (जुलाब) Dysentery*

*कारणे -----*
अती  पाणी  पिणे,  अपचन  होणे,  मद्यपान  करणे,  शिळे  अन्न  खाणे,  तेलकट खाणे, उन्हातून  फिरणे, मांसाहार करणे, जास्त आम्लपित्त होणे.

*उपाय -----*
अतिसार (जुलाब) Dysentery  पुढील  उपायांनी  नक्कीच  थांबेल.

१)  साखर  व  मीठ  कोमट  पाण्यातून घ्या.
२)  मध  व  खडीसाखर  खा.
३)  जायफळ  उगाळून  दुधातून  घ्या.
४)  तुपभात  मऊ  करून  खा.
५)  हलका  आहार  घ्या.
६)  हातपाय  घासा.
७)  पोट  साफ  ठेवा.
८)  लिंबूरस  +  आलंरस  +  साखर  +  कोमटपाणी  प्या.
९)  मेथी दाणे अर्धा चमचा कोमट पाण्यासोबत गिळणे. उत्तम उपाय आहे.
१०)  सर्व उपाय एकाचवेळी करू  नका. लहान बालकांवर कमी प्रमाणात उपाय करा.
११)  शुद्ध कापूरवड्या १/२ घेऊन गुळासोबत खा. त्यावर  पाणी प्या.  शक्यतो  भिमसेनीच  नावाचे  कापूर  घ्या. गुण  न  आल्यास  चार  तासांनी  पुन्हा  प्रयोग  करा. हा  एक  जबरदस्त  उपाय  आहे. मी  स्वतः हा  उपाय  केलेला  आहे. तसेच  इतर  खूप  लोकांवर  प्रयोग  केलेला  आहे. चांगला  फायदा  झालेला  आहे. शंका घेण्याचे  कोणतेच  कारण  नाही. कारण  स्वानुभवच  मोठा  गुरु  आहे.
१२)  सुचना -  लहान  बालकांवर  उपचार  करण्यापूर्वी  जवळच्या डाॅक्टरांची / तज्ञव्यक्तींची  भेट  घेणे.

      *   आरोग्य  संदेश   *

जुलाब    सुरू   होताच   चटकन,
कापूर   अनं   गुळ   खा  पटकन.
[हभप श्री.मंगेश भोसले योगशिक्षक]
8806898745  send ahead
[30/08, 8:35 PM] +91 88068 98745: *Heart  Attack*   *टाळण्यासाठी  लसूण  चटणी  खा*

लसणामध्ये  *" अॅडेनोसाईन "*  हे  रसायण  असल्याने  रक्तवाहिन्या  प्रसरण  पावतात. त्यामुळे  स्नायूंवरील  ताण  कमी  होतो. तसेच  रक्ताच्या  गाठी  न  होता  रक्त  पातळ  व  प्रवाहीत  राहते. रक्ताभिसरण  चांगले  राहते. म्हणून  लसूण  चटणी  आहारात  वापरा.

     *#   लसूण  चटणी   #* 

*साहित्य ----*
१)  १५  लसूण   सोलेल्या  पाकळ्या
२)  १  कप  कोथिंबीर
३)  १  कप  पुदिना
४)  १  लिंबू  रस
५)  १  हिरवी  मिरची
६)  बेताचा  हिंग
७)  चवीपुरते  मीठ
८)  २  चमचे  तेल

*कृती -----*
तेल  गरम  करून  मिरची  व  लसूण  परतून  घ्या.  नंतर  बाकीचे  सर्व  घटक  टाका.  थंड  झाल्यावर  मिक्सरमध्ये  चटणी  तयार  करून  आवडीने  खा.

       *#  आरोग्य  संदेश  #*

आरोग्यासाठी  जसे  खाल  तसे  रहाल,
तरच   निश्चित   उद्याची  पहाट   पहाल.
[हभप श्री मंगेश भोसले योगशिक्षक]
8806898745  use what's app.

No comments:

Post a Comment