Pages

मी दत्ता नामदेव बांबळे माझ्या ब्लॉगवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत !!!

मी दत्ता नामदेव बांबळे माझ्या ब्लॉगवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत !!!

Monday 2 September 2019

आरोग्यविषयक माहिती

*विनासायास वेटलॉस व मधुमेह प्रतिबंधाचा सोपा उपाय*

*तत्त्व:*

*डॉक्टर दीक्षित/जिचकार* सरांच्या या साध्या सोप्या उपायाने शरीरात अतिरिक्त इन्सुलिनची निर्मिति होणे थांबते.त्यामुळे शरीरात पोटासारख्या चुकीच्या ठिकाणी जमा झालेली चरबी ऊर्जा मिळवण्यासाठी वापरली जाते.त्यामुळे पोट व वजन कमी होते. या उपायामुळे शरीर इन्सुलिनला अधिक संवेदनशील बनते व त्यामुळे मधुमेह होण्याची शक्यता कमी होते किंवा मधुमेहाचा प्रतिबन्ध होतो.

*परिणाम: *

वजन कमी होते, पोट कमी होते, मधुमेहाचा प्रतिबन्ध होतो किंवा त्याची शक्यता कमी होते.

१) हा उपाय किंवा आहार योजना अठरा वर्षाखालील मुलांसाठी तसेच मधुमेहाच्या रुग्णांसाठी नाही *(मधुमेहाच्या रुग्णांनी डॉक्टर दीक्षित सरांशी संपर्क साधावा व त्यानी परवानगी दिली तरच हा उपाय अमलात आणावा)*

२) तुम्हाला खरी कड़क भूक केंव्हा लागते त्या दोन वेळा ओळखा. त्या दोन वेळानाच जेवण करा. ह्या वेळा व्यक्तिनुसार वेगवेगळ्या असू शकतात. सामान्यपणे सकाळी ९ व संध्याकाळी ६ किंवा दुपारी १ व रात्रि ९ अश्या भुकेच्या वेळा असतात.  प्रत्येक जेवणासाठी तुम्हाला जास्तीत जास्त ५५ मिनिटांचा वेळ उपलब्ध आहे. या वेळात तुम्हाला जे खायचे ते तुम्ही खाऊ शकता. 

३) या दोन जेवणाच्या व्यतिरिक्त जर भूक लागली तर खालील पदार्थ हवे तेवढे घेऊ शकता:

      अ) पातळ ताक  (हवे असल्यास चवीसाठी मीठ, जिरेपुड टाकू शकता)

      ब ) २५% दूध व ७५% पाणी वापरून बनवलेला बिन साखरेचा चहा *(शुगर फ्री, मध, गुळदेखील नको)*; ग्रीन टी/ब्ल्याक टी देखील चालेल  

      क) लिम्बु पाणी (विना साखरेचे)

      ड) नारळ पाणी (शहाळ्यातील मलई  खाऊ नका)

      इ) टोमॅटो (जास्तीत जास्त १) 

      ई) काकड़ी तसेच ताकात किसून काकड़ी किंवा संत्र्याचा रस हे पदार्थ घेण्याची परवानगी नाही *(आमच्या नविन संशोधनामुळे असा बदल करण्यात आला आहे...)*  

४)  एकदा जेवणाच्या  वेळा ठरल्या की त्या वेळानाच जेवा. पंधरा वीस मिनिटे वेळ मागे पुढे झाले  तर चालते पण खूप बदल करू नका.

५) बाहेर गावी जाणे किंवा लग्न आदी समारंभ असे काही असल्यास त्या दिवशी तुम्ही या डाइट प्लॅनला सुट्टी देऊ शकता! दुसरया दिवसापासून लगेच प्रामाणिकपणे डाइट प्लान चालू करा. 

६) दररोज ४५ मिनिटात ४.५ किलोमीटर चाला. हा व्यायाम आठवड्यातून पाच दिवस तरी करा.(हृदयाची गति वाढवणारा कोणताही व्यायाम करू शकता.)  

७) हा उपाय सुरु करण्याच्या पहिल्या दिवशी खालील गोष्टी करा:

     अ) सकाळी पोट साफ झाल्यावर वजन करा. नंतर दर महिन्याला त्याच वजन काट्यावर त्याच पद्धतीने वजन करा.  

     ब) बेम्बिपाशी पोटाचा घेर मोजा. दर महिन्याला पोटाचा घेर मोजा.

     क) पैथोलोजी ल्याबमधे जाऊन उपाशिपोटची रक्तातील इंसुलीनची पातळी *(fasting insulin level)* तपासून घ्या. ही तपासणी दर तीन महिन्यांनी परत करा. 

      ड)  पैथोलोजी ल्याबमधे जाऊन एचबीएवनसी *(HbA1C)* तपासून घ्या. ही तपासणी दर तीन  महिन्यानी परत करा.

८) तुमचे योग्य वजन असे काढ़ा: तुमच्या सेंटीमीटर मधिल उंचीतून १०० वजा केले म्हणजे तुमचे कमाल वजन तुम्हाला कळेल. हे तुमचे जास्तीत जास्त वजन असायला हवे. उदाहरणादाखल, एखाद्याची ऊँची १७० सेमी असेल तर त्याचे जास्तीत जास्त वजन ७० किलो असायला हवे.

९)जर या आहार योजने चे अवलंबन केल्यावर आपणास फायदा झाला तर दुसऱ्यांनाही या आहार योजनेत सहभागी होण्यास सांगा व "स्थूलत्व
 आणि मधुमेह मुक्त     भारत"   अभियानात सामिल व्हा.

या आहार योजनेमुळे व साध्या उपायाने  खालील चार फायदे होतात:

१) वजन कमी होते 

२) पोटाचा घेर कमी होतो 

३) एचबीएवनसी  (HbA1C) कमी होते 

४) उपाशिपोटची रक्तातील इंसुलीनची पातळी (fasting insulin level ) कमी होते


** म्हणून या उपायाने आपल्याला काय फायदा होत आहे हे कळण्यासाठी वजन आणि पोटाचा घेर दर महिन्याला मोजा तर एचबीएवनसी (HbA1C) आणि उपाशिपोटची रक्तातील इंसुलीनची पातळी (fasting insulin level ) दर तीन महिन्याला मोजा



.      



   *आरोग्यशास्त्र*

*स्वभावाचा - स्वास्थाचा संबंध* 

 मनाचा, भावनेचा, विचारांचा, स्वभावाचा कसा व कोठे परिणाम होतो...

१) अहंकारामुळे हाडामध्ये ताठरता निर्माण होते.

२) स्वत:चा हट्ट पुर्ण करण्याच्या सवयीमुळे पोटाचे विकार होतात.

३) अती क्रोध व चिडचिडेपणामुळे यकृताला व पित्ताशयाला हानी पोहचते.

४) अती ताण व चिंतेमुळे स्वादुपिंड खराब होतो.

५) भितीमुळे किडन्या व मुत्राशयाला हानी पोहचते.

६) कपटी वृत्तीमुळे गळ्याचे व फुप्फुसाचे रोग होतात.

७) आपलं तेच खरं / मी म्हणेन तीच पूर्व दिशा, अशा अट्टाहसामुळे बध्दकोष्ठता होते.

८) दु:ख दाबुन ठेवल्याने फुप्फुस व मोठ्या आतड्यांची कार्यक्षमता कमी होते.

९) अधिरता, अतिआवेश, घाई-गडबड अशा सवयींमुळे ह्रदयाला व छोट्या आतड्याला हानी होते.

१०) स्वार्थी लोकांना सगळ्यात जास्त आजार होतात कारण त्यांना द्यायची इच्छा नसते त्यामुळ् शरीराला नको असलेली धातक द्रव्ये पण नीट बाहेर टाकली जात नाहीत व रोग निर्माण होतो.

११) प्रेम / प्रेमळपणा शांती व समाधान देऊन मनाला व शरीराला ताकद देतं.

१२) स्मित हास्य स्वतःलाच नाही तर समोरच्याला पण आनंदी बनवते.

१३) हसत खेळत राहिल्यास ताणतणाव कमी होतो.


रागावर, विचारांवर, भावनेवर, अहंकारावर, स्वार्थीपणावर, नियंत्रण करण्याचा प्रयत्न ..... हसत, खेळत, आनंदी, समाधानी, सुखी, संतुष्ट रहा म्हणजे निरोगी व तंदुरूस्त .....ल.🙏🙏🙏


*घुटनों का दर्द,सायटिका,सर्वाइकल स्पोन्डिलाइसिस, कमर दर्द, फ्रोजेन शोल्डर, न्युराल्जिया के लिए*
 *आयुर्वेदिक एक्युप्रेशर उपचार*
*100% रिजल्ट*
*गुडघेदुखी/घुटनों का दर्द/knee pain*
*घुटनों में दर्द क्यों होता है?*
घुटनों में क्रॉनिक (दीर्घकालिक) दर्द से अस्थायी दर्द (थोड़े समय का दर्द) अलग होता है। काफी लोगों में अस्थायी दर्द चोट या किसी दुर्घटना के कारण होता है। घुटनों के क्रॉनिक दर्द बहुत ही कम मामलों में बिना इलाज के ठीक हो पाते हैं। ये हमेशा एक ही घटना के कारण से नहीं होते, अक्सर ये कई परिस्थितियों व कारणों के परिणाम से होता है।

कुछ शारीरिक समस्या या रोग जो घुटनों में दर्द का कारण बन सकते हैं, जिनमें निम्न शामिल है,
*ऑस्टियोआर्थराइटिस (osteoarthritis) –* इसमें जोड़ों के बिगड़ने और उनकी बद्तर स्थिति होने के कारण दर्द, सूजन और अन्य समस्याएं होने लगती हैं।
*टेंडिनाइटिस (tendinitis) –* इसमें घुटने के अगले हिस्सें में दर्द होता है, जो सीढ़ियां चढ़नें और चलते समय और अधिक बद्तर हो जाता है।
*बर्साइटिस (bursitis) –* यह घुटने का बार-बार सामान्य से अधिक इस्तेमाल करना, या चोट आदि लगने से होता है।
*गाउट (gout) –* यह गठिया का एक रूप होता है, जो यूरिक एसिड बनने की वजह से होता है।
*बेकर्स सिस्ट (Baker’s cyst) –* इसमें घुटने के पीछे सिनोवियल द्रव (जोड़ों में चिकनाई लाने वाला द्रव) का निर्माण होने लगता है।
*संधिशोथ (rheumatoid arthritis) –* यह एक क्रॉनिक (दीर्घकालिक) सूजन संबंधी स्व-प्रतिरक्षित विकार होता है, जो दर्दनाक सूजन का कारण बन सकता है, और अंत में हड्डियों में विकृति और क्षय (घिसना, अपरदन) का कारण बन सकता है।
*डिस्लोकेशन (dislocation) –* हड्डियों के जोड़ उखड़ने या जगह से हिल जाने को डिस्लोकेशन कहा जाता है, घुटने की उपरी हड्डी (टॉपी) का डिस्लोकेशन अक्सर आघात के कारण ही होता है।
*मेनिस्कस टियर (meniscus tear) –* घुटने के कार्टिलेज में एक या उससे ज्यादा टूट-फूट होना
*लिगामेंट का टूटना (torn ligament) –*
 लिगामेंट एक रेशेदार और लचीला ऊतक होता है, जो दो हड्डियों को आपस में जोड़ने में मदद करता है। घुटने में स्थित चार लिगामेंट में से एक का भी टूटना घुटने के दर्द का कारण बन सकता है। क्षतिग्रस्त लिगामेंट में ज्यादातर एंटेरियर क्रूसिएट लिगामेंट (ACL) के मामले पाए जाते हैं।
*हड्डियों के ट्यूमर (bone tumors) –* ऑस्टियोसार्कोमा कैंसर, दूसरा सबसे प्रचलित हड्डियों का कैंसर होता है, यह सबसे ज्यादा घुटनों में ही होता है।

*घरेलु उपाय*
*मैथी दाना :*
मैथी दाना कैसे ले :
10 से 15 ग्राम मैथी दाने का चूर्ण बनाकर रखले और रोजाना खाली पेट एक गिलास गरम पानी के साथ एक चम्मच खाले .या
8 से 10 मैथी दाने को रात भर भिगो कर रखे सुबह उठते ही उसे पानी सहित खाले .
रोजाना 30 से 90 दिन यह उपाय करे
*घुटनों के इलाज के लिये एक्युप्रेशर उपचार*
Both IF 3 VM  0, 3, 6 ↑, 4, 5, 9 ↓ or
NCH (5, 6)    0, 3, 6 ↑ ,4, 5, 9 ↓ or
Toe 5, 6, 7, 8 P jt.  0, 3, 6 ↑ ,4, 5, 9 ↓

*स्पर्श हेल्थ केअर*
Hr. Sushilkumar jadhav
Ayurvedic
Accupressure  Treatment
  कोडोली
जिल्हा- कोल्हापूर
मोबाईल नं -   
*7385770111*
*7057072111*

मुम्बई बोरीवली येथील  सुप्रसिद्ध वैद्य
*सौ.रीटा जैन* यांनी
दिलेली महत्वपूर्ण माहिती, *पायी चालण्याचे हे फायदे वाचून व्हाल थक्क!* चालणे वयोवृद्धांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. हा व्यायाम एकही पैसा खर्च न करता आणि कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय केला जातो।
अनेकजण सांगतात की, पायी चालल्याचे अनेक फायदे आहेत. अनेकजण चालण्याचे फायदे माहीत असूनही चालणे टाळतात. पण आजच्या लाइफस्टाइलमध्ये चालणे फारच गरजेचे झाले आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासातून समोर आले आहे की, वेगात चालण्याने डिप्रेशनपासून मुक्ती मिळते.  वेगात चालण्याने रुग्णालयात अॅडमिट होण्याची आणि तिथे जास्त काळ राहावं लागण्याची भीती कमी होते.

 हळू चालणा-यांच्या तुलनेत वेगाने चालणा-यांची तीन वर्षात रुग्णालयात अॅडमिट होण्याची 37 टक्के शक्यता कमी आढळली आहे. शोधकर्ते म्हणाले की, चालणे वयोवृद्धांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. हा व्यायाम एकही पैसा खर्च न करता आणि कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय केला जाऊ शकतो.

*वेगाने चालण्याचे फायदे -*


*1)* आठवड्यातून 2 तास चालण्याने ब्रेन स्ट्रोक शक्यता 30 टक्के कमी होते.
*2)* रोज 30 ते 60 मिनिटे पायी चालण्याने हार्ट अटॅकची शक्यता कमी असते.
*3)* रोज 30 ते 40 मिनिटे पायी चालल्याने मधुमेहाचा धोका 29 टक्के कमी होतो.
*4)* दिवसातून 30 मिनिटे पायी चालल्याने डिप्रेशनची शक्यता 36 टक्के कमी असते.
*5)* रोज कमीत कमी १ तास पायी चालल्याने जाडेपणा कमी होतो.
*6)* सकाळी चालण्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुद्ध ऑक्सिजनचा शरीराला पुरवठा होतो.
*7)* हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले डी जीवनसत्त्व सकाळच्या कोवळ्या उन्हातून मिळते.
*8)*  चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो.
*9)* सतत काम करून तन-मनाला आलेला थकवाही चालण्यामुळे दूर होतो.
*10)*  चालण्यामुळे तणाव आणि चिडचिडपणा दूर होण्यास मदत
*11)* चालण्यामुळे झोपही चांगली लागते.
*12)* मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते.
*13)*  वजन कमी करायचे असल्यास हा व्यायामप्रकार उत्तम
*14)*  चालण्यामुळे शरीरातील जास्तीचे उष्मांक जाळते
*15)* चालण्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करते.
*16)*  दररोज एक तास चालल्यास संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो, असं संशोधनातून समोर आलंय.
*17)*  चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते, मलबद्धतेसारखे, पचनाचे विकार कमी होतात.
*18)*  झपझप चालण्यामुळे हृदयाची गती वाढतो.
*19)* नियमित चालण्याची सवय असणारयांमध्ये ह्रदयविकाराने मृत्यू येण्याचे प्रमाण ५० टक्के पेक्षा कमी असते.
*20)* नियमित चालण्याने फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते.
*21)* नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते.
*22)*  नियमित चालण्यामुळे चयापचय संस्था सुधारते. अंतस्त्रावी ग्रंथीचे कार्य सुधारते.
*23)*  हाडांची मजबुतीही चालण्यामुळे वाढते.
*24)*  नियमित चालण्यामुळे कंबर, मांड्या, पायाचे स्नायू मजबूत होतात.
*25)*  मोतीबिंदूची शक्यता कमी होते.
*26)* नियमित चालण्यामुळे काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सर पासून बचाव होतो.
*27)*  नियमित चालण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी उपयोग.
*28)*  चालण्यातून नैराश्याची पातळी खाली येण्यास मदत तर होते
*29)*  दररोज ३० मिनिटे नियमित चालण्यामुळे सरासरी आयुष्य ३ वर्षांनी वाढते.
*30)* नियमित चालणे ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे.

*कृपया हा मैसेज सर्वांना पाठवणे*   🙏🏽



https://youtu.be/3eliaCKxMJI

🔹 *Paralysis का 100℅ आयुर्वेदिक इलाज* 🔹

🇮🇳 *देश की मिट्टी,देश की हवा,देश की दवा* 🇮🇳

             🍃 *पक्षाघात【Paralysis】* 🍃

स्ट्रोक यानी पक्षाघात बहुत ही गंभीर बीमारी हैं। क्या आप जानते हैं। विश्व में हर 45 सेकन्ड में किसी न किसी को स्ट्रोक हो जाता है एक वर्ष में लगभग 700,000 लोग पक्षाघात से पीडि़त होते हैं। इतना ही नहीं विश्व में हर तीन मिनट में स्ट्रोक के एक रोगी की मौत हो जाती है और पक्षाघात हृदयरोग और कैंसर के बाद मृत्यु का तीसरा सबसे बड़ा कारण है। क्या आप जानते हैं हमारे देश में 60 वर्ष से ऊपर की उम्र के लोगों में मौत का दूसरा सबसे बड़ा कारण स्ट्रोक है।
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
                 *क्या है पक्षाघात*
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
🔶अचानक मस्तिष्क के किसी हिस्से मे रक्त आपूर्ति रुकना या मस्तिष्क की कोई रक्त वाहिका फट जाना और मस्तिष्क की कोशिकाओं के आसपास खून भर जाने से स्ट्रोक यानी पक्षाघात होता है।
🔶मस्तिष्क में रक्त प्रवाह कम होने, अचानक रक्तस्राव होने से मस्तिष्क का दौरा पड़ जाता है।
🔶स्ट्रोक को सेरिब्रोवैस्कुलर दुर्घटना या सीवीए के नाम से भी जाना जाता है।
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
                  *पक्षाघात के प्रभाव*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
🔹पक्षाघात के कारण दीर्घकालीन विकलांगता हो सकती है। या फिर हाथ-पांव काम करना बंद कर सकते है।
🔹15 से 59 आयुवर्ग में मृत्यु का पांचवां सबसे बड़ा कारण है।
🔹रोगी को देखने, बात करने या बातों को समझने यहां तक की खाना निगलने में भी परेशानी होने लगती हैं।
🔹यदि रोगी की पक्षाघात के दौरान ब्रेन का बहुत बड़ा भाग प्रभावित हुआ है तो श्वास संबंधी समस्याएं भी आ सकती है।
🔹पक्षाघात के कारण अंधता होने का खतरा भी बढ़ जाता है।
🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞
                *क्यों होता है पक्षाघात*
🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞
🔹उच्च-रक्तचाप के 30 से 50 आयुवर्ग के रोगियों को स्ट्रोक का जोखिम रहता है।
🔹मधुमेह के रोगियों में स्ट्रोक का जोखिम 2-3 गुना अधिक रहता है।
🔹स्मोंकिग, जंक फूड, ज्यादा तैलीय भोजन का आदी होना।
🔹मस्तिष्क की किसी धमनी के संकीर्ण या अवरुद्ध होने के कारण।
🔹 कॉलेस्टॉ्ल या उच्च रक्त कॉलेस्ट्रोल स्तर।
🔹पौष्टिक आहार न लेना। अधिक मोटापा।
🔹शराब, सिगरेट और तंबाकु का एवं नशीली दवाइयों का सेवन।
🔹शारीरिक सक्रियता न होना।
🔹आनुवांशिक या जन्मजात परिस्थितियां।
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
              *लकवा से बचाव के उपाय*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🔹 फास्ट फूड एवं जंक फूड का सेवन ना करें
🔹 व्यायाम करना ना भूलें
🔹 गिरने या दुर्घटनाओं से बचें
🔹 सहायक उपकरणों का उपयोग करें
🔹 धूम्रपान एवं मदिरा सेवन ना करें
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*भारत में हर साल लाखों लकवा पीड़ित रोगी अंग्रेजी दवाओं के भ्रामक जाल में फंसकर अपनी जीवन भर की कमाई उसमें लुटा देते हैं एवं उन्हें कोई लाभ भी नहीं होता और इसके साइड इफेक्ट भी बहुत हैं एवं यह सारा पैसा  विदेशों में जाता है। आयुर्वेद पूर्णता स्वदेशी है  एवम आयुर्वेद में इसका पूर्णतय इलाज संभव है*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*लक्विना किट बालाजी फार्मा का बेहतरीन रिजल्ट देने वाला उत्पाद है, बालाजी फार्मा gmp सर्टिफाइड कंपनी है,कंपनी ही हर दवा लैबोरेट्री टेस्टेड होती है*

 *अधिक जानकारी के लिए सम्पर्क करे:-*

                        *डॉ दीपक शर्मा*
                 📞 *9929853555*

*कृपया जनहित में अधिक से अधिक शेयर करें ताकि किसी लकवा पेशेंट को इसका फायदा मिल सके*

*देवाची आरती करताना किंवा उत्साहाच्या क्षणी आपण आपसुकच टाळ्या वाजवतो. या टाळ्या वाजवल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदे होत असल्याचं समोर आलं आहे. म्हणून या प्रकाराला ‘क्लॅपिंग थेरपी’ असं म्हटलं जातं. म्हणून मुद्दाम ही थेरपी वापरण्यासाठी काही वेळा डॉक्टरांकडून सल्लाही देण्यात येतो.*

मानवी शरीरात ३४० प्रेशर पॉइंट्स असतात. त्यापैकी २७ हाताच्या तळव्यामध्ये आढळतात. त्या प्रेशर पॉइंटवर विशिष्ट दाब दिल्यास, मसाज केल्यास अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. अनेक वेदना कमी करण्यास मदत होतात.

क्लॅपिंग थेरपी

» खोबरेल तेल किंवा तिळाचे तेल हाताला लावून मसाज करा. ते हळूहळू त्वचेमध्ये शोषले जाते. दोन्ही हात एकमेकांवर ठेवा. ते डोळ्यांसमोर ताठ ठेवा. खांदे थोडे सलसर ठेवा. हा उपाय सकाळच्या वेळेस अधिक फायदेशीर ठरतो.

»  सकाळच्या वेळेस २०-३० मिनिटं टाळया वाजवल्यास तुम्ही फीट आणि अ‍ॅक्टिव्ह राहाल. कारण टाळ्या वाजवल्याने रक्तप्रवाह सुधारतो. रक्तवाहिन्यांमधील अडथळे दूर होण्यास मदत होते. तसेच घातक कोलेस्ट्रेरॉलचा त्रासही कमी होतो असा सल्ला डॉक्टर देतात.

टाळी वाजवल्यानंतर कोणत्या ५ अ‍ॅक्युपंचर पॉइंटला चालना मिळते ?

»  हँड वॅली पॉइंट (Hand valley point)

»  बेस ऑफ थंब पॉइंट अर्थात अंगठय़ाच्या खालचा भाग (Base of thumb point)

»  रिस्ट पॉइंट – मनगट (Wrist point)

»  इनर गेट पॉइंट (Inner gate point)

»  थंब नेल पॉइंट – अंगठय़ाचं नख (Thumb nail point)

या पाच पॉइंट्सला चालना दिल्यास खालील फायदे होतात. हे फायदे पुढीलप्रमाणे –

»  हृदयाच्या आणि फुप्फुसांच्या कार्याला चालना मिळण्यासाठी, त्यासंबंधी व्याधी कमी होण्यासाठी मदत होते. यामुळे अस्थमाचा त्रासही कमी होतो.

»  पाठीचे, मानेचे आणि सांध्यांचे दुखणे कमी होते.

»  गाऊट्च्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी क्लॅपिंग थेरपी फायदेशीर ठरते.

»  लो ब्लड प्रेशरच्या रुग्णांना ही थेरपी फायदेशीर ठरते.

»  टाळ्या वाजवल्याने पचनाचे विकार सुधारतात.

»  क्लॅपिंग थेरपीमुळे लहान मुलांची आकलनक्षमता सुधारते. अभ्यासातील गती सुधारते.

»  क्लॅपिंग थेरपीमुळे मुलांचा मेंदू तल्लख होण्यास मदत होते.

»  क्लॅपिंग थेरपीमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते तसेच अनेक आजार दूर ठेवण्यास मदत होते.

»  मधुमेह, अथ्र्राईटीस, रक्तदाब, नैराश्य, डोकेदुखी, निद्रानाश, केसगळती, डोळ्यांचे विकार यांसारख्या समस्या कमी करण्यासाठी क्लॅपिंग थेरपी मदत करते.

»  सतत एसीमध्ये बसून काम करणा-यांमध्ये घाम येत नाही. अशा लोकांनी क्लॅपिंग थेरपी केल्यास रक्तप्रवाह सुधारतो. यामुळे शरीर शुद्ध होण्यास मदत होते.


Health tips

*@ थंडी हिवाळा         स्पेशल पोस्ट्             भाग 1*

    प्रत्येकाने सेव करूण  ठेवा ही विनंती

नुकतीच थंडीची चाहुल लागत आहे आणि वातावरणात बदल झाले मुळे अनेक त्रास
लहानाणापासून ते वयोवृद्ध ना
सर्दि ताप
 ⭕1⃣व्हायरल इन्फेक्षन
खोकला
कफ
 घसा दुखने
अशा त्रासाला सामोरे
जाव लागत आहे तेव्हा
या सर्व आजारावर खालील उपाय करा व निरोगी रहा👇
1
@ अल 2 तुकडे+ १०/१५तुळशीचेपाण +
१०/१५मिरे
खोकला असेल तर
१०/१५ लवंग
हे मिक्सर मधे बारीक करून 2 ग्लास
पाणी टाकुन उकळून पाणी एक ग्लास होई पर्यंत ऊकळू द्या 4 भाग करून दिवसात 4 वेळा घ्या कोमट कोमट घ्या त्यात तुम्ही आणखी पाणी अँड करू शकता
जर तुम्हची
ताप सर्दी खोकला व्हायरल इन्फेक्षन
बरेच दिवसांनी असेल तर
कडनिंबावरिल गुळवेलाची काडी
यात अॅड करायचा आहे हा उपाय

 2 तासात   ताप सर्दी खोकला व्हायरल इन्फेक्षन
गायब होईल
हा प्रयोग 4 दिवस करा
फॅन ac टाळा शक्यतो कोमट पाणी प्या 4 दिवसात 100% बरे व्हाल

⭕2⃣ सर्दी मुळे  घसा दुखत आहे ?
घसा दुखणे
 – दूध , हळद व गुळ  याचे गरमागरम मिश्रण
पिण्याने घसादुखी
कमी होते, लवंग चघळण्यानेही घसादुखी
कमी होते.
घसा खवखवणे- बरेच वेळा खवखवण्याचा त्रास आपल्याला
होतेा. अशावेळी घसा खवखवत असल्यास खडी साखर आणि
चिमूटभर कात (विडे करताना घालतात तो ) जिभेवर ठेवून
चघळावा. त्याने खूपच आराम पडतो.
खोकल्याची ढास येत असल्यास- आख्खा सालासकट वेलदोडा
गालात धरावा. अथवा कात व साखर मिश्रण चघळावे. कफ
झाला असल्यास विडयाची पाने ठेचून रस काढावा व
मधाबरोबर चाटावा. छाती, पाठ शेकण्यानेही कफ सूटून येतो.
तोंड येणे, तोंडात पुरळ – तोंड येणे म्हणजे जीभ हुळहुळी होणे.
तोंड येण्यामुळे जीभेवर फोड येतात तसेच तिखट अजिबात
जिभेला लागू देत नाही. जीभ लालभडक होते. अशा वेळी दोन
दिवस आहारात फक्त द्रव पदार्थ घ्यावेत. फळांचे रस, दूध, ताक,
सरबत यांसारखे पदार्थ घ्यावेत. तोंड येण्या मागे बिघडलेले पचन
हे मुख्य कारण असते. आणि पोटाला दोन दिवस आराम दिला
की पोट मूळपदावर येते आणि जिभेला आलेली लाली व पुरळ
कमी होण्यासही मदत मिळते.
घशात जळजळ, घसा बसणे- वेलदोडा दाणे व साखर एकत्र चघळणे.
बसलेल्या घशावर कोमट केलेल्या मिठाच्या पाण्याच्या
गुळण्या करण्यानेही घसा दुखणे, बसणे याला उतार पडतो.

 🔴3⃣ थंडीमुळे पाय दुखणे
मध्यमवयाच्या महिला, अशक्त मुले आणि मुली तसेच सरसकट
सगळे वृद्ध यांना पायदुखीचा त्रास बरेचदा होताना आपण
पाहातो. यावर
एक  चमचा कच्चे तीळ

एक चमचा जवस भाजून  चावून खावेत.
 एक ते दिड महिना
हा उपाय केल्याने पाय दुखणे थांबते.
थंडीत पायावर उबदार पांघरून घेतल्याने पायाचे दुखने थांबते

🔴4⃣थंडी मुळे
सांधे दुखी
जुना लागलेला मार
 हाडाचे झालेले आँपरेशन
व मुका मार
त्रास देतो तेव्हा खालील उपाय करा
> साहित्य

100 ग्राम मेथी,
 50ग्राम ओवा,
 50ग्राम काळे जीरे हे एका व्यक्तीसाठीचे प्रमाण आहे. यात फरक करू नये. प्रमाण वजन करूनच घ्यावे.
> कृती : वरील तीनही वस्तू लोखंडाच्या कढईत सौम्य तापमानात (साधारण लालसर होईपर्यंत) वेगवेगळ्या भाजून घ्याव्यात. नंतर तीनही वस्तू एकत्र करून मिक्सरमधून पावडर करावी.
त्यात१०० ग्राम आवळा पावडर मिक्स करा (आवळा पावडर भाजू नये )
 रात्री झोपताना एक चमचा (टी स्पून) पावडर एक कप कोमट पाण्याबरोबर घ्यावी. पाणी कोमट घेणे आवश्यक आहे.
> हे चूर्ण रोज घेतल्यामुळे शरीरात कुठेही कानाकोपऱ्यात साचलेली घाण मळाद्वारे अथवा लघवीद्वारे बाहेर निघून जाते. तीन महिन्यानंतर शरीरात अनावश्यक साचलेली चरबी किंवा चरबीच्या गाठी आपोआप विरघळायला लागतात. सुरकुतलेली त्वचा ताणली जाते. शरीर सुंदर होते.आणखी
ईतर फायदे आहेत ते वेगळे
⭕5⃣> फायदे :

> ०१) जुनाट वातविकार कायमचा जातो.
> ०२) हाडे मजबूत होतात.
> ०३) काम करण्यास स्फूर्ती येते.
> ०४) डोळे तेजस्वी होतात.
> ०५) केसांची वाढ होते.
> ०६) जुनाट वायुविकारापासून कायमची सुटका होते.
> ०७) रक्ताभिसरण चांगले होते.
> ०८) कफ प्रवृत्ती असलेल्यांना तर कायमचा फायदा होतो.
> ०९) हृदयाची कार्यक्षमता वाढते.
> १०) बहिरेपणा दूर होतो.
> ११) बाळंतपणानंतर बेडौल होणारे स्त्रियांचे शरीर सुडौल होते.
> १२) अॅलोपॅथीच्या औषधांमुळे होणारा साईड इफेक्ट कमी करतो.
> १३) दात बळकट होतात व त्यावरील इनॅमल टिकून राहते.
> १४) रक्तवाहिन्या स्वच्छ राहतात म्हणजे रक्त शुद्ध होते व रक्तातील गुणधर्म टिकून राहतात.
> १५) नपुंसकता असेल तर ती दूर होते.
> १६) ज्यांना मुल हवे असेल तर त्यांचे होणारे मुल तेजस्वी होते.
> १७) मलेरिया, कावीळ, टाईफॉइड, कॉलरा इ. रोगांना प्रतिकार करण्याची शक्ती येते.
> १८) त्वचेवर सुरकुत्या लवकर पडत नाहीत. वृद्धापकाळामुळे येणाऱ्या सुरकुत्या पडण्याचा कालावधी लांबतो म्हणजे दीर्घायुष्य लाभते.
> १९) स्त्रियांना तरूणपणी किंवा लग्नानंतर येणारी मरगळ, मेनोपॉजचा त्रास दूर होण्यास मदत मिळते.
> २०) शरीरात पाण्याद्वारे, हवेद्वारे, तापमानामुळे होणारे जुनाट आजार कायमस्वरूपी नष्ट होतात.
> २१) शरीरात वाढलेले कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत मिळते. हार्टअॅटॅक येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात कमी होते.
> २२) त्वचेचा रंग काळवंडत नाही. त्वचेचे आजार, त्वचा सुकणे, खाज येणे हे बंद होते.
> २३) डायबिटिस कंटरोल राहते
24) किडणी व लिवर निरोगी ठेवते
लहान दुध पिणारे बाळ असेल तर हा प्रयोग आईने करावा मुलाला आईच्या दुधातून अपोआपच फायदा होईल
25) 10 अनुलोमीलम
 . . .  10मी कपालभाती प्राणायाम ने शरीरातील 80 आजारात फायद्याचे आहे
रोग प्रतिकारक शक्ती वाढवून आजारांना  100% दुर ठेवते
कोणत्याही वयाची व्यक्ती, स्त्री / पुरूष सर्वांसाठी अतिशय फायदेशीर आहे


#भोजनातील_हानिकारक_संयोग

तांबे, पीतळ, किंवा काश्याच्या भांड्यात ठेवलेल्या वस्तु उदा. तूप, तेल, ताक, लोणी, रसदार, भाज्या, इत्यादि विषाक्त होतात.

दुधा सोबत : दही, मीठ, आंबट वस्तु, चिंच, डांगर, मुळा, मुळ्यांची पाने, दोडका, बेल, आंबट फळे, सातु हानिकारक असतात. दुधात गूळ टाकून सेवन करू नये. फणस किंवा तळलेले पदार्थ पण दुधासोबत हानिकारक आहेत.

दह्या सोबत : खीर, दुध, पनीर, गरम जेवण, केळी, डांगर (खरबूज), मूळा इत्यादि घेऊ नये.

तुपा सोबत : थंड दुध, थंड पाणी समप्रमाणात मद्य हानिकारक असते.

मधा सोबत : मूळ, खरबूज, समप्रमाणात तूप, द्राक्षे, पावसाचे पाणी व गरम पाणी हानिकारक असतात.

फणसा नंतर : पान खाणे हानिकारक असते.

मुळ्या सोबत : गुळ खाणे नुकसानदायक असते.

खीरी सोबत : खिचडी, आंबट पदार्थ, फणस व सातु घेऊ नये.

गरम पाण्याबरोबर : मध घेऊ नये

थंड पाण्याबरोबर : शेंगदाणे, तूप, तेल, खरबूज, पेरु, जांभळे, काकडी, गरम दुध किंवा गरम भोजन घेऊ नये.

कलिंगडा बरोबर : पुदीना किंवा थंड पाणी घेऊ नये.

चहा सोबत : काकडी, थंड फळे किंवा थंड पाणी घेऊ नये.

माशा सोबत : दुध, उसाचा रस, मध, पाण्याच्या काठावर राहणाऱ्या पक्ष्यांचे मांस खाऊ नये.

मांस बरोबर : मध किंवा पनीर घेतल्याने पोट खराब होते.

गरम जेवणा बरोबर : थंड जेवण, थंड पेय हानिकारक असतात.

खरबुजा बरोबर : लसूण, मुळा, मुळ्यांची पाने, दुध किंवा दही नुकसानकारक असते.

तांबे, पीतळ, किंवा काश्याच्या भांड्यात ठेवलेल्या वस्तु उदा. तूप, तेल, ताक, लोणी, रसदार, भाज्या, इत्यादि विषाक्त होतात. अशा भांड्यात बराच वेळ ठेवलेला पदार्थ खाऊ नयेत. अ‍ॅल्यूमिनियम आणि प्लस्टिकच्या भांड्यात पातळ पदार्थ ठेवल्याने, उकळल्याने किंवा खाल्याने अनेक प्रकारचे रोग होऊ शकतात.



*Health tips*@@@@

*मुतखड्या साठी*
*पित्ताशयाचे खडे*
*किडणी इन्फेक्षन*
*विनामुल्ल्य* *विनाआॅपरेशन  आतापर्यंत कमितकमि ४००० हजार लोकांचं विना आॅपरेशन अनुभव लेला अत्यंत लाभदायक घरगुती  उपाय*
२२.८.२०१८
किडनि
 आँपरेशन फेल  झाले नंतर जर पुन्हा मुतखडा तयार होतो पण जर
खालील उपाय ८ दिवसात  केले तर
 पुन्हा मुतखडा लघवी द्वारे निघून जातात

एक किलो कुळीत बाज़ारतुन विकत आणा त्याचे
  100 ग्राम चे 10 भाग करा
रोज रात्री धुवून भिजत घाला सकाळी पाणी न बदलता आणखी पाणी टाकून उकळा
ते पाणी व कुळीत हुलगे सकाळी चाऊन खा
12 m m ते २२ m m
 पर्यंत खडे पडल्या चे अनेक अनुभव आहेत
हा प्रयोग एक महिन्या नंतर  आठवड्यात एकदा करायला हरकत नाही
2) उपाय
४ पाण पाणफुटीचे पाण
४ मिरे
४  लवंग
1 चमचा गुळ किंवा खडीसाखर
1 चमचा धने पावडर
1 चमचा बडिसोप
वरील प्रमाण एक दिवसा साठी आहे
दोन वेळ घ्यायचे आहे हा प्रयोग एक महिन्या नंतर  आठवड्यात एकदा करायला हरकत नाही
दोन प्रयोग सोबत करू नका
दोन्ही पैकी एक कीवा एकानंतर एक करावे
*मुतखड्या साठी** व

*किडणी इन्फेक्षन** मधे व

*पित्ताशयाचे खडे**
उपाय सारखेच आहे पन
मुतखड्यांचा खडा हा लघवी तुन पास होतो
व *पित्ताशयाचे खडे*
हे संडास द्वारे बाहेर पडतात
कधिच मुतखड्या चि समस्या कधिचि निर्माण होणार नाही
पन सत त समस्या असेल तर
आपले युरिक अँसिड वाढले आहे असे समजावे त्या साठि
दुसरा उपाय करावा लागेल
*आरोग्य संवाद* आैरंगाबाद
राजु गोल्हार
9922315555
हा प्रयोग एक महिन्या नंतर  आठवड्यात एकदा repeat  करायला हरकत नाही

*मी माझा  स्वत:चा अनुभव शेयर करत आहे*👏👏👏👏

माझं नाव :- राहुल प्रकाश साळवे
 
 मी जालना येथील रहिवासी आहे
माझं अधून मधून थोडं पोट दुखत होत ..पण एका दिवशी फार जास्त दुखायला लागलं तर मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं .मी (सहा दिवस)हॉस्पिटलमध्ये होतो. तिथे माझी सोनुग्राफी करण्यात आली.तर सोनुग्राफी मध्ये मला मुतखड्याचा प्रॉब्लेम सांगितला .
( मुतखड्यांची साईज 11mm,9mm, 8mm, 13mm, 6mm, आणि 22mm अशी होती।एकूण सहा ) तर मला डॉक्टरांनी ऑपरेशन करावं लागेल अस सांगितलं ,पण मी आर्थिक परिस्थिती मुळे ऑपरेशन करू शकलो नाही ..
 अशातच माझी ओळख
 ( राजु मामा गोल्हार) यांच्याशी झाली.. 
त्यांनी मला खूप चांगले मार्गदर्शन करून आयुर्वेद उपाय सांगितले आणि मी ते केले .(उपाय असा होता की मी बाजारातून एक किलो हुलगे आणले आणि त्याचे समान 10 भाग केले व रोज रात्री एक भाग पाण्यात धून भिजू घालायचा आणि ते हुलगे सकाळी आणखी थोडं पाणी टाकून चांगले उकळून घ्यायचे . उकळल्यानंतर ते पाणी सकाळी उपाशी पोटी प्यायचं .आणि ते राहिलेले हुलघ्यांची उसळ करून रोज खावी ..असं मी सलग 8 ते १० दिवस केलं आणि  एका महिन्यानंतर सोनूग्राफी केली तर एका महिन्यामध्ये माझे 4 खडे विरघळून पडले आणि 2 राहिलेत ते ही काही दिवसात पडून
 जातील.  असे त्यांनी मला सांगितले आहे व पुन्हा शरीरात मुतखडा तयारीच होणार नाहीत या साठी आैषध घेणार आहे न ऑपरेशन करता. आणि एक रूपये न खर्च करता
आता मी ठणठणीत आहे   ..


चेहऱ्याचा रंग कसा उजळेल

*आरोग्य संवाद गृप*
 *राजु भानुदास गोल्हार औरंगाबाद*

👉 *चेहऱ्यावरील मुरूम काळे डाग**
👉 *मलेसमा वांग मुरुम कोरडी निस्तेज त्वचेवरती👇 करायचे उपाय*

१) पपईचा एक तुकडा किसून त्याची पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावावी. एक तासापर्यंत ती पेस्ट चेहऱ्यावर ठेवावी. त्यानंतर चेहरा धुवून घ्यावा. हा उपाय नियमित केल्याने चेहऱ्याचा रंग नक्की उजळेल.
२) नारळाचे पाणी चेहऱ्यावर दिवसातून दोन वेळा लावल्याने चेहऱ्यावरील डाग आणि सूरकुत्या कमी होण्यास मदत होईल.
३) पिकलेली केळी थोड्या पाण्यात मिक्स करून घ्यावी. ते मिश्रण चेहऱ्यावर लावून २०-२५ मिनिटे ठेवावे. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा.
४) त्वचा उजळण्यासाठी गुलाब पाणी दुधात मिक्स करून लावावे.
५) कोरफडीचा वापर केल्याने चेहरा गोरा, स्वच्छ आणि ओलसर राहील. किमान अर्धा तास जेल चेहऱ्यावर लावावे.
६) साखरेला लिंबाच्या रसात मिक्स करून चेहऱ्यावर स्क्रब करावं. त्याने चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाईल.
७) सूर्यफुलाच्या बीया रात्रभर भिजत ठेवून सकाळी हळद आणि केसर टाकून त्याची पेस्ट बनवून घ्यावी. ती पेस्ट २० मिनिटे चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचा रंग उजळण्यास मदत होईल.
८) आंब्याच्या साली बारीक करून दुधात मिक्स करून पेस्ट तयार करावी. ती पेस्ट चेहऱ्यावर १५ मिनिटे लावावी. त्याने सूर्यप्रकाशामुळे काळी पडलेली त्वचा उजळेल आणि चेहरा साफ होईल 👇

.*चेहऱ्यावरील मुरूम काळे डाग**@@@@@@@@@
मलेसमा वांग मुरुम

 1 काकडी, मध, लिंबाचा रस, आंबेहळद,
बटाट्याचा रस
मिक्सर मधे बारीक करून फेसपॅक करा
चेहर्यावर लावा अर्धा ते एक  तास ठेवा नंतर चेहेरा स्वच्छ करा व नंतर बदाम तेल लावा

 2) ताक, नारळाचे पाणी,  पालेभाज़्या रस

हळद आणि चंदन यांच्या वापराबाबत तर लोकांमध्ये खूप उत्सुकता आहे. साखर ही औषधी असू शकेल यावर कोणाचा विश्‍वासही बसणार नाही. पण प्रत्यक्षात साखर ही चेहरा स्वच्छ धुण्यास उपयोगी पडते. तीच गोष्ट ताकाची. ताकामुळे चेहर्‍याची तकाकी वाढते. त्वचेच्या सौंदर्यासाठी वापरावयाच्या वरील गोष्टींचा वापर करूनच चेहर्‍याला लावण्याकरिता विविध प्रकारचे लेप तयार करावे लागतात. त्यामध्ये सर्वाधिक उपयुक्त ठरणारा लेप म्हणजे काकडीचा रस आणि गुलाब पाणी यांच्या मिश्रणातून तयार होणारा लेप. हे मिश्रण दिवसातून दोन चार वेळा चेहर्‍यावर लावावे, नंतर चेहरा कोमट पाण्याने धुवावा. या मिश्रणात थोडा लिंबाचा रस सुद्धा मिसळावा.

लिंबाच्या रसाने चेहर्‍याची कातडी निरोगी होते. त्याचबरोबर काकडी आणि गुलाब पाण्याचा उपयोग चेहर्‍याच्या त्वचेला थंडाई पोचविण्यास कारणीभूत ठरतात. मध आणि लिंबाचा रस यांचेही मिश्रण उपयुक्त ठरते. दोन चमचे
 3) मधामध्ये थोडासा लिंबाचा रस मिसळून चेहर्‍यावरच्या गडद काळ्या डागांवर लावावा. काही मिनिटे हा थर चेहर्‍यावर ठेवावा आणि चेहरा थंड पाण्याने धुवावा. चेहरा तजेलदार होतो. हळद ही पूर्वपरंपरेने त्वचेचे सौंदर्य वाढविण्यासाठी वापरली जात असते. तेव्हा
 4) थोडीशी हळद घेऊन तिच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस  व 10ते12 तुळशीचेपाण टाकावे  आणि कच्चे दूध चंदन पावडर मिसळून त्यांची पेस्ट तयार करावी. हा थर चेहर्‍यावर वाळेपर्यंत ठेवावा आणि नंतर थंड पाण्याने धुवावा.

5)लिंबाचा रस व खाता सोडा  डागावर लावा व हलकेच मालिश करा
हा  लिंबाचा रस चोळावा आणि पंधरा मिनिटानंतर ते भाग पाण्याने धुवून टाकावे. तिथली त्वचा सामान्य होते. एकंदरीत हे सगळे पदार्थ त्वचेला तजेला देण्यास उपयुक्त ठरतात.
6) कोरपड गर डागा वर लावा व हलकेच मालिश करा
नंतर   लिंबाचा रस चोळावा आणि 45 मिनिटानंतर ते भाग पाण्याने धुवून टाकले तरी चालेल
7) दिवसात चेहरा 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवा
8 ) कॉसमॅटिक चा वापर टाळा
9 ) उन्हात जाताना स्कार्फ वापरा
10) महिलांसाठी  कुठल्याही गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर डॉक्टर च्या मार्ग दर्शनाशिवाय करु नका
पाळी लांबवायच्या गोळ्या
सेक्स हार्मोन्स किंवा
वजन वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी
वापरले जाणारे आैषध
डॉक्टर चे मार्ग दर्शना शिवाय घेऊ नये
विदेशी पेय मद्य पाण
तसेच कुठल्याही आज़ारात आपल्या स्वतः च्या  मनाने आैषधी घेऊ नका
आज पर्यंत तुम्हाला वांग कशामुळे येतात हे तुम्हाला कोणीही डॉक्टर सांगू शकणार नाही पण
आज पर्यंत च्या अनुभवाने मी हे निश्चित सांगू शकतो कि किडणी व लिवर निरोगी असेल तर तर तुम्हाला  चेहऱ्यावर मलेस्मा वांग येणार नाही
*आहारातील टाँक्सिन मुळे किडणी वर येणार्या ताना मुळे चेहऱ्यावर मलेस्मा वांग डाग येतात*  हे मात्र नक्की आहे
*व्यायाम*
 अनुलोमीलम 
 प्रणायाम10 मीनीट
कपालभाती प्रणायाम 10 मीनीट
मंडूकासन 7 वेळा किंवा
पाई चालने
करा वरील सर्व उपाय 21 दिवस कमीत कमी करायचे आहे आजार बरा झाले  नंतर आैषध बंद करायचे आहे आसन व प्राणायाम सुरुच ठेवायचे म्हणजे कुठलाच
आजार आपल्या जवळ येणार नाही हि खात्री आहे
*पथ्य*
हा किडणी व लिवर संबंधीत आजार आहे याचे कार्य सुरळीत होईल
तर आजार लवकरच बरा होईल पण
व्यसनापासुन दुर रहावे
चहा दारू धुम्रपान
जास्त तिखट व जास्त मसाल्या चे पदार्थ मांसाआहार व बेकरि पदार्थं  बंद   करावे
 *आहार*
निंबू आवळा ताक सात्विक आहार घ्या  व्हिटॅमीन c युक्त व रोज एक काकडी प पइ गाजर बिट
फळांचा समावेश आहारात  असावा
*वरील घरी करायची आैषध आहेत किंवा पर्यायी आैषध*
पतंजली


केस गळने@@@@@@@@@@@@@@
टक्कल पडने
केस पांढरे होने
वाढ न होने आशा आनेक
समस्या वर उपयुक्त तेल
*आरोग्य संवाद आैरंगाबाद*
15.10.2017

 उपाय

1) पतंजली केशकांती तेलाने मालिश करा
रोज केसाची

2) त्रिफळा चुर्ण
रोज सकाळी संध्याकाळी एक एक चमचा
कोमट दुध किंवा पाणी सोबत घ्या
3) डोक धुन्यासाठी साबण शॅंम्पु वापरूनका
शिकेकाई 100gram
रिठा 100gram
आवळा 100gram
सर्व वाळवुन पावडर
करून मिक्स करून घ्या
काचेच्या बरणीत भरुन ठेवा वापरण्या पुर्वी
एक दोन चमचे पावडर स्टिल च्या पातेल्यात शिजवून घ्या
डोक्यावर लावा डोके 15 मीनटानी  धूवुन घ्या कधीही साबण शॅंम्पु
गरम पाणी वापरू नका
थंड किंवा कोमट पाणी वापरा
4) पोषक आहार व कॅल्शियम युक्त आहार
घ्या
फळ जास्त खा
गव्हा एव्हडा चुना
दही दुध किंवा कोमट पाण्यात  घ्या दररोज
5) तान तनावापासुन दुर रहा
पुरेशी झोप घ्या
दररोज सकाळी 30 मी ते 1 तास योग प्राणायाम सुर्यनमस्कार इ
व्यायाम करावा

जर कुणाला घरी तेल बनवण्याची कृती
हवी असेल तर
 कृती पाठवतो आहे

*आरोग्य संवाद गृप आैरंगाबाद*
कसे वर सांगितले ले तेल
बनवण्याची कृती

तेल
1)मोहरी तेल 1000ml एक लिटर
2)खोबर तेल  500ml
3) तिळ तेल 100ml
4) एरंडेल तेल 100ml
5)बदाम तेल 50ml
6) आँलिव्ह आँईल 100 ml
7) कळ॑च तेल 100 ml
वनस्पती
1 ब्राम्ही 50 ग्राम
2 शंखपुष्पी 50 ग्राम
3 माका 50 ग्राम
4 महा भ्रुंगराज 50 ग्राम
5 वडाच्या पारंब्य 50 ग्राम
6 जास्वंद फुल 50 ग्राम
7 आवळा पावडर 50
8 मेथी दाना 100 ग्राम
9 नागरमोथा 25 gram
कृती
बनवण्याच्या 24 तास आधी
 कोरफड एक मोठ पान मधोमध कापून
घ्या त्याचा गर वर  मेथी दाना  टाकून 24 तास ठेवले नंतर मेथी कोरफडीचा पुर्ण गर
शोषुन घेईल शिल्लक राहिलेली कोरपड घेऊ नका फक्त मेथीदाना घ्या
नंतर
30 लसणाच्या पाकळ्या
1 ताजा चिरलेला  कांदा
ह्या वस्तू एकत्र करून
स्टिल किंवा पितळाच्या भांड्यात मोहरीच   तेल टाका  यात कापलेला लसूण, कांदा आणि त्यत सर्व वनस्पती व पावडर मिळवून घ्या. . हे मिश्रण मंद आचेवर 30 मी उकळून नंतर शिल्लक राहिलेले सर्व तेल टाकून कढून  5 ते 10 मिनिट सर्व वस्तू तुप कढवतात तसे कढवून घ्या  शिजवून घ्या. आता रंग बदलला म्हणजे आचेवर कढून किमान  एक तास हे मिश्रण असंच राहू द्या
थंड झाले वर गाळुन
वापरू शकता 2 ते 3 महिने  आणखी खोबरेतेलात मिक्स करून  सतत वापरून आपण केसांच्या सर्व समस्या वर समाधान मिळवू शकता
केस समस्या वर
हा  एकच उपाय आहे
आरोग्य संवाद गृप
आैरंगाबाद
राजु गोल्हार
9922315555
कट पेस्ट करू नका जास्तीत जास्त शेयर करा
15.10.2017
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

https://chat.whatsapp.com/FxXEqZIxYvtCI7FSpvxAd8

*कोलेस्टेरॉल म्हणजे काय? कोलेस्टेरॉल कमी करण्याचे उपाय कोणते ?*

_____________________________

आजकाल कोलेस्टेरॉल हा शब्द सतत कानावर पडतो. जो शब्द पूर्वी फक्त तज्ञांनाच माहित असायचा तो आता सर्वसामान्य माणसालाही माहित झाल्यामुळे हा फरक झाला आहे. आपल्या जीवनात आधीच एवढ्या चिंता, काळज्या असतात, जसे वजनवाढ, मधुमेह, ब्लड प्रेशर वगैरे! त्यात आता कोलेस्टेरॉलची भर पडली आहे! कोलेस्टेरॉलच्या नावाने मार्केटिंग खूप केलं जातं! साबणाच्या किंवा टूथपेस्टच्या जाहिरातीत जसे कीटाणू हे खलनायक ठरवले जातात तसेच गोडेतेलाच्या जाहिरातीत कोलेस्टेरॉलला खलनायक ठरवले जाते! कोलेस्टेरॉलविषयी जेवढी उत्सुकता, भीती व गैरसमज आहेत तेवढे इतर कशाबद्दलही नसतील. त्याचे कारण आहे कोलेस्टेरॉलचा हृदयविकाराशी जोडलेला संबंध. कोलेस्टेरॉलयुक्त खाद्यपदार्थ खाल्ल्याने खरोखरीच हृदयविकार जडतो का? कोलेस्टेरॉलयुक्त खाद्यपदार्थ खाल्ल्याने रक्तातले कोलेस्टेरॉल वाढते का? असे अनेक प्रश्न आणि शंका सर्वसामान्य लोकांच्या मनात येत असतात.
इ.स.१९६० च्या सुमारास “फ्रॅमिंगहॅम हार्ट स्टडी” या नावाने हृदयविकाराविषयी एक अभ्यास केला गेला. या अभ्यासात कोलेस्टेरॉलचे रक्तातील प्रमाण व हृदयविकाराचा धोका यांचा संबंध या विषयावर अभ्यास केला गेला. हा अभ्यास सतत दहा-बारा वर्षे चालू होता. त्यानंतर असा निष्कर्ष काढला गेला की ज्या लोकांच्या रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढलेले असते त्यांच्यात हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाणही वाढलेले आढळले. म्हणजेच रक्तातील कोलेस्टेरॉल वाढणे म्हणजे हृदयविकाराला आमंत्रण !
हा निष्कर्ष प्रसिद्ध झाला नी लोकांमध्ये आहारातून कोलेस्टेरॉलला कसे हद्दपार करावे याचा विचार सुरू झाला. व्यापारी वर्गाने याचा फायदा घेतला नसता तरच नवल!
मग झाले कोलेस्टेरॉलफ्री फूडचे फॅड सुरू!

आपल्या देशातील जनतेच्या सार्वत्रिक आहारविषयक अज्ञानामुळे अनेक धक्कादायक गोष्टी आपल्या लक्षात येतात.
वानगीदाखल :
कोलेस्टेरॉल हा आपला शत्रू नसून मित्र आहे!कोलेस्टेरॉल हा एक मेणासारखा चरबीयुक्त पदार्थ असून तो शरीरासाठी आवश्यक आहे.कोलेस्टेरॉलशिवाय आपण एक मिनिटही जगू शकणार नाही कारण आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीचे आवरण कोलेस्टेरॉलपासून तयार केलेले असते.ड जीवनसत्व (विटामिन D),  टेस्टोस्टेरॉन  (testosterone) व ईस्ट्रोजन (estrogen) सर्खेव हार्मोन्स, यांच्या निर्मितीत शरीराकडून  कोलेस्टेरॉल हा कच्चा माल म्हणून वापरला जातो.कोलेस्टेरॉल हा शरीरात सतत निर्माण होणारा पदार्थ आहे, आपण आहारातून कोलेस्टेरॉल घेतले किंवा नाही घेतले तरी हा आपल्या यकृताद्वारे सतत शहराची गरज भागविण्यासाठी पुरेशा प्रमाणात निर्माण केला जातो.आहारातून सेवन केलेल्या कोलेस्टेरॉलचा रक्तातील कोलेस्टेरॉल वाढण्या किंवा कमी होण्यावर नाममात्र परिणाम होतो.आपल्या शरीरात अनेक हार्मोन्स कोलेस्टेरॉलपासून तयार होतात.कोणत्याही वनस्पतीजाण्या तेलात निसर्गतः कोलेस्टेरॉल मुळीच नसते.कोलेस्टेरॉल फक्त काही प्राणीजन्य पदार्थांमध्ये असते. पण ते आरोग्याला घातक नसते, कारणज्या लोकांना हृदयविकाराचा झटका येतो अशांपैकी ५०% लोकांचे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण नॉर्मल असते.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*आपण कोलेस्टेरॉल व्यायाम करून जाळून टाकू शकतो का?*

कोलेस्टेरॉल हा जरी चरबीसारखा पदार्थ असला तरी आपण जशी व्यायाम करून चरबी जाळू शकतो तसे कोलेस्टेरॉल मात्र जाळू शकत नाही.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*कोलेस्टेरॉल हे चांगले की वाईट?*

जर आपण तूप गरम दुधात किंवा पाण्यात टाकले की ते मिसळले न जात तरंगते. त्याचप्रमाणे कोलेस्टेरॉल हे जर थेट रक्तात सोडले तर ते मिसळले जाणार नाही. यावर उपाय म्हणून आपल्या शरीराने एक युक्ती केली आहे. चरबी किंवा कोलेस्टेरॉल रक्तातून वाहून नेण्यासाठी ते एका बुडबुड्यासारख्या वेष्टनात लपेटले जाते हे वेष्टन प्रथिनांचे असल्याने ते रक्तात विद्राव्य असते. या बुडबुड्यालाच लायपोप्रोटीन (lipoprotein) म्हणतात. कमी-अधिक घनतेप्रमाणे लायपोप्रोटीनचे 2 ते 3 प्रकार आहेत.

Low-density lipoproteins (LDLs) लो डेन्सिटी लायपोप्रोटीन हे वाईट समजले जाते, कारण, ते यकृताकडून  शरीरातल्या विविध पेशींकडे कोलेस्टेरॉल वाहून नेते.High-density lipoproteins (HDLs) हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन हे चांगले समजले जाते, कारण, ते शरीरातल्या विविध पेशींकडून  यकृताकडे कोलेस्टेरॉल वाहून नेते. जितके जास्त रक्तातील HDL तितकी तुमची हृदयविकाराची जोखीम किंवा रिस्क कमी असते!

रक्तातल्या कोलेस्टेरॉलचा आणखीही एक प्रकार असतो
Very Low-density lipoproteins (VLDLs) व्हेरी लो डेन्सिटी लायपोप्रोटीन.
VLDL, HDL आणि LDL हे फक्त रक्तातच असतात, अन्नामध्ये नाही!
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*कोलेस्टेरॉलबद्दल काळजी करण्यासारखे काय?*

रक्तात कोलेस्टेरॉल जर ठराविक पातळीपेक्षा जास्त झाले तर हृदयविकार, पक्षाघात यांसारख्या विकारांची शक्यता वाढते असे तज्ञांचे मत आहे. रक्तातल्या जास्त कोलेस्टेरॉलमुळे हृदयासकट सर्व धमन्यांच्या भिंती कठीण होतात, त्यांची लवचिकता कमी होते आणि त्या हळूहळू अरुंद होऊ लागतात. अश अरुंद झालेल्या धमन्यांमधून संबंधित अवयवाला ऑक्सीजन आणि ग्लुकोज यांचा अपुरा पुरवठा होतो. हृदयाच्या बाबतीत हे घडले तर हृदयविकार आणि मेंदूच्या बाबतीत घडले तर पक्षाघात हे विकार होऊ शकतात.

*रक्तात किती कोलेस्टेरॉल हे जास्त समजले जाईल?*

*टोटल कोलेस्टेरॉल*
……………………………
200 पेक्षा कमी: चालेल
……………………
200 ते 239: बोर्डरलाईन जास्त
……………………
240 पेक्षा जास्त : उच्च पातळी

*आरोग्य संवाद गृप*

*गृपमध्ये सामिल होन्यासाठी गृपमेंबरला सुचना*
*सुचना*
आरोग्य संवाद गृप
राजु गोल्हार औरंगाबाद यांनी
मोफत आरोग्य मार्गदर्शना
साठि बनवला आहे
स्त्री व  पुरुष सदस्य,यांच्या साठि
वेग वेगळे
गृप आहे  पुरुषानी  पुरुषांच्याच  गृपमध्ये राहावे आनी स्त्रिया नि
स्त्रियांच्या  गृपमध्ये राहावे
*एक सदस्याने एकाच ग्रुपमध्ये रहावे. एकापेक्षा अधिक ग्रुपमध्ये आढळल्यास त्यांना सर्वच ग्रुपमधून काढण्यात येईल या गृपमध्ये केवळ आरोग्य संदर्भातच पोस्ट असतात*
*प्रत्येक  पुरुष व महिला सदस्यांनी मला आपले  पुर्न नाव गाव मला  पाठवले तर संबंधीत  गृपमध्ये गृपमध्ये अँड केले जाईल*
 कृपया आपले नाव माझ्या संपर्क यादीत नसेल तर आपला फोन उचलला जाईलच असे नाहि म्हणून आपले नाव व गाव
पाठवले म्हणजे नंबर सेव केला जातो
धन्यवाद
अँडमिन
आरोग्य संवाद गृप
👇whatsaap
9922315555



नियम मान्य असेल तरच
नाव  म अडनाव गाव
पाठवल तर
उदाहरणर्थ 👇

*राजु भानुदास गोल्हार औरंगाबाद*
@@@@@@@@#####@@@@@@@@@

🌹   *शरीरात रक्त कसे वाढवावे*   🌹


१. शरीरात रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी मोड आलेल्या धान्यांचा रोजच्या आहारात समावेश करा.

२. एक ग्लास सफरचंदाचा ज्यूस नेहमी प्यावा.


३. सफरचंदाच्या ज्युसमध्ये बीटचा रस आणि चवीनुसार मध टाकावा. कारण या मिश्रणात लोहचे प्रमाण जास्त असते. किंवा नियमित बीट खाल्याने रक्त वाढण्यास मदत होते.

४. रात्रीच्या जेवणानंतर शेंगदाणे आणि गूळ एकत्र चावून खावा.

५. चहा आणि कॉफी पिण्याचे प्रमाण कमी करावे.

६. दोन चमचे तीळ दोन तास पाण्यामध्ये भिजवून ठेवा. नंतर पाणी गाळून तिळआची पेस्ट करुन घ्या. यामध्ये मध मिसळून दिवसातुन दोन वेळेस हे मिश्रण खावे. त्यामुळे रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते.

७. तसेत दिवसातून दोन वेळेस थंड पाण्याने स्नान करा. आणि सकाळी थोडा वेळ सूर्यप्रकाशात बसा.

८. दिवसातून एक वेळेस गवती चहा, दालचिनी, बडीशेप सम प्रमाणात घेऊन चहा तयार करुन प्या.

९. मीठ आणि लसणाचे नियमित सेवन करावे, त्यामुळे रक्ताचे प्रमाण वाढते.

१०. टॉमेटोमध्ये भरपूर प्रमाणात 'व्हिटॅमिन सी' असल्यामुळे रक्त वाढवण्यास मदत होते.
गृपमेंबरला सुचना🌹
*सुचना*
आरोग्य संवाद गृप
राजु गोल्हार औरंगाबाद यांनी
मोफत आरोग्य मार्गदर्शना
साठि बनवला आहे
स्त्री व  पुरुष सदस्य,यांच्या साठि
वेग वेगळे
गृप आहे  पुरुषानी  पुरुषांच्याच  गृपमध्ये राहावे आनी स्त्रिया नि
स्त्रियांच्या  गृपमध्ये राहावे
*एक सदस्याने एकाच ग्रुपमध्ये रहावे. एकापेक्षा अधिक ग्रुपमध्ये आढळल्यास त्यांना सर्वच ग्रुपमधून काढण्यात* येईल.
प्रत्येक सदस्यांनी
पुरुष व
*महिला सदस्यांनी मला आपले  पुर्न नाव गाव मला  पाठवले तर संबंधीत सखी गृपमध्ये गृपमध्ये अँड केले जाईल*
 कृपया आपले नाव माझ्या संपर्क यादीत नसेल तर फोन उचल ला जानार नाही म्हणून आपले नाव व गाव
पाठवले म्हणजे नंबर सेव केला जातो  no add kala jato
धन्यवाद
अँडमिन
आरोग्य संवाद गृप
9922315555
9225615555

नियम मान्य असेल तर
नाव  म अडनाव गाव
पाठवल तर
उदाहरणर्थ
राजु  भा गोल्हार औरंगाबाद
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

*मानसिक आजार पळवुन लावणार्‍या पंधरा कृती!…*

*कसल्याही प्रकारच्या निराशेला नाहीशी करणारी पंधरा सुत्रे :-*

*१) सतत पॉझीटीव्ह*
कितीही वाईट घडो, नेहमी पॉझीटीव्हच रहायचं!

*उदा.* “एक डोळा गमावला पण दुसरा डोळा शाबुत आहे,” ज्यामुळे मी हे सुंदर जग पाहु शकतो, देवाची किती कृपा आहे.

प्रत्येक अपयश मला एक संधी देऊन जात आहे.

*उदा.* जेव्हा लोक आपल्याला टाळतात, आपल्याकडे बघुन नाकं मुरडतात, तेव्हा तर अधिकधिक आकर्षक दिसण्याबद्द्ल, आपण जागरुक होतो.

आपली मस्करी उडवली की, आपला कोणी कळत नकळत अपमान केला की, आपल्यातल्या महत्वकांक्षा जागृत होतात.

*२) प्रेमात पडा*

आयुष्यात पोकळी आणि निराशा आली की एक असं पॅशन शोधावं, ज्यासाठी संपुर्ण आयुष्यच पणाला लावावं.

पॅशन म्हणजे अशी एखादी गोष्ट जी गोष्ट न थकता, अगदी उत्साहाने, महिन्याचे तीस दिवस, दिवसातल्या दहा-बारा तासाच्या वर आपण ते करु शकतो, ह्याला म्हणतात पॅशन!

त्या गोष्टीसाठी अक्षरशः आयुष्य झोकुन द्यावं. अगदी स्वतःला विसरायला लावतं, तेच खरं पॅशन!

कोणासाठी व्यापार हे पॅशन असेल, कोणासाठी खेळ हे पॅशन असेल, कोणासाठी भटकंती हेच पॅशन असेल.

त्याच्याशिवाय आपण जगु शकत नाही, आणि ,मग एके दिवशी जगही आपल्याला त्या एकाच गोष्टीसाठी ओळखु लागतं.
सचिन-क्रिकेट, धीरुभाई-रिलायन्स, अमिताभ-एक्टींग, लता मंगेशकर-गायन, मोदी-नेतृत्व, पटनायक-वाळुची शिल्पे, प्रकाश आमटे-आनंदवन, श्रीश्री रविशंकर गुरुजी – आर्ट ऑफ लिविंग, स्टीव्ह जॉब्ज-गॅझेट्स,

ह्या यादीत आपलंही नाव येऊ शकतं, आपणही आपल्या पॅशनसाठी वेडं बनलो तर!….

*३) महिन्याला दोन पुस्तके*

माझ्या आयुष्यातल्या अत्यंत वाईट आणि पडत्या काळामध्ये मला फक्त आणि फक्त चांगल्या विचारांच्या पुस्तकांनीच तारलं, नाहीतर कदाचित मी आज हा लेख लिहायला शिल्लकच राहीलो नसतो, इतके पुस्तकांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत.

महिन्याला कमीत कमी दोन तरी चांगली पुस्तके तरी वाचुनच काढेन आणि त्यातल्या चांगल्या गोष्टी तात्काळ जीवनात आणेन, हा चंगच बांधावा, आपोआप जे जे हवे ते सारे मिळत जाते, हा माझा स्व-अनुभव आहे.

*४) टी. व्ही, मोबाईल ला बायबाय*

निराशा आणि मानसिक आजार यांना आमंत्रण देण्यामध्ये, टी.व्ही., मोबाईल ,सोशल मिडीया, यु ट्युब, मुव्हीज पाहणे, हे सगळे कारणीभुत ठरतात, यांच्यापासुन स्वतःला दुर ठेवा.

आज मी दिवसातला फक्त एक तास, किंवा तासातले फक्त दहा मिनीटंच ह्या सगळ्यांना देईन, असं दिवसाच्या सुरुवातीलाच स्वतःला सुचना द्यायची, आणि हळुहळु आपला त्यातला इंट्रेस्टच कमी होत जातो.

*५) डायरी लिहा*

दररोज घडलेल्या बर्‍या वाईट घटना आपल्याला बहुमुल्य अनुभव देऊन जातात, त्यांना शब्दबद्ध करत गेलं की जगण्याची रंगत वाढत जाते.

माझ्या मनात चाललेले द्वंद बाहेर काढण्यासाठी मला ह्या डायर्‍यांनी खुप मदत केली. झालेले अपमान, आलेले अपयश, भविष्याच्या चिंता, मनाचं रिकामपण, सगळी मळमळ मी बाहेर काढली, आणि प्रत्येक जखम डायर्‍यांमध्ये जपुन ठेवली, आणि शहाण्या बाळांसारखं त्या सर्वांनीही मला त्रास देणं बंदच करुन टाकलं.

आजही माझ्या कॉम्पूटर मध्ये मी स्वतःलाच लिहलेली शेकडो पत्रं आहेत, जी वाचुन मला आता खुप गंमत वाटते. कधी छोट्यामोठ्या कारणाने मी खचलो की ते वाचुन प्रचंड बळ मिळतं. बॅटरी पुन्हा टणाटण चार्ज होते.

*६) जे सुरु केलंय त्याचा शेवट करा*

हातात घेतलेलं काम पुर्ण करायचं म्हणजे करायचं!

मनावर विजय मिळवण्यासाठी मनाचाच वापर करायचा, काम सुरु होतानाच असं भासवायचं की ते पुर्ण झालेलं आहे,

आणि मन गोंधळुन जातं आणि ते पुर्ण करुनच एका जागेवर शांत बसतं!

‘आसान है’ हा यशाचा मुलमंत्र नेहमी लक्षात ठेवायचा!

*७) कंफर्ट झोन तोडा. नवी आव्हाने स्वीकारा*

तु मागच्या एक महिन्यामध्ये अशी कोणतीही एक गोष्ट केलीस का, जे तुला येत नाही, जे करण्याची तुला भिती वाटते?

मी असा वेडेपणा खुपदा केलाय, मला पेंटींग येत नसताना मी माझ्या ऑफीसला स्वतःच्या हातानी पेंट दिला.

मागच्या वर्षी, माझी खरी ओळख लपवुन मी गावाबाहेरच्या एका सुताराच्या हाताखाली मी एक आठवडा रोज चार तास हेल्पर म्हणुन काम केलं.

दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मी बॅग भरुन घराबाहेर पडलो, पण मी कुठे जाणार मलाच माहित नव्हते, त्या पाच दिवसात मी अनेक गडकिल्ले भटकुन आलो. अनेक थरारक अनुभव घेतले, स्वतःसोबत घालवलेले ते पाच दिवस मी कधीही विसरणार नाही.

नवरात्रीमध्ये उजनी-तुळजापुर हे सदतीस किलोमीटर अंतर मी एका रात्रीत चालत गेलो, तो ही एक आनंददायी आणि अविस्मरणीय अनुभव होता.

*८) कमीत कमी तीस मिनीट व्यायाम*

मनाला ताजंतवाणं ठेवण्याचा हुकुमी एक्का आहे, शरीराला व्यायाम करायला भाग पाडायचं, मन आपोआप ताळ्यावर येतं!

जगातल्या प्रत्येक यशस्वी व्यक्तीला हे सुत्र माहित आहे.
*९) ध्यान, सर्व समस्यांवर रामबाण उपाय*

तुझं शारीरीक व्यंग हे तुझ्या आयुष्यात कधीही अडथळा बनु शकत नाही, कारण तु म्हणजे तुझं शरीर नाहीस!

खरा तु तर वेगळाच कोणीतरी आहेस, हे तुला ध्यान करायला लागलं की आपोआप उमगत जाईल.

आतापर्यंत केला नसशील तर एकदा आर्ट ऑफ लिविंगचा हॅपिनेस कोर्स नक्की कर.

*१०) महिन्याला एक वाईट सवय सोडा*

आपल्या प्रत्येकामध्ये वाईट सवयी असतात, मी एका महिन्याला एक वाईट सवय सोडायची आहे, आणि एक चांगली सवय जोडायची आहे, असं प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला अंतर्मनाला सांगतो.

महिनाभर त्याची कसोशीने अंमलबजावणी करतो.

*११) आपल्या आजुबाजुला प्रसन्नतेचा शिडकावा करा*

घरातुन बाहेर पडण्याआधी एकदा आरशात बघुन स्वतःलाच वचन देतो की आज माझ्या संपर्कात येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला मी आनंद आणि प्रसन्नता वाटणार आहे.

प्रत्येकाच्या चेहर्‍यावर हसु फुलवणार आहे.

कधी एखाद्या उपाशी माणसाला पोटभर खावु घालावं, कधी एखाद्या लहान मुलाशी लहान बनुन खेळावं!

कधी रस्त्याने जाताना कोणाला लिफ्ट द्यावी, कधी जोक्स सांगुन लोकांना खळखळुन हसवावे.

*१२) जे मिळालयं त्याबद्द्ल कृतज्ञ रहा.*

जो कृतज्ञ आहे, त्यालाच ब्रम्हांड अजुन जास्त भरभरुन देतं, हेच सिक्रेट आहे.

आपल्याला मिळालेल्या दहा वरदानांबद्द्ल रोज मनःपुर्वक आभार व्यक्त केल्यास आयुष्यातली सगळी दुःखे आपोआप नाहीशी होतात, याचा मी स्वतः अनुभव घेतला आहे.

*१३) यशस्वी लोकांसोबत मैत्री करा*

असे लोक ज्यांनी स्वतःचा ठसा ह्या जगात उमटवला आहे, त्यांच्याशी अधिकाधिक ओळखी कराव्यात, त्यांच्याशी भेटण्याच्या संधी शोधाव्यात.

यश ही उत्साहासारखं संसर्गजन्य असतं!

*१४) सुरक्षित अंतर ठेवा*

जे लोक आपलं मानसिक खच्चीकरण करतात, आपली टर उडवतात, अशा लोकांपासुन चार हात दुर रहावे.

निगेटीव्ह लोकांना आपल्या आयुष्यात आणि आपल्या मनात कुठेही स्थान देऊ नये.

*१५) तीस दिवसांचा प्लान*

पुढच्या तीस दिवसात मी काय करणार आहे, ह्याचा प्लान महिन्याच्या सुरुवातीला तयार करुन भिंतीला चिटकवुन टाकावा.

एकेक लक्ष्य साध्य केलं की ‘विजयी’ असं लिहुन त्याचं अगदी उत्साहाने आणि आनंदाने ‘सेलिब्रेशन’ करावं!…
👍✌👌👏😌
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

नात्यात लग्न करू का नये ?
भारतात अनेक वर्षांपासून जवळच्या नात्यामध्ये लग्न करण्याची परंपरा आहे. धर्म आणि कायद्याचीही अशा लग्नाला मान्यता आहे.

भारतात अनेक वर्षांपासून जवळच्या नात्यामध्ये लग्न करण्याची परंपरा आहे. धर्म आणि कायद्याचीही अशा लग्नाला मान्यता आहे. त्यात मामाची मुलगी- आत्याचा मुलगा यांच्यातील लग्नाचे प्रमाण खूप जास्त आहे. महाराष्ट्रात जवळपास 25 टक्के लग्न हे जवळच्या नात्यामध्ये होतात. त्यात विशिष्ट समाजात याचे प्रमाण खूप जास्त आहे. मात्र, जवळच्या नात्यात लग्न केलेल्या जोडप्यांना होणा-या अपत्यात आनुवंशिक आजाराचे प्रमाण जास्त असते. इतर आरोग्यविषयक समस्या जास्त असू शकतात. मात्र, या गोष्टीला वैज्ञानिक आधार नसल्याने नात्यामधील लग्नांना उत्तेजन दिले जाते.

नात्यामधील लग्नांना वैद्यकीय भाषेत 'कॉनसॅनग्यूनस मॅरेज' असे म्हणतात. त्यात तीन प्रकार आढळून येतात.
फर्स्ट डिग्री : म्हणजे काका, मामा, पुतणी, मावसबहीण यांच्यातील विवाह, सेकंड डिग्री म्हणजे मावस किवा चुलत भाऊ बहिणीमधील विवाह व थर्ड डिग्री म्हणजे मामाची मुलगी व आत्याच्या मुलामधील विवाह. याशिवाय थेट रक्ताचे नाते असलेल्यांमध्ये विवाह झाल्यास तोही कॉनसॅनग्यूनस मॅरेजमध्ये येतो.
नात्यातील लग्नामध्ये कोणत्या समस्या उद्भवू शकतात?
प्रजननशक्तीवर परिणाम होऊ शकतो.
गर्भपाताचे प्रमाण वाढू शकते.
स्टील बर्थ (बाळाचे गर्भातील मृत्यूचे प्रमाण वाढू शकते)
नात्यामधील लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये काय समस्या येऊ शकते ?
अशा पालकांच्या मुलांमध्ये आनुवंशिक आजाराचे प्रमाण 25 टक्के असू शकते.त्यातच अ‍ॅटोझोनल रेसेसिव्ह आजारांचे प्रमाण जास्त असते. नात्यातील लग्नातून झालेल्या मुलांचा बुद्ध्यांक इतर मुलांपेक्षा कमी असल्याचे संशोधनात आढळून आले आहे.
नात्यातील लग्नातून झालेल्या बाळांमध्ये आनुवंशिक आजारांचे प्रमाण जास्त का आढळून येते?
याचा वैज्ञानिक आधार समजून घेणे गरजेचे आहे. जवळच्या नात्यातील वर-वधूमध्ये जवळपास 25 ते 50 टक्के जेनेटिक मटेरियल म्हणजे जनुकीय साहित्य सारखे असते. कोणतेही आजार प्रकट होण्यासाठी त्या आजाराचे दोन सदोष जनुक एकत्र येणे गरजेचे आहे. हे सदोष जनुक एकत्र येऊन प्रकट होतात व अपत्यामध्ये हा आजार दिसून येतो; पण दोन वेगळ्या जनुकीय संबंध नसलेल्या कुटुंबातील व्यक्तीमध्ये असे होण्याची शक्यता नगण्य असते.
त्या जोडप्याने काय काळजी घ्यावी?
ज्यांचे लग्न नात्यात झाले आहे त्यांनी घाबरून जाऊ नये; पण आनुवंशिक आजार टाळण्यासाठी पुढील काळजी घ्यावी. गरोदर राहण्याचा निर्णय घेताना त्याआधी तीन महिने फोलिक अ‍ॅसिड, सप्लिमेंट्स घ्याव्यात.
जेनिटिक कौन्सिलर किंवा आपल्या स्त्रीरोगतज्ज्ञांना नात्यात लग्न झाल्याचे सांगून सल्ला घ्यावा.
14 ते 16 आठवड्यांनी ट्रिपल टेस्ट करून घ्यावी.
20 ते 22 आठवड्यांनी फोर डायमेन्शनल सोनोग्राफी (अ‍ॅनामोली स्कॅन) करून घ्यावी.
गेल्या दशकात भारतात आनुवंशिक आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. या आजारांना कोणतेही उपचार नाहीत. ते टाळणे हाच एकमेव पर्याय आहे. कोणी कोणाशी लग्न करावे हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत व भावनिक मुद्दा असला तरी पुढील पिढ्यांचे नुकसान टाळलेले बरे!
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
[01/09, 4:38 pm] +91 97703 89896: 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
   *🌿🌹🙏आरोग्य प्रभात🙏🌹🌿*
                *टूथपेस्ट निवडताना.*

*डॉ. रोहन विरानी*

*एका संपूर्ण आयुष्याच्या कालावधीमध्ये एका व्यक्तीच्या पोटात गेलेल्या टूथपेस्टचे प्रमाण मोजण्यात आले, तर ते साधारण 5 बादल्या टूथपेस्ट एवढे आले. ते सामान्य मापात 20 गॅलन्स (64 किलो) एवढे आले, ज्याची कल्पनाही आपण केली नसेल. पण या सगळ्याचा विचार करत असताना त्या टूथपेस्टच्या माध्यमातून नेमके आपल्या पोटात काय जाते याचा विचार करणे हे अधिक महत्त्वाचे आहे. हे जाणून घेण्याकरता, आपल्या टूथपेस्टवर दिलेल्या घटकांचा बारकाईने विचार करायलाच हवा.*

*प्रत्येक टूथपेस्ट किंवा त्याच्या लेबलवर त्यातील घटकांची यादी दिलेली असते. सर्वसामान्यपणे या यादीमध्ये काही रासायनिक घटक देखील असतात. या पाच बादल्या टूथपेस्टपैकी साधारण 1 बादली तरी रासायनिक घटक असतात, जे आपण आयुष्यभरात फक्त एका लहानशा टूथपेस्टच्या माध्यमातून दात घासताना आपल्या पोटात साठवून ठेवतो.*

*सर्वसामान्य टूथपेस्टमध्ये फ्लूराईड आणि ट्राक्लोसान नामक रासायनिक घटक असतात. यामुळे दात मजबूत होऊन निर्माण होणार्‍या पोकळींच्या प्रती संरक्षण मिळते. अलीकडे केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, फ्लूराईड आणि ट्रायक्लोसानसारखी रसायने शरीरात जमा झाल्याने त्याचे हानीकारक परिणाम शरीरावर दिसून येतात आणि कधी कधी तर गंभीर असे दीर्घकालीन धोकेही निर्माण करतात. आपण टूथपेस्ट गिळत जरी नसलो, तरी काही हानीकारक असे रासायनिक घटक हे हळूहळू आपल्या रक्ताभिसरण प्रणालीत जाण्याची संभावना असते. यातील सुमारे 90 टक्के हानीकारक घटक हे पचन प्रणालीच्या माध्यमाने शोषले जातात आणि मग आपल्या रक्ताभिसरण प्रणालीत वाहू लागतात, ज्यामुळे आरोग्यास गंभीर असे धोके उद्भवू शकतात.*

*या हानीकारक पदार्थांचा संबंध हा फ्लूराईड टॉक्सिसिटी, माऊथ म्युकोजा इरिटेशन, एन्डोक्राईन डिस्रपशन, प्रजनन प्रणालीच्या टॉक्सिसिटीशी आणि कर्करोगासह इतर आरोग्य समस्यांशी असू शकतो.*

*रसायनांवर आळा कसा घालू शकतो?*

*आता आपण विचार केला तर सातत्याने रासायनिक टूथपेस्टचा वापर केल्याने, टॉक्सिक घटक हे आपल्या रक्तात जाण्याची अधिक शक्यता असते. पण आपण जर रासायनिक टूथपेस्ट वापरायची सोडून नैसर्गिक टूथपेस्टकडे वळलो तर? नैसर्गिक उत्पादनांमध्ये काही वनस्पती आणि असे पदार्थ असतात जे नैसर्गिकरीत्या मिळविल्याने, ही उत्पादने संपूर्णपणे सुरक्षित असतात.*

*सध्याच्या काळात दातांच्या समस्यांवर नियंत्रण मिळविण्याकरिता नैसर्गिक आणि वनस्पती घटकांनी बनलेल्या टूथपेस्टचा वापर करणे गरजेचे आहे.वनस्पतींपासून बनलेल्या टूथपेस्टमुळे होणारी दंतचिकित्सा ही पारंपरिक टूथपेस्टपेक्षा अधिक सुरक्षित आणि परिणामकारक असते. त्या दातांवर आणि हिरड्यांवर सौम्य तर असतातच पण प्लाक, हिरड्यांच्या समस्या आणि इतर दाताच्या समस्यांचे निरसन सुरक्षित पद्धतीने करू शकतो.*

*नैसर्गिक टूथपेस्ट चांगल्या कशा?*

*टूथपेस्टची खरेदी करताना लेबल काळजीपूर्वक वाचायचे लक्षात ठेवा, जेणेकरून नैसर्गिक घटक असलेलीच टूथपेस्ट आपण निवडू शकाल. दिवसातून दोन वेळा वापरत असलेल्या टूथपेस्टमुळे हानीकारक घटक आपल्या शरीरातून रक्ताभिसरण प्रणालीमध्ये जाऊन आपल्या एकंदरीत आरोग्यावर हानीकारक असे परिणाम दर्शिवतात. आपला हेतू हा नैसर्गिक टूथपेस्ट निवडण्याचा असायला हवा, ज्यामुळे आपले शरीर अधिक निरोगी राहील.*
*🌹स्वामीज्ञानामृत आरोग्य🌹*
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
[08/09, 10:33 am] +91 97703 89896: 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
   *🌿🌹🙏आरोग्य प्रभात🙏🌹🌿*
               *तुपाचे आरोग्यलाभ*

*मृणाल सावंत*

*आयुर्वेदात तुपाला खास करून गायीच्या तुपाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पूर्वापार तुपाचा उपयोग आहारामध्ये केला गेला आहे. जेवण कसलेही असो, पंगतीला तूप वाढले की मगच जेवणाला सुरुवात होते. तूप हा स्वयंपाकघरातील एक अविभाज्य घटक आहे. जुन्या काळात युद्धात झालेल्या जखमा भरून काढण्यासाठी तुपाचा वापर केला जात असे. तूप जेवढे जुने तेवढे गुणकारी असते. घृत, अज्या, हवी, सर्पी, घी वगैरे विविध नावांनी विविध भाषेत तुपाला संबोधले जाते. तूप मधुर, अत्यंत बलवान, थंड, पित्तशामक, मेद, मज्जा आणि शुक्रधातूंची पोषण करणारे आहे. तुपामुळे स्मृती, बुद्धी इत्यादींची वाढ होते. मेंदूवर तुपाचे कार्य होते. तुपाचे वैशिष्ट्य म्हणजे तूप खाल्ल्यावर भूक वाढते. अग्निवर्धक हे तुपाचे श्रेष्ठ कार्य आहे. तूप डोळ्यांना  हितकारक आहे. तुपामुळे स्वरयंत्र सुधारते आणि आवाज उत्तम होतो. तूप योगवाही आणि रसायन गुणधर्माचे आहे.*

*तूप कोणत्याही रोगात विशेषत: वात-पित्ताज विकारात वापरता येते. आयुर्वेदात अनेक औषधी द्रव्ये तुपात सिद्ध करून त्यांचे औषधी पाठ बनवले आहेत. तूप किंचित कोमट करून खाल्ल्यास उचकी थांबते. तुपाचे थेंब नाकात टाकल्यास नाकातून रक्‍त पडणे थांबते. रात्री झोपताना पेलाभर दुधात एक चमचा तूप टाकून प्यायल्यास शौचाला सकाळी साफ होते. तुपामुळे मूळव्याध बरा होतो. तूप खाल्ल्याबरोबर कोलेस्ट्रॉल वाढते, ही समजूत चुकीची आहे. जे नेहमी हिंडतात, फिरतात, व्यायाम करतात त्यांनी अवश्य रोज तूप खावे. कॅन्सरच्या पेशंटला तूप म्हणजे अमृतासमान औषध. तुपात कॅन्सर पेशींची वाढ थांबवण्याची शक्‍ती आहे.*
*🌹स्वामीज्ञानामृत आरोग्य🌹*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
   *🌿🌹🙏आरोग्य प्रभात🙏🌹🌿*

*गुडघ्यांचा ताठरपणा आणि सुजेचे गांभीर्य*

*डॉ. तेजस उपासणी*_

*गुडघे ताठर होण्याची अनेक कारणे असू शकतात. गुडघ्यांच्या सांध्याला धक्‍का बसल्यानेसुद्धा गुडघे ताठर होऊ शकतात. पायाला झालेली इजा म्हणजेच गुडघ्यात लचक भरणे, फ्रॅक्चर किंवा गुडघ्याच्या वाटीवरील आवरणाला छेद जाणे ही गुडघे ताठर होण्यामागची कारणे आहेत. अँटिरिअर कुशिएट लिगामेंटमध्ये (एसीएल) लचक भरणे किंवा फाटणे हे गुडघेदुखीमागचे एक महत्त्वाचे कारण आहे.*

*आजच्या काळात मला वेळ नाही, हे वाक्य अगदी सर्रास ऐकू येते. आपल्याकडे सोशल मीडियासाठी वेळ आहे, सोशल मीडियावरचे आपले स्टेटस अपडेट करायला वेळ आहे, लाईक्स तपासायला, सेल्फी अपलोड करायला, ऑनलाईन मेसेंजरवर चॅट करायला वेळ आहे आणि तरी आपण म्हणतो, माझ्याकडे वेळच नाहीये. या सगळ्यापेक्षा अजूनही अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. आरोग्य हा त्यापैकीच एक घटक आहे आणि आपण आरोग्याकडे सातत्याने दुर्लक्ष करत असतो. आपल्याकडे असे अनेक रुग्ण येतात, ज्यांचे गुडघे सुजलेले असतात किंवा ताठर झालेले असतात. त्यांच्यावर आधीच उपचार केले असते, तर कदाचित त्यांच्यावर ती परिस्थिती ओढवली नसती.*

*लवकर न येण्याचे कारण विचारले असता, त्यांच्याकडे वेळ नव्हता आणि त्यांना आर्थिक नुकसानाची भीती वाटत होती ही कारणे देण्यात आली.*

*वेळेवर उपचार करणे गरजेचे.*
*गुडघे ताठर होण्याचा अनुभव कोणत्याही वयातील आणि कोणत्याही लिंगाच्या व्यक्‍तीला येतो आणि सुरुवातीच्या काळातच त्यावर उपचार करण्यात यावेत. कारण, त्यामुळे तुमच्या दैनंदिन क्रियांवर परिणाम होतो. ज्यांचे वजन प्रमाणापेक्षा अधिक आहे किंवा जे स्थूल आहेत त्यांना गुडघ्याची दुखणी होण्याचा धोका अधिक असतो. तुमच्या अतिरिक्‍त वजनाच्या दर एक किलोमागे तुम्ही चालताना, धावताना किंवा जिने चढताना तुमच्या गुडघ्यावर अतिरिक्‍त दाब पडत असतो.*

*गुडघे ताठर असल्याने उद्भवणारी परिस्थिती.*
*जेव्हा गुडघे ताठर होतात, तेव्हा आपल्याला गुडघ्यांच्या सांध्यांची हालचाल करणे कठीण जाते, त्यामुळे आपल्या संपूर्ण पायाचा लवचीकपणा, ताकद आणि स्थिरतेवर परिणाम होतो. गुडघे ताठर होण्यासाठी अनेक कारणे असतात आणि गुडघ्याचा कोणता भाग ताठर झाला आहे (पुढचा की मागचा) आणि वेदना कुठे होत आहेत, यावर गुडघ्यांवरील उपचार अवलंबून असतात. त्याचप्रमाणे एखादा खेळ खेळताना किंवा तत्सम कृती करताना किंवा अन्य काही कारणांमुळे हे घडले आहे का, ते तपासून घ्यावे लागते.*

*गुडघे ताठर होण्याची कारणे.*
*गुडघे ताठर होण्याची अनेक कारणे असू शकतात. गुडघ्यांच्या सांध्याला धक्‍का बसल्यानेसुद्धा गुडघे ताठर होऊ शकतात. पायाला झालेली इजा म्हणजेच गुडघ्यात लचक भरणे, फ्रॅक्चर किंवा गुडघ्याच्या वाटीवरील आवरणाला छेद जाणे ही गुडघे ताठर होण्यामागची कारणे आहेत. अँटिरिअर कुशिएट लिगामेंटमध्ये (एसीएल) लचक भरणे किंवा फाटणे हे गुडघेदुखीमागचे एक महत्त्वाचे कारण आहे.*

*अँटिरिअर कुशिएट लिगामेंटमध्ये (एसीएल) लचक भरणे किंवा फाटणे.*
*फुटबॉल किंवा बास्केटबॉल खेळणार्‍या खेळाडूंच्या अँटिरिअर कुशिएट लिगामेंटला (एसीएल) इजा होण्याचा धोका असतो. ‘एसीएल’ वर उपचार करण्यासाठी शस्त्रक्रिया करून किंवा विनाशस्त्रक्रिया उपचार करता येतात.*
*🌹स्वामीज्ञानामृत आरोग्य🌹*
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
*रक्तदाब जिंकण्यासाठी*


मेंदू

डोळे

मूत्रपिंड

हृदय

उच्चरक्तदाबाची लक्षणे

वजनावर नियंत्रण

आहार

सोडियम कमी करा

नियमित व्यायाम

व्यसनांवर नियंत्रण

उच्चरक्तदाबाची समस्या जगभरात सर्वदूर पसरली आहे. धकाधकीची जीवनशैली, आरोग्यदायी सवयींचा अभाव यांच्यामुळे ही समस्या असणाऱ्या व्यक्तींची संख्या रोज वाढते आहे. यावर ताबा ‌मिळवण्यासाठी उपाययोजना केल्यास रोगमुक्त आयुष्य जगणे शक्य आहे...

उच्चरक्तदाबामुळे हृदयावरील कामाचा भार वाढतो. हृदयाला वाढीव काम करावे लागते. रक्तवाहिन्यांच्या भिंती या सततच्या उच्चरक्तदाबाने जाडसर होऊ लागतात. या बदलाला अॅथरोस्केरॉसिस असे म्हणतात. अर्थातच, यामुळे शरीरातील विविध महत्त्वाच्या अवयवांना पोहोचणाऱ्या रक्तप्रवाहावर विपरीत परिणाम होतो. कालांतराने या महत्त्वाच्या अवयवांचे काम बिघडते व पेशंटला विविध व्याधी जडतात.

*मेंदू*



पक्षाघात (पॅरालिसिस) होण्यासाठी उच्चरक्तदाब हा सर्वांत महत्त्वाचा घटक ठरतो. वाढलेल्या रक्तदाबामुळे मेंदूमधील एखादी रक्तवाहिनी फुटून रक्तस्राव होऊ शकतो. आकडी येणे, ग्लानी येणे, शुद्ध हरपणे, पक्षाघात होणे अशा गंभीर बाबी होऊ शकतात.

*डोळे*



उच्चरक्तदाबामुळे डोळ्यांना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमधील बिघाड हे दृष्टी कमी होण्याचे अथवा अंधत्व येण्याचे महत्त्वाचे कारण ठरते.

*मूत्रपिंड*



उच्चरक्तदाबाच्या पेशंटमध्ये मूत्रपिंडातील रक्तवाहिन्यांमधील बिघाडांमुळे घातक द्रव्यांचे प्रमाण शरीरात वाढू लागते. यामुळे मूत्रपिंड निकामी होण्याची शक्यता असते.

*हृदय*



हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या कोरोनरी रक्तवाहिन्या या उच्चरक्तदाबामुळे बाधित झाल्यास पेशंटच्या छातीत दुखू लागते. यास हृदयदाह (अँजायना) असे म्हणतात. या रक्तवाहिन्यांना कमी-अधिक प्रमाणात बंद झाल्यास हृदयविकाराचा तीव्र झटका पेशंटला येऊ शकतो. हे प्राणघातकही ठरू शकते.

*उच्चरक्तदाबाची लक्षणे*



डोकेदुखी, डोके जड होणे, मानेचे स्नायू दुखणे, चक्कर येणे, छातीत धडधड होणे, थकवा, धाप लागणे, पायांना सूज येणे.
उच्चरक्तदाब नियंत्रणासाठी पंचसूत्री

*वजनावर नियंत्रण*



लठ्ठ व्यक्तींमध्ये उच्चरक्तदाब होण्याची शक्यता दुप्पट ते सहापट असते. ज्या प्रणाणात वजन वाढते त्याप्रमाणात रक्तदाब वाढत जातो. प्रत्येक व्यक्तीचे वजन हे त्या व्यक्तीच्या उंचीच्या प्रमाणात (बॉडी मास इंडेक्स) असणे आवश्यक असते.

*आहार*



आरोग्यपूरक आहाराचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्र‌ित राहातो. तसेच, वाढलेला रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो. फळे, भाज्या, कमी कॅलरीयुक्त दुधाचे पदार्थ, कडधान्ये, डाळी, ताजे मासे यांचा समावेश आहारात असावा.

*सोडियम कमी करा*



आपल्या आहारात चवीसाठी मीठ वापरतो. मिठातील सोडियम व क्लोराईड या क्षारांमुळे शरीरावर विपरीत परिणाम होतो. रक्तदाब ‌वाढीसाठी तसेच हृदयविकार, पक्षाघात यासारख्या गंभीर आजारांना मिठाचे अतिसेवन कारणीभूत ठरते.

*नियमित व्यायाम*



वजन नियंत्र‌ित राहण्यासाठी आण‌ि हृदयाचा व्यायाम म्हणून नियमित व्यायाम गरजेचा ठरतो. तसेच, मनावरचा ताण कमी होतो. किमान ४० मिनिटे रोज चालणे, हा एक उत्तम व्यायाम ठरू शकतो.

*व्यसनांवर नियंत्रण*


नियमित मद्यपान आण‌ि धूम्रपानाचा रक्तदाबावर परिणाम होत असतो. मद्यपानाने वजन वाढते तसेच धूम्रपानाने हृदयविकार होण्याची शक्यता दोन ते चारपटींनी वाढते. व्यसनांच्या आहारी गेलेल्या अनेकांचा रक्तदाब नियंत्रणाबाहेर असतो. त्यावर ताबा मिळवण्यासाठी व्यसनांपासून दूर राहणे श्रेयस्कर आहे.



स्त्रोत - महाराष्ट्र टाइम्स


🌷आरोग्यम् धनसंपदा 🌷

⭕डेंगू चा ताप सगळीकडे पसरत आहे.आपल्या गुडघ्या पासून पायाच्या पंज्या पर्यंत खोबरे तेल ( coconut oil ) लावा. हे सकाळ पासुन संध्याकाळ पर्यंत एक एंटीबायोटिक चं काम करतं.डेंगू चा मच्छर गुडघ्या पेक्षा उंच उडू शकत नाही.

 दिलेल्या माहीतीनुसार-
जेव्हा डेंग्यु होतो तेव्हा मानवी शरीरातील प्लेटलेट कमी होतात तेव्हा..
१२ ते १५ काळे खजूर,एक किवी फळ,१ ते २ चमचे पपईच्या पानाचा रस,रोज सकाळ संध्याकाळ घ्यावा त्याने शरीरातील प्लेटलेट वाढतात व डेंग्यु जातो.सर्वांना पाठवा, ही विनंती.

⭕सौजन्य :- महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग.

(सर्वांना माहितीसाठी पाठवा)


*|| ध्यान (Meditation) ||*

*ध्यान म्हणजे काय?*

ध्यान म्हणजे सतत बडबड करणार्‍या अस्वस्थ मनाला शांत करणे !
त्यासाठी आपण श्वासापासून सुरूवात करतो !
ध्यानाची पध्दत अगदी सोपी आहे.

डोळे बंद करा व आपल्या नैसर्गिक श्वासाबरोबर रहा. ध्यान मनातील अस्वस्थ कंपने शांत करते, त्यामुळे त्यातून आत्मशक्‍ति, ऊर्जा जपली जाते, जी चांगले आरोग्य,मनःशांती व जीवनाच्या विवेक-ज्ञानाकडे नेते.

  *🔔ध्यानाचे फायदे🔔*

आध्यात्मिक स्वास्थ्य हे मुळ आहे आणि शारीरीक आरोग्य हे फळ आहे.
ध्यान हे आपल्या स्वत:च्या प्रयत्नांनी आपल्या जीवनाला दिलेले सर्वात मोठे बक्षिस आहे ! आपण आपल्या स्वत:ला खूप काही देऊ शकतो !
             
*ताबडतोब बरे होणे*
सर्व शारीरिक पिडा या मानसिक काळज्यांमुळे होतात. सर्व मानसिक काळज्या बौध्दिक अपरिपक्वपणामुळे निर्माण होतात. बौध्दिक परिपक्वता ही आध्यात्मिक उर्जा कमी पडल्याने आणि आध्यात्मिक विवेकज्ञान कमी असल्याकारणाने येते. ध्यान करून आपल्याला भरपूर आध्यात्मिक उर्जा व आध्यात्मिक विवेकज्ञान मिळते, तेव्हा बुध्दीमत्ता पूर्ण विकसित होते, लवकरच सर्व मानसिक चिंता संपतात. परिणामस्वरूप सर्व शारीरिक आजार नाहीसे होतात. सर्व आजार बरे करण्याचा ध्यान हाच एक मार्ग आहे. पूर्वी केलेल्या वाईट कर्मांमुळे रोग होत असतात. दुष्कृत्यांचे निराकारण झाल्याविना रोग नाहिसे होणार नाहीत. दुष्कृत्यांचे परिमार्जन होण्यासाठी कोणत्याही औषधांचा उपयोग होणार नाही.

*🌳 स्मरणशक्ती वाढते 🌳*

ध्यानातून मिळविलेली भरपूर आध्यात्मिक उर्जा मेंदूला उत्तम प्रकारे व जास्तीत जास्त क्षमतेने कार्य करण्यास मदत करते. ध्यानाने स्मरणशक्ति जबरदस्त वाढते म्हणून सर्व विद्यार्थ्यांसाठी ध्यान नितांत आवश्यक आहे. शाळा आणि विद्यापीठ या दोन्ही पातळ्यांवर...........

 *🔔 वाईट सवयी नष्ट होतात 🔔*

खूप खाणे, जास्त झोपणे, खूप बोलणे, अती विचार करणे, अती मद्यपान करणे, तंबाखू खाणे, इ. अनेक वाईट सवयी असतात. ध्यान करून मिळवलेले भरपूर विवेकज्ञान आणि आध्यात्मिक ऊर्जा यामुळे सर्व वाईट सवयी आपोआप सुटतात.
   
*मन आनंदी होते👌👌*

कोणत्याही व्यक्तीसाठी आयुष्य हे पराभव, अपमान आणि वेदना यांनी पूर्ण भरलेले असते. तथापि आध्यात्मिक ज्ञान नि आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त केलेल्या व्यक्तींचे जीवन सर्व पराभव, अपमान आणि वेदना असूनही नेहमी शांत व आनंदी असते.

   
*🍁कार्यक्षमता वाढते🍁*

भरपूर आध्यात्मिक उर्जा आणि आध्यात्मिक विवेकज्ञान यांच्या अस्तित्वाने सर्व कामे, मग ती शारीरिक असोत वा मानसिक, अधिक कार्यक्षमतेने केली जातात. थोड्या वेळात जास्त कामे पूर्ण होतात. किमान साधने वापरून कौतुकास्पद कामे केली जातात.


*🙏झोपेचे तास कमी होतात🙏*

ध्यानात मुबलक आध्यात्मिक उर्जा मिळविली जाते. त्यामानाने झोपेत फक्त काही अंश-फार कमी ऊर्जा मिळते. शरीराला मिळणारी विश्रांती आणि मनाला मिळणारी ऊर्जा यांचा विचार करता अर्ध्या तासाचे सखोल ध्यान हे सहा तासांच्या झोपेबरोबरचे असते.

       
*🍁  दर्जेदार नातेसंबंध 🍁*

आध्यात्मिक विवेक, ज्ञानाची कमतरता हेच परस्पर संबंध इतके समाधानकारक व दर्जेदार नसल्याचे एकमेव कारण आहे. आध्यात्मिक विवेकज्ञान प्राप्त झाल्याने परस्पर नातेसंबंध अतिशय दर्जेदार व पूर्ण समाधानकारक होतात.
           
*🍁  विचारशक्ती वाढते  🍁*

             
आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी विचारांमध्ये शक्तींची गरज असते. मनाच्या अस्वस्थ अवस्थेत निर्माण होणारे विचार किमान शक्तीचे असतात. त्यामुळे ते आपापल्या लक्ष्यापर्यंत पोहोचत नाहीत. तथापि मन शांत असलेल्या स्थितीत विचार मोठी शक्ति मिळवितात आणि सर्व इच्छा नाटयपूर्ण रितीने प्रत्यक्षात येतात.


*🙏🏻जीवनाचा उद्देश🙏*

आपण सर्व जन्म घेतो तो विशिष्ट हेतू ठेऊन, विशेष कामाकरीता, विशिष्ट रचना व विशिष्ट योजनेसह. हे फक्त आध्यात्मिकतेने परिपक्व झालेले लोकच समजू शकतात व त्यांच्या जीवनाचा विशिष्ट हेतू, विशेष कार्य, रचना आणि योजना जाणून घेऊ शकतात.

*🔔ध्यान का करावे?*

ध्यानामध्ये काय ताकद आहे?
सामुहिक ध्यान साधनेचे महत्व काय आहे?

जेव्हां १०० लोक एकत्रितपणे साधना करतात तेंव्हा त्यांच्या लहरी जवळजवळ ५ कि.मी. पर्यंत पसरतात आणि  नकारात्मकता नष्ट करून सकारात्मकता निर्माण करतात.

आइन्स्टाईनने शास्त्रीय दृष्टिकोनातुन सांगितले आहे की एका अणुचे विघटन केल्यास तो त्याच्या शेजारील अनेक अणूंचे विघटन करतो. त्यालाच आपण अणुविस्फ़ोट म्हणतो.

हीच गोष्ट आपल्या ऋषी-मुनीनी आपल्याला हजारो वर्षांपूर्वी सांगितली आहे की पृथ्वीवरील केवळ ४% लोकच ध्यान करतात, त्याचा फायदा उर्वरीत ९६% लोकांना होतो. आपणसुद्धा जर ९० दिवस सलग ध्यान केले तर आपल्या कुटुंबातील इतर  व्यक्तींवरील सकारात्मक परिणाम  आपल्यास  दिसून येईल.
जर पृथ्वीवरील केवळ १०% लोक ध्यान करतील तर पृथ्वीवरील सर्व समस्या नष्ट करण्याची ताकद ध्यानामध्ये आहे.

महर्षी महेश योगी यांनी १९९३ मध्ये शास्त्रज्ञांपुढे हे सिद्ध केले आहे. त्यांनी ४००० शिक्षकांना वॉशिंग्टन डी सी मध्ये बोलावून त्यांना एक महिना ध्यानाभ्यास करावयास सांगितले. त्यामुळे त्या शहरातील गुन्ह्यांचे  प्रमाण ५०टक्क्यांनी कमी झाले. शास्त्रज्ञाना याचे कारण कळले नाही म्हणुन त्यांनी याला "महर्षी इफेक्ट" असे नाव दिले.  ध्यानामधील ही ताकद आहे.

आपण आपली भौतिक तसेच अध्यात्मिक प्रगती ध्यानामुळे कमी श्रमात साधु शकतो. गरज आहे ती फक्त ध्यानातून स्वत:चा शोध घेण्याची.

🌿जवस🌿

🌿 गुडघे दुखीवर रामबाण उपाय 🌿

            मित्रांनो गावात गुडघे दुखिचा त्रास होता त्रास होता म्हणण्यापेक्षा आई तर एक पाय अक्षरशः फरकटत चालायची .
पहिले साधारण डॉ .कडे दाखवले पण तात्पुरता फरक वाटायचा वेदना शामक  गोळीचा पावर सम्पला की पुन्हा वेदना चालू व्हायच्या मग मी त्यांना हाडाचे प्रसिध्द डॉ .रणजलकर यांच्याकडे घेऊन गेलो .
त्यांनी दोन्ही गुढघ्याचे एक्स -रे काढले त्यात त्यानी मला समजाऊन सांगितले की आईच्या दोन्ही गुढग्याच्या जॉइंट मधील( ऑइल )चिकट द्रव जो असतो तो खूप कमी झाला आहे त्यामुळे त्यांचे चालताना गुढघ्याच्या जॉइंट मधील हाडे एकमेकास घासतात आणि त्याच मुळे त्यांना त्रास होतो .
   त्यावर त्यांनी महिन्याला 1400.00 रुपयाच्या गोळ्या लिहून दिल्या आणि वर्तुण काही व्यायाम सांगितले व नियमित खुर्चीत बसायचे सांगितले मांडी घालून बसू नका असे सांगितले .आम्ही ती ट्रिटमेंट वर्षभर नियमित घेतली .आईला थोडा आराम पडल्या मुळे मी ती औषधि नियमित केली .
     एक दिवस माझे जवळचे मित्र, जय हिंद कॉलेज धुळे येथे सायन्स चे प्राध्यापक असलेले अशोक शिंदे सर त्यांच्या गावाकडे जाताना  माझ्या घरी आले , त्यानी आईला लंघडतानी पहिले त्यांच्या लक्षात आले की आईला घुढ्गे दुखीचा त्रास आहे  व वरील सर्व प्रकार मी त्यांना सांगितला त्यांनी आईला जवस खाण्याच्या सल्ला दिला पटकन कुणावर विश्वास न ठेवायच्या सवयीमुळे मीही त्याला उलट तपासले त्यांनी मात्र माझे समाधान केले की .,
     जे घुढ्ग्याच्या जॉइंट मधे ऑइल असते ते ऑइल जवसामधून आपल्या शरीराला मिळते आणि त्याच मुळे जुनी माणसे जवस आवर्जून आहारात वापरत बाकी काही नाही त्यांनी मला जवस  आणण्याचे आदेशच् दिले .
          मला माझ्या मूळ व्याध   वेळचा आयुर्वेदिक औषधिची ताकत माहिती होती ..त्यामूळे मी आईला दोन किलो जवस आणून दिले .
    आईने महिनाभर नियमित जेवण झाले की सकाळ -संध्याकाळ बडिशोप प्रमाणे जवस खाल्ले आणि आईच्या चेहऱ्यावरची दुःख कमी झाले आणि तिने पुढच्या महिन्याच्या गोळ्या आणू नको म्हणून सांगितले आणि विशेष म्हणजे डॉ .च्या गोळ्यांपेक्षा जास्त आराम तिला जवस खाल्ल्या मुळे मिळाला आणि आत्ता ती मस्तपैकी मांडी घालून बसते .ती आता चालताना पहिले जसे पाय ओढित चलत होती तशी आता नाही चालत .
          आत्ता जवस खायला चालू करून जवळ पास चार वर्षे झाले आई नियमित जवस खाते आत्ता तिला कुठल्याही गोळ्या चालू नाही .व गूढगेही सहन होणार् नाही असे दुखतंही नाही व गोळ्यांपासून काही साईड इफेक्ट होण्याची भितीही नाही .
   मी धन्यवाद देतो माझे मित्र अशोक शिंदे सर यांना खूप खूप थँक्स .....
   खूप वयस्कर लोकाना हा त्रास आहे क्रुपया त्यांच्या पर्यंत हा प्रयोग पोहचण्यासाठी मदत करा .

🌷आरोग्यम् धनसंपदा🌷


[10/09, 9:51 AM] +91 73598 83635: 🍛 *हे ड्रायफ्रूट्स तुम्हाला अनेक आजारांपासून ठेवतात दूर !*

🌰 *बदाम* -  _दररोज बदाम खाल्ल्यामुळे शरीरातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. एका संशोधनानुसार, बदाम खाल्ल्याने शरीरात इन्सुलिनचं उत्पादन होतं. यामुळे ब्लड शुगर लेवल नियंत्रणात राहते._

🥜 *अक्रोड*- _यात विटामिन ई मोठ्या प्रमाणात असतं. याशिवाय यात कॅलरीही कमी असतात. मधुमेहाच्या टाइप- 2 रुग्णांसाठी अक्रोड फार फायदेशीर आहे. यामुळे कोलेस्ट्रोल नियंत्रणात राहण्यास मदत होते._


🥟 *पिस्ता*- _यात फाइबर, प्रोटीन, विटामिन सी, झिंक, तांबा, पोटॅशियम, लोहा, कॅल्शियम आणि अनेक अन्य पोषक तत्व असतात. हे फक्त शरीरासाठी चांगलेच असतात असं नाही तर पिस्ता खाल्ल्याने अनेक आजार दूर होतात._

🥑 *काजू*- _यात 75 टक्के फॅटी अॅसिड असतं. याला मोना सॅच्युरेटेड फॅट असंही म्हटलं जातं. यासोबत काजू शरीरातील ब्लड शुगरचा स्तर नियंत्रणात ठेवतं._
[10/09, 10:07 AM] +91 73598 83635: *कोलेस्टेरॉल म्हणजे काय? कोलेस्टेरॉल कमी करण्याचे उपाय कोणते ?*

_____________________________

आजकाल कोलेस्टेरॉल हा शब्द सतत कानावर पडतो. जो शब्द पूर्वी फक्त तज्ञांनाच माहित असायचा तो आता सर्वसामान्य माणसालाही माहित झाल्यामुळे हा फरक झाला आहे. आपल्या जीवनात आधीच एवढ्या चिंता, काळज्या असतात, जसे वजनवाढ, मधुमेह, ब्लड प्रेशर वगैरे! त्यात आता कोलेस्टेरॉलची भर पडली आहे! कोलेस्टेरॉलच्या नावाने मार्केटिंग खूप केलं जातं! साबणाच्या किंवा टूथपेस्टच्या जाहिरातीत जसे कीटाणू हे खलनायक ठरवले जातात तसेच गोडेतेलाच्या जाहिरातीत कोलेस्टेरॉलला खलनायक ठरवले जाते! कोलेस्टेरॉलविषयी जेवढी उत्सुकता, भीती व गैरसमज आहेत तेवढे इतर कशाबद्दलही नसतील. त्याचे कारण आहे कोलेस्टेरॉलचा हृदयविकाराशी जोडलेला संबंध. कोलेस्टेरॉलयुक्त खाद्यपदार्थ खाल्ल्याने खरोखरीच हृदयविकार जडतो का? कोलेस्टेरॉलयुक्त खाद्यपदार्थ खाल्ल्याने रक्तातले कोलेस्टेरॉल वाढते का? असे अनेक प्रश्न आणि शंका सर्वसामान्य लोकांच्या मनात येत असतात.
इ.स.१९६० च्या सुमारास “फ्रॅमिंगहॅम हार्ट स्टडी” या नावाने हृदयविकाराविषयी एक अभ्यास केला गेला. या अभ्यासात कोलेस्टेरॉलचे रक्तातील प्रमाण व हृदयविकाराचा धोका यांचा संबंध या विषयावर अभ्यास केला गेला. हा अभ्यास सतत दहा-बारा वर्षे चालू होता. त्यानंतर असा निष्कर्ष काढला गेला की ज्या लोकांच्या रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढलेले असते त्यांच्यात हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाणही वाढलेले आढळले. म्हणजेच रक्तातील कोलेस्टेरॉल वाढणे म्हणजे हृदयविकाराला आमंत्रण !
हा निष्कर्ष प्रसिद्ध झाला नी लोकांमध्ये आहारातून कोलेस्टेरॉलला कसे हद्दपार करावे याचा विचार सुरू झाला. व्यापारी वर्गाने याचा फायदा घेतला नसता तरच नवल!
मग झाले कोलेस्टेरॉलफ्री फूडचे फॅड सुरू!

आपल्या देशातील जनतेच्या सार्वत्रिक आहारविषयक अज्ञानामुळे अनेक धक्कादायक गोष्टी आपल्या लक्षात येतात.
वानगीदाखल :
कोलेस्टेरॉल हा आपला शत्रू नसून मित्र आहे!कोलेस्टेरॉल हा एक मेणासारखा चरबीयुक्त पदार्थ असून तो शरीरासाठी आवश्यक आहे.कोलेस्टेरॉलशिवाय आपण एक मिनिटही जगू शकणार नाही कारण आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीचे आवरण कोलेस्टेरॉलपासून तयार केलेले असते.ड जीवनसत्व (विटामिन D),  टेस्टोस्टेरॉन  (testosterone) व ईस्ट्रोजन (estrogen) सर्खेव हार्मोन्स, यांच्या निर्मितीत शरीराकडून  कोलेस्टेरॉल हा कच्चा माल म्हणून वापरला जातो.कोलेस्टेरॉल हा शरीरात सतत निर्माण होणारा पदार्थ आहे, आपण आहारातून कोलेस्टेरॉल घेतले किंवा नाही घेतले तरी हा आपल्या यकृताद्वारे सतत शहराची गरज भागविण्यासाठी पुरेशा प्रमाणात निर्माण केला जातो.आहारातून सेवन केलेल्या कोलेस्टेरॉलचा रक्तातील कोलेस्टेरॉल वाढण्या किंवा कमी होण्यावर नाममात्र परिणाम होतो.आपल्या शरीरात अनेक हार्मोन्स कोलेस्टेरॉलपासून तयार होतात.कोणत्याही वनस्पतीजाण्या तेलात निसर्गतः कोलेस्टेरॉल मुळीच नसते.कोलेस्टेरॉल फक्त काही प्राणीजन्य पदार्थांमध्ये असते. पण ते आरोग्याला घातक नसते, कारणज्या लोकांना हृदयविकाराचा झटका येतो अशांपैकी ५०% लोकांचे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण नॉर्मल असते.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*आपण कोलेस्टेरॉल व्यायाम करून जाळून टाकू शकतो का?*

कोलेस्टेरॉल हा जरी चरबीसारखा पदार्थ असला तरी आपण जशी व्यायाम करून चरबी जाळू शकतो तसे कोलेस्टेरॉल मात्र जाळू शकत नाही.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*कोलेस्टेरॉल हे चांगले की वाईट?*

जर आपण तूप गरम दुधात किंवा पाण्यात टाकले की ते मिसळले न जात तरंगते. त्याचप्रमाणे कोलेस्टेरॉल हे जर थेट रक्तात सोडले तर ते मिसळले जाणार नाही. यावर उपाय म्हणून आपल्या शरीराने एक युक्ती केली आहे. चरबी किंवा कोलेस्टेरॉल रक्तातून वाहून नेण्यासाठी ते एका बुडबुड्यासारख्या वेष्टनात लपेटले जाते हे वेष्टन प्रथिनांचे असल्याने ते रक्तात विद्राव्य असते. या बुडबुड्यालाच लायपोप्रोटीन (lipoprotein) म्हणतात. कमी-अधिक घनतेप्रमाणे लायपोप्रोटीनचे 2 ते 3 प्रकार आहेत.

Low-density lipoproteins (LDLs) लो डेन्सिटी लायपोप्रोटीन हे वाईट समजले जाते, कारण, ते यकृताकडून  शरीरातल्या विविध पेशींकडे कोलेस्टेरॉल वाहून नेते.High-density lipoproteins (HDLs) हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन हे चांगले समजले जाते, कारण, ते शरीरातल्या विविध पेशींकडून  यकृताकडे कोलेस्टेरॉल वाहून नेते. जितके जास्त रक्तातील HDL तितकी तुमची हृदयविकाराची जोखीम किंवा रिस्क कमी असते!

रक्तातल्या कोलेस्टेरॉलचा आणखीही एक प्रकार असतो
Very Low-density lipoproteins (VLDLs) व्हेरी लो डेन्सिटी लायपोप्रोटीन.
VLDL, HDL आणि LDL हे फक्त रक्तातच असतात, अन्नामध्ये नाही!
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*कोलेस्टेरॉलबद्दल काळजी करण्यासारखे काय?*

रक्तात कोलेस्टेरॉल जर ठराविक पातळीपेक्षा जास्त झाले तर हृदयविकार, पक्षाघात यांसारख्या विकारांची शक्यता वाढते असे तज्ञांचे मत आहे. रक्तातल्या जास्त कोलेस्टेरॉलमुळे हृदयासकट सर्व धमन्यांच्या भिंती कठीण होतात, त्यांची लवचिकता कमी होते आणि त्या हळूहळू अरुंद होऊ लागतात. अश अरुंद झालेल्या धमन्यांमधून संबंधित अवयवाला ऑक्सीजन आणि ग्लुकोज यांचा अपुरा पुरवठा होतो. हृदयाच्या बाबतीत हे घडले तर हृदयविकार आणि मेंदूच्या बाबतीत घडले तर पक्षाघात हे विकार होऊ शकतात.

*रक्तात किती कोलेस्टेरॉल हे जास्त समजले जाईल?*

*टोटल कोलेस्टेरॉल*
……………………………
200 पेक्षा कमी: चालेल
……………………
200 ते 239: बोर्डरलाईन जास्त
……………………
240 पेक्षा जास्त : उच्च पातळी

🌹आरोग्यम् धनसंपदा🌹
[11/09, 6:58 AM] +91 73598 83635: *भाकरी-*  *एक संतुलीत  पौष्टिक पण पचनास सुलभ असा आहार*

*बाजरी-*  हिवाळ्यात आपण ऊष्ण पदार्थ उर्जा निर्माण करण्यास खातो. त्यामुळे बाजरीची भाकरी, खिचडी,  तिळकुट, वांग्याची भाजी, असा आहार घ्यावा.
    बाजरी उष्ण, पचायला हलकी, रूचकर, व पौष्टिक असते. यात कर्बोदके, प्रथिने व  तंतूमय पदार्थांचे योग्य प्रमाण असते.  बाजरीच्या भाकरीत फोलिक ऍसिड कँलशिअम, लोह, पोटँशिअम, मँग्नेशिअम सारखे  जीवनसत्वे व खनिजे असतात. बाजरी खाल्याने स्रियांमध्ये मासिक पाळी नियमित येते व प्रसूति तसेच  बाळंतपणात दूध  भरपूर येते.
 बाजरीच्या भाकरी खाल्याने जेवणाचे समाधान मिळतं, लवकर भूक लागत नाही, वजन नियंत्रित ठेवल्या जाते.
 बाजरीची  भाकरी नियमित खाल्यास मानसिक ताण कमी होतो. व रात्री  झोप शांत लागते. म्हणूनच हिवाळ्यात बाजरीची  भाकरी नियमित खावी. त्याबरोबर तिळाची चटणी व पालेभाजी खावी.

*ज्वारी* - ज्वारी  शीत गुणाची , पचायला हलकी असते. यात  कर्बोदके, प्रथिने, व फायबर असतं. हि उर्जादायी असते. पोटाला गुणकारी असते. बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. यातिल अँटिआँक्सिडेंटमूळे लठ्ठपणा, रक्तातील कोलेस्ट्रोलची  पातळी, व रक्तशर्करा नियंत्रित होते. हाडांच्या मजबुती वर गुणकारी आहे. मुलांना आठवड्यातून एकदा ज्वारीची भाकरी खाण्यास द्यावी. सोबत गुळ-तूप द्यावे.
      ज्वारीतील  खनिजांमूळे रक्ताची  कमतरता भरून निघते.

*तांदळाच्या पिठाची भाकरीः*  त्वचेच्या समस्येवर  बाजारातील उत्पादने वापरली  जातातपण बऱ्याच वेळेला त्यामुळे   साईड इफेक्टस होतात, पण या समस्यावर रामबाण उपाय म्हणजे तांदळाच्या पिठाची भाकरी. हि दररोज खाल्याने त्वचेचे कोणतेच आजार होत नाही. डोळ्याखालचे काळे वर्तुळ जाण्यासाठी तांदळ्याच्या पिठात  पिकलेले अर्धे केळ व एक चमचा साय घालून ते मिश्रण एकजिव करा व काळ्या भागावर लावा. फायदा होतो. तांदळाच्या पिठाची भाकरी नियमित खाल्याने  मुरूमे होत नाही. म्हणून मुलींना वयाच्या 15 व्या वर्षांपासून अशी भाकरी आठवड्यात 2 वेळा खाण्यास द्यावी
      तांदळाच्या पिठात एक चमचा मध, व कोरफडचा गर मिसळून पेस्ट करून ती मुरूमावर लावा. बरे होतात.
  चेहऱ्यावरील सुरकुत्या जाण्यासाठी मदत होते.
*पटणिची भाकरी*   लाल तांदळाच्याच भाकरीचा हा प्रकार आहे.  सालासकट, न सडलेल्या तांदळाची  भाकरी असते. लाल रंगामूळे नाचनी सारखीच दिसते. ह्या भाकरित  कर्करोगाशी लढण्याची क्षमता असते. शिवाय सालासकट तांदूळ असल्याने ही भाकरी तंतूयुक्त असते. त्यामूळे
 पोट साफ राहते.
 *कळणाची भाकरी*- अन्य कडधान्याप्रमाणे उडदामध्ये हि भरपूर फायबर असते.
 शरिरातील पचन क्रिये बाबत कोणतीही समस्या असेल तर उडीद मधील  तंतूमुळे कमी  होते. शरिरातील मळ बाहेर काढण्याचे काम  तंतू करतात. या भाकरीच्या सेवनाने बद्धकोष्ठ, पोट फूगणे, व पोटात मुरडा येणे अश्या समस्या दूर होतात. जेवणातील घातक तत्वे फायबर शोषून घेते. यात लोह मुबलक असतं, उडदामूळे हाडे  मजबुत होतात. त्याबरोबरच उडदाची भाकरी खाल्याने त्वचा  चमकदार होते.

🌹आरोग्यम् धनसंपदा🌹
[11/09, 7:38 PM] +91 73598 83635: टाचदुखी वर
मी आपणास अत्यंत  रामबाण उपाय सांगते3दिवस मात्र करा आयुष्यभराची टाचदुखी जाईल
उपाय रोज संध्याकाळी
1)बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या विटेचे 2 तुकडे घ्या दोन्ही तुकडे गॅसवर चांगले गरम करा खाली ठेवून त्यावर गायीचे गोमूत्र टाका व दोन्ही टाचांना भरपूर शेक घ्या,त्यानंतर
2)रुचकीन(रुटी, रुई) चे 5/6पाने घ्या पाण्याने धुवून कोरडी करा त्यावर एरंडेल तेल लावा व ती पाने विटेवर ठेऊन गरम करा व रात्रभर टाचेला बांधून ठेवा असे सतत 3 दिवस करा तुमची टाचदुःखी कायमची जाईल, अनुभव नक्की शेअर करा इतरांनाही लाभ होईल,
[11/09, 9:20 PM] +91 73598 83635: बि.पी.कमी करण्यासाठी
खालील ५ गोष्टींचे चूर्ण (पावडर ) करून सकाळी दात घासल्यावर काही खाण्याआधी ते घेणे व ते थोडे तुरट / तिखट वगैरे असल्यामुळे त्यावर पाणी पिणे .
१) टेटू साल
२)अर्जुनसाल
३)आवळा
४)दालचिनी व
५) मेथी
ह्या सर्वाचे चूर्ण आयुर्वेदिक दुकानात मिळते .ते प्रत्येकी २५ ग्राम एकत्र करून ठेवणे .सकाळी याचे मिश्रण फक्त १ चमचा घेणे पाणी पिणे .
यात side effect चा संबंध नसल्याने वापरायचे ठरवले .मी स्वत: १० हून जास्त जणाना सांगितले व गोळ्या बंद केल्या. याचा effect छानच आहे .माझा स्वत:चा रक्तचाप ९० - १४० च्या पुढे गेल्या ३ वर्षात गेलेला नाही(वय ४६ म्हणजे ते नॉर्मल आहे) .इतरानाही चांगला परिणाम जाणवत आहे .
फायदे
१) आयुर्वेदिक आहे .नो side effects
२) alopathy गोळ्या रक्तदाब कमी करायला उपयुक्त आहेतच पण कालांतराने त्याने किडनीवर वाईट परिणाम होतात .
३) आयुर्वेदिक औषध इतके स्वस्त आहे की दिवसाला एक रुपयापेक्षा कमी खर्च येतो .
विशेष म्हणजे ,मीठ कमी करायला सांगितले असूनही मी पुर्वीतकेच मीठ खातो .त्यामुळे चवीवर आघात नाही.
👆🏻एका पेशंटलाफरक पडला आहे ..त्यांनी सांगितले
[12/09, 3:08 PM] +91 73598 83635: तुप  - - - - -

1) जेवण कसलेही असो, पंगतीला तूप वाढले की मगच जेवायला सुरुवात करायची आपली परंपरा आहे. एकंदरीत तूप हा स्वयंपाकघरातील एक अविभाज्य घटक आहे.

2) जुन्या काळात युद्ध-लढाईत झालेल्या जखमा भरून येण्यासाठी तुपाचा वापर केला जात असे. तूप जेवढे जुने तेवढे गुणकारी.

3) घृत, अज्या, हवी, सर्पी, घी वगैरे विविध नावांनी ओळखले जाणारे तूप मधुर, अत्यंत बलवान, थंड, पित्तशामक, मेद, मज्जा आणि शुक्रधातूंचे पोषण करणारे आहे.

4) तुपामुळे स्मृती, बुद्धी इत्यादींची वाढ होते. मेंदूवर तुपाचे कार्य होते. तुपाचे वैशिष्ट्य म्हणजे तूप खाल्ल्यावर भूक वाढते. अग्निवर्धक हे तुपाचे श्रेष्ठ कार्य आहे. तूप डोळ्यांना हितकारक आहे.

5) तुपामुळे स्वरयंत्र सुधारते आणि आवाज उत्तम होतो. तूप योगवाही आणि रसायन गुणधर्माचे आहे.

6) तूप कोणत्याही रोगात विशेषत: वात-पित्तज विकारात वापरता येते. आयुर्वेदात अनेक औषधिद्रव्ये तुपात सिद्ध करून त्यांचे औषधी पाठ बनवले आहेत.

7) डोके दुखत असेल तर तूप कोमट करून नाकपुड्यांत थेंब टाकावेत किंवा दुखर्या कपाळावर हलकेच मालीश करावे.

8) शंभर वेळा धुतलेले तूप (शतधौत घृत) त्वचाविकार, जखमा, अंगाला खाज, पायांच्या टाचा फुटणे, अंग फुटणे इत्यादी विकारात उपयुक्त औषध आहे.

9) तूप किंचित कोमट करून खाल्ल्यास उचकी थांबते. तुपाचे थेंब नाकात टाकल्यास नाकातून रक्त पडणे थांबते.

10) रात्री झोपताना पेलाभर दुधात एक चमचा तूप टाकून प्यायल्यास शौचाला सकाळी साफ होते. तुपामुळेमूळव्याध बरा होतो.

11) तूप खाल्ल्याबरोबर रूप लगेच येत नसले, तरी तूप खाल्ल्यावर लगेच चरबी (कोलेस्ट्रॉल) वाढते हे चूक आहे. जे नेहमी हिंडतात, फिरतात, व्यायाम करतात त्यांनी अवश्य रोज तूप खावे.

12) कॅन्सरच्या पेशंटला तूप म्हणजे अमृतासमान औषध. तुपात कॅन्सर पेशींची वाढ थांबवण्याची शक्ती आहे.

🌹आरोग्यम् धनसंपदा🌹
[13/09, 9:40 AM] +91 73598 83635: आपण सर्दी-खोकल्यापासून लवकर सुटका मिळवू शकता.

दूध आणि हळद: गरम पाणी किंवा गरम दूधात एक चमचा हळद घालून प्यावी. सर्दी-खोकल्यात आराम मिळतो. हा उपाय फक्त लहान मुलांसाठी नाही तर मोठ्यांसाठीही उपयुक्त ठरतो. हळद अँटी वायरल आणि अँटी बॅक्टेरिअल असते, जी सर्दी-खोकल्याशी लढण्यास मदत करते.

आल्याचा चहा: आल्याचे तर तसे अनेक फायदे आहेत. मात्र आल्याचा चहा सर्दी-खोकल्यात खूप आराम देतो. सर्दी-खोकला किंवा ताप असेल तर ताजं आलं छान बारीक करून घ्यावं आणि त्यात एक कप गरम पाणी किंवा दूध मिसळावं. काही वेळ ते उकळल्यानं ते प्यावं.

लिंबू आणि मध: लिंबू आणि मधाचा वापर सर्दी-खोकल्या उपयुक्त ठरतो. दोन चमचे मधात एक चमचा लिंबाचा रस एक ग्लास कोमट पाण्यात किंवा गरम दूधात मिसळून प्यावं, खूप फायदा होतो.

लसूण: लसूण सर्दी-खोकल्याशी लढण्यात मदत करतं. लसणात एलिसिन नावाचं एक रसायन असतं जे अँटी बॅक्टेरियल, अँटी वायरल आणि अँटी फंगल असतं. लसणाच्या पाच कळ्या तुपात भाजून खाव्या. असं एक-दोन वेळ्या केल्यानं आराम मिळतो. सर्दी-खोकल्याचं संक्रमण लसून झपाट्यानं दूर करतं.

तुळशीची पानं आणि आलं: तुळस आणि आलं सर्दी-खोकल्यासाठी रामबाण उपाय मानला जातो. याच्या सेवनानं लगेच आराम पडतो. एक कप गरम पाण्यात तुळशीची पाच-सात पानं, त्यात आल्याचा एक तुकडा टाकावा. त्याला काही वेळ उकळून काढा तयार करावा. जेव्हा पाणी अगदी अर्ध होईल, तेव्हा तो काढा प्यावा. लहानांसोबत मोठ्यांसाठीही हा उपाय फायद्याचा ठरेल
[13/09, 4:05 PM] +91 73598 83635: *♦कापून ठेवलेला कांदा हवेतील व्हायरस व बॅक्टेरिया शोषून घेतो म्हणून बऱ्याच वेळेपूर्वी कापून ठेवलेला कांदा कधीही खाण्यासाठी वापरू नये. स्वयंपाक करतांना गरजे पुरताच कांदा कापावा जर कापलेला कांदा उरलाच तर तो फेकून द्यावा, सकाळी कापलेला कांदा रात्री किंवा रात्री कापून ठेवलेला कांदा सकाळी वापरू नये. हॉटेल मध्ये नाश्ता किंवा जेवण करतांना कांदा घेऊच नये कारण हॉटेलवाले खूप सारा कांदा एकदम कापून ठेवतात व दिवसभर तोच कापून ठेवलेला कांदा वापरतात. घरात कोणी व्हायरल/बक्टेरियल आजाराने आजारी असल्यास नेहमीचा औषधोपचार तर करावाच सोबत रुग्णाच्या आसपास रात्री कांदा कापून ठेवावा सकाळी हाच कांदा काळा पडतो परंतु रुग्ण आजारातून लवकर बरा होतो.♦*
[13/09, 8:22 PM] +91 73598 83635: *झोप आणि जागरण*

हल्ली भौतिक व्यस्ततेमुळे लोक रात्री उशीरा झोपतात आणि सकाळी उशिरा उठतात. ज्यामुळे अनेक समस्या उद्भवतात. व्यवहारात असंतुलनामुळे सामाजिक वातावरण देखील कुप्रभावित होतं. चांगली झोप आमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे आणि योग्य जागरण आमच्या चेतनेच्या विकास आणि जीवनात यश गाठण्यासाठी आवश्यक आहे. नियमाने चालणे आवश्यक आहे नाही नैसर्गिक आम्हाला आविष्यातून बाहेर काढेल. तर जाणून घ्या आवश्यक नियम


*झोपेचे नियम  :-*

1. रात्री प्रथम प्रहरी झोपून जावे.
2. डोकं दक्षिण किंवा पूर्व दिशेत असावे.
3. शवासन मध्ये झोपावे. कुशीवर झोपायचं असल्यास उजव्या कुशीवर झोपावे. अती आवश्यक असल्यासच डाव्या कुशीवर झोपावे.
4. झोपण्याच्या तीन ते चार तासापूर्वी पाणी आणि अन्न त्याग करून द्यावे.
5. शास्त्रानुसार संध्याकाळ झाल्यावर आहार घेणे योग्य नाही.
6. झोपण्यापूर्वी दररोज पाच-दहा मिनिट ध्यान करून मग झोपावे. योग निद्रेत झोपू शकत असाल तर योग्य ठरेल.

*आता जाणून घ्या उठण्याचे नियम :-*

1. ब्रह्म मुहूर्तात उठणे सर्वात योग्य आहे. सूर्योदयाहून किमान दीड तासापूर्वीची वेळ म्हणजेच ब्रह्ममुहूर्त असतं.
2. अती विचार, कल्पना करणे हे अर्धजाग्रत अवस्थेचा भाग आहे. हे जागरणाच्या विरुद्ध आहे.
3. दिवास्वप्न बघू नये. दिवास्वप्न बघितल्याने मनाची दृढता संपते.
4. मन भटकत असल्यास ध्यान रूपात मनोरंजन करता येऊ शकतं याने जागरणाची रक्षा होईल.
5. नशा आणि तामसिक भोजन यामुळे जागरण खंडित होतं. हे शास्त्र विरुद्ध कर्म आहे
6. ध्यान किंवा साक्षी भाव यात राहिल्याने जागरण वाढतं.

*आता 6 कामाच्या गोष्टी"*

1. कधी झोपावे आणि कधी उठावे?
रात्री पहिल्या प्रहरीला झोपून पहाटे ब्रह्म मुहूर्तात उठून संध्यावंदन करावे. परंतू आधुनिक जीवनशैलीमुळे हे शक्य नसेल तर काय करावे? तेव्हा केवळ लवकर झोपून लवकर उठण्याचा प्रयत्न करावा.
2. झोपण्याची शैली आणि दिशा कशा प्रकारे असावी?
शवासन मध्ये झोपल्याने आराम मिळतो तसेच कुशीवर झोपण्याची पाळी आल्यास उजव्या कुशीवर झोपणे योग्य ठरेल. अत्यंत आवश्यक परिस्थितीतच डाव्या कुशीवर झोपावे. डोकं दक्षिण किंवा पूर्वीकडे असावे. या दिशेत डोकं ठेवून झोपल्याने आरोग्यासाठी फलदायी ठरतं.
3. पूर्वीकडे पाय का नसावे?
पश्चिम दिशेकडे डोकं ठेवून झोपू नये कारण अशा परिस्थितीत पाय पूर्वीकडे राहतील आणि शास्त्रांप्रमाणे हे अनुचित आणि अशुभ मानले गेले आहे. पूर्वीकडे सूर्याचा ऊर्जा प्रवाह होतं आणि पूर्वीकडे सर्व देव-देवतांचा निवास स्थान मानले गेले आहे.
4. दक्षिणीकडे पाय का नसावे?
वैज्ञानिक दृष्टिकोनाने बघितले तर पृथ्वीच्या दोन्ही ध्रुव उत्तर आणि दक्षिण ध्रुवमध्ये चुंबकीय प्रवाह अस्तित्वात आहे. दक्षिणीकडे पाय करून झोपल्याने व्यक्तीच्या शारीरिक ऊर्जा क्षीण होत जाते आणि व्यक्तीला सकाळी उठल्यावर थकवा जाणवतो.
5. उत्तर दिशेकडे धनात्मक प्रवाह असतो आणि दक्षिण दिशेकडे ऋणात्मक प्रवाह असतो. आमच्या डोक्याचं स्थान धनात्मक प्रवाह आणि पायाचं स्थान ऋणात्मक प्रवाह असल्यामुळे हे दिशा  प्रदर्शित करणार्‍या चुंबकाप्रमाणेच आहे की धनात्मक प्रवाह असणारे आपसात जुळू शकत नाही.

यामुळे डोकं उत्तर दिशेत ठेवल्याने उत्तर दिशेची धनात्मक आणि डोक्यातील धनात्मक तरंग एकमेकांच्या विपरित पळ काढतील आणि यामुळे मेंदूतील अशांतता वाढेल आणि योग्य प्रकारे झोप येणे अशक्य होईल. यामुळे सकाळी उठल्यावर झोप अपूर्ण राहिल्यामुळे अधिक झोप काढण्याची इच्छा होते. तरी आराम मिळत नाही.

जेव्हाकी दक्षिण दिशेकडे डोकं ठेवून झोपल्याने मेंदूत काही हालचाल होत नाही आणि याने झोप चांगली येते. म्हणून उत्तरीकडे डोकं ठेवून झोपू नये.

6. झोपण्याच्या तीन-चार तासापूर्वी पाणी आणि अन्न त्याग करावे. याने पचन योग्य प्रकारे होत असून हे आरोग्यासाठी उत्तम ठरतं.
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*
[13/09, 8:24 PM] +91 73598 83635: पपईचा रस चमत्काराप्रमाणे कार्य करतो. 12 तासांच्या आत प्लेटची संख्या 68,000 वरून 2,00,000 वर वाढली. कृपया आपल्या सर्व मित्रांना आणि अगदी शत्रूंना संदेश सामायिक करा. संपूर्ण भारतभर डेंगू ताप जास्त आहे. कृपया शेअर करा. जीवनाचा 100% निकाल वाचवा
[14/09, 9:38 AM] +91 73598 83635: ⚠⚠⚠⚠⚠⚠⚠⚠⚠

♍ *उशाखाली लसूण ठेवल्यावर असाही फरक पडतो*
------------------------------------------------
माहिती सेवा गृप पेठवड़गाव
----------------------------------------------
लसूण अन्नाचा स्वाद वाढवतो पण याव्यतिरिक्तही लसणाचे अनेक उपयोग आहे. आर्युवेदात देखील लसणीचे महत्त्व सांगितले आहे. कॉलेस्ट्राईल, रक्त दाब, हृदयविकार यांसारख्या अनेक रोगांवर लणूस उपयोगी आहे. तर कर्करोगाचा धोका टाळण्याचे गुणही लसणीत आहेत. लसणीच्या गुणांबद्दल तुम्ही ऐकले किंवा वाचले असतील पण लसणूचा आखणी एक फायदा आहे ज्याबद्दल तुम्ही क्वचितच ऐकले असेल.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=232757550455509&id=100011637976439
आजही अनेक लोक लसणीची किमान एक तरी पाकळी उशाशी घेऊन झोपतात. तुम्हाला थोडे विचित्र वाटेल पण हे खरे आहे. यामागे काही वैज्ञानिक कारणे आहे. लसणीच्या इतर गुणांपैकी आणखी एक गुण असा आहे कि लसणीत रोगप्रतिकाराक शक्ती असते. पूर्वी लसणीचा कांदा घराच्या कोप-यात ठेवला जायचा. असे केल्याने हवेतील बॅक्टेरिया नाहिसे व्हायचे. तर लसूण उशीखाली घेऊन झोपण्यामागेही अनेक कारणे तसेच श्रद्धा आहेत.♍ लसूण उशीखाली घेऊन झोपल्यामुळे चांगली झोप लागते. लसूण ही नकारात्मक उर्जा खेचून घेते आणि सकारात्मक उर्जा देते त्यामुळे आजही अनेक लोक लसणीची किमान एक पाकळी तरी आपल्या उशाखाली घेऊन झोपतात. तर अनेक देशांत लसूण उशाशी ठेवून झोपण्यामागे अनेक श्रद्धा आहे. लसूण वाईट प्रवृत्ती किंवा वाईट स्वप्नांपासून दूर ठेवते अशी श्रद्धा अनेकांची आहे.♍
[14/09, 11:09 AM] +91 73598 83635: *तिल का तेल ... पृथ्वी का अमृत*

यदि इस पृथ्वी पर उपलब्ध सर्वोत्तम खाद्य पदार्थों की बात की जाए तो तिल के तेल का नाम अवश्य आएगा और यही सर्वोत्तम पदार्थ  बिना मिलावट  बाजार में उपलब्ध नहीं है. और ना ही आने वाली पीढ़ियों को इसके गुण पता हैं.

🔹 क्योंकि नई पीढ़ी तो टी वी के इश्तिहार देख कर ही सारा सामान ख़रीदती है.
और तिल के तेल का प्रचार कंपनियाँ इसलिए नहीं करती क्योंकि इसके गुण जान लेने के बाद आप उन द्वारा बेचा जाने वाला तरल चिकना पदार्थ जिसे वह तेल कहते हैं लेना बंद कर देंगे.

🔹तिल के तेल में इतनी ताकत होती है कि यह पत्थर को भी चीर देता है. प्रयोग करके देखें....
🔹आप पर्वत का पत्थर लिजिए और उसमे कटोरी के जैसा खडडा बना लिजिए, उसमे पानी, दुध, धी या तेजाब संसार में कोई सा भी कैमिकल, ऐसिड डाल दीजिए, पत्थर में वैसा की वैसा ही रहेगा, कही नहीं जायेगा...
🔹लेकिन... अगर आप ने उस कटोरी नुमा पत्थर में तिल का तेल डाल दीजिए, उस खड्डे में भर दिजिये.. 2 दिन बाद आप देखेंगे कि, तिल का तेल... पत्थर के अन्दर भी प्रवेश करके, पत्थर के नीचे आ जायेगा. यह होती है तेल की ताकत, इस तेल की मालिश करने से हड्डियों को पार करता हुआ, हड्डियों को मजबूती प्रदान करता है.

🔹 तिल के तेल के अन्दर फास्फोरस होता है जो कि हड्डियों की मजबूती का अहम भूमिका अदा करता है.

🔹और तिल का तेल ऐसी वस्तु है जो अगर कोई भी भारतीय चाहे तो थोड़ी सी मेहनत के बाद आसानी से प्राप्त कर सकता है. तब उसे किसी भी कंपनी का तेल खरीदने की आवश्यकता ही नही होगी.

🔷तैल शब्द की व्युत्पत्ति तिल शब्द से ही हुई है। जो तिल से निकलता वह है तैल। अर्थात तेल का असली अर्थ ही है "तिल का तेल".
🔹तिल के तेल का सबसे बड़ा गुण यह है की यह शरीर के लिए आयुषधि का काम करता है.. चाहे आपको कोई भी रोग हो यह उससे लड़ने की क्षमता शरीर में विकसित करना आरंभ कर देता है. यह गुण इस पृथ्वी के अन्य किसी खाद्य पदार्थ में नहीं पाया जाता.
🔹सौ ग्राम सफेद तिल 1000 मिलीग्राम कैल्शियम प्राप्त होता हैं। बादाम की अपेक्षा तिल में छः गुना से भी अधिक कैल्शियम है।
काले और लाल तिल में लौह तत्वों की भरपूर मात्रा होती है जो रक्तअल्पता के इलाज़ में कारगर साबित होती है।
🔷तिल में उपस्थित लेसिथिन नामक रसायन कोलेस्ट्रोल के बहाव को रक्त नलिकाओं में बनाए रखने में मददगार होता है।
तिल के तेल में प्राकृतिक रूप में उपस्थित सिस्मोल एक ऐसा एंटी-ऑक्सीडेंट है जो इसे ऊँचे तापमान पर भी बहुत जल्दी खराब नहीं होने देता। आयुर्वेद चरक संहित में इसे पकाने के लिए सबसे अच्छा तेल माना गया है।

🔷तिल में विटामिन  सी छोड़कर वे सभी आवश्यक पौष्टिक पदार्थ होते हैं जो अच्छे स्वास्थ्य के लिए अत्यंत आवश्यक होते हैं। तिल विटामिन बी और आवश्यक फैटी एसिड्स से भरपूर है।
इसमें मीथोनाइन और ट्रायप्टोफन नामक दो बहुत महत्त्वपूर्ण एमिनो एसिड्स होते हैं जो चना, मूँगफली, राजमा, चौला और सोयाबीन जैसे अधिकांश शाकाहारी खाद्य पदार्थों में नहीं होते।

🔹ट्रायोप्टोफन को शांति प्रदान करने वाला तत्व भी कहा जाता है जो गहरी नींद लाने में सक्षम है। यही त्वचा और बालों को भी स्वस्थ रखता है। मीथोनाइन लीवर को दुरुस्त रखता है और कॉलेस्ट्रोल को भी नियंत्रित रखता है।

🔷तिलबीज स्वास्थ्यवर्द्धक वसा का बड़ा स्त्रोत है जो चयापचय को बढ़ाता है।
यह कब्ज भी नहीं होने देता।
तिलबीजों में उपस्थित पौष्टिक तत्व,जैसे-कैल्शियम और आयरन त्वचा को कांतिमय बनाए रखते हैं।

🔷तिल में न्यूनतम सैचुरेटेड फैट होते हैं इसलिए इससे बने खाद्य पदार्थ उच्च रक्तचाप को कम करने में मदद कर सकता है।
सीधा अर्थ यह है की यदि आप नियमित रूप से स्वयं द्वारा निकलवाए हुए शुद्ध तिल के तेल का सेवन करते हैं तो आप के बीमार होने की संभावना ही ना के बराबर रह जाएगी.

🔹 जब शरीर बीमार ही नही होगा तो उपचार की भी आवश्यकता नही होगी. यही तो आयुर्वेद है.. आयुर्वेद का मूल सीधांत यही है की उचित आहार विहार से ही शरीर को स्वस्थ रखिए ताकि शरीर को आयुषधि की आवश्यकता ही ना पड़े.

🔹एक बात का ध्यान अवश्य रखिएगा की बाजार में कुछ लोग तिल के तेल के नाम पर अन्य कोई तेल बेच रहे हैं.. जिसकी पहचान करना मुश्किल होगा. ऐसे में अपने सामने निकाले हुए तेल का ही भरोसा करें. यह काम थोड़ा सा मुश्किल ज़रूर है किंतु पहली बार की मेहनत के प्रयास स्वरूप यह शुद्ध तेल आपकी पहुँच में हो जाएगा. जब चाहें जाएँ और तेल निकलवा कर ले आएँ.

🔷तिल में मोनो-सैचुरेटेड फैटी एसिड (mono-unsaturated fatty acid) होता है जो शरीर से बैड कोलेस्ट्रोल को कम करके गुड कोलेस्ट्रोल यानि एच.डी.एल. (HDL) को बढ़ाने में मदद करता है। यह हृदय रोग, दिल का दौरा और धमनीकलाकाठिन्य (atherosclerosis) के संभावना को कम करता है।
कैंसर से सुरक्षा प्रदान करता है-
तिल में सेसमीन (sesamin) नाम का एन्टीऑक्सिडेंट (antioxidant) होता है जो कैंसर के कोशिकाओं को बढ़ने से रोकने के साथ-साथ है और उसके जीवित रहने वाले रसायन के उत्पादन को भी रोकने में मदद करता है।

🔹 यह फेफड़ों का कैंसर, पेट के कैंसर, ल्यूकेमिया, प्रोस्टेट कैंसर, स्तन कैंसर और अग्नाशय के कैंसर के प्रभाव को कम करने में बहुत मदद करता है।
तनाव को कम करता है-

🔹इसमें नियासिन (niacin) नाम का विटामिन होता है जो तनाव और अवसाद को कम करने में मदद करता है।
हृदय के मांसपेशियों को स्वस्थ रखने में मदद करता है-

🔹तिल में ज़रूरी मिनरल जैसे कैल्सियम, आयरन, मैग्नेशियम, जिन्क, और सेलेनियम होता है जो हृदय के मांसपेशियों को सुचारू रूप से काम करने में मदद करता है और हृदय को नियमित अंतराल में धड़कने में मदद करता है।

🔹शिशु के हड्डियों को मजबूती प्रदान करता है-
तिल में डायटरी प्रोटीन और एमिनो एसिड होता है जो बच्चों के हड्डियों के विकसित होने में और मजबूती प्रदान करने में मदद करता है।

🔹उदाहरणस्वरूप 100ग्राम तिल में लगभग 18 ग्राम प्रोटीन होता है, जो बच्चों के विकास के लिए बहुत ज़रूरी होता है।
गर्भवती महिला और भ्रूण (foetus) को स्वस्थ रखने में मदद करता है-

🔹तिल में फोलिक एसिड होता है जो गर्भवती महिला और भ्रूण के विकास और स्वस्थ रखने में मदद करता है।

 🔹शिशुओं के लिए तेल मालिश के रूप में काम करता है-

🔹अध्ययन के अनुसार तिल के तेल से शिशुओं को मालिश करने पर उनकी मांसपेशियाँ सख्त होती है साथ ही उनका अच्छा विकास होता है।

🔹 आयुर्वेद के अनुसार इस तेल से मालिश करने पर शिशु आराम से सोते हैं।
अस्थि-सुषिरता (osteoporosis) से लड़ने में मदद करता है-

🔹तिल में जिन्क और कैल्सियम होता है जो अस्थि-सुषिरता से संभावना को कम करने में मदद करता है।

🔹मधुमेह के दवाईयों को प्रभावकारी बनाता है-

🔹डिपार्टमेंट ऑफ बायोथेक्सनॉलॉजी विनायक मिशन यूनवर्सिटी, तमिलनाडु (Department of Biothechnology at the Vinayaka Missions University, Tamil Nadu) के अध्ययन के अनुसार यह उच्च रक्तचाप को कम करने के साथ-साथ इसका एन्टी ग्लिसेमिक प्रभाव रक्त में ग्लूकोज़ के स्तर को 36% कम करने में मदद करता है जब यह मधुमेह विरोधी दवा ग्लिबेक्लेमाइड (glibenclamide) से मिलकर काम करता है। इसलिए टाइप-2 मधुमेह (type 2 diabetic) रोगी के लिए यह मददगार साबित होता है।

🔹दूध के तुलना में तिल में तीन गुना कैल्शियम रहता है। इसमें कैल्शियम, विटामिन बी और ई, आयरन और ज़िंक, प्रोटीन की भरपूर मात्रा रहती है और कोलेस्टरोल बिल्कुल नहीं रहता है।

🔹तिल का तेल ऐसा तेल है, जो सालों तक खराब नहीं होता है, यहाँ तक कि गर्मी के दिनों में भी वैसा की वैसा ही रहता है.
तिल का तेल कोई साधारण तेल नहीं है। इसकी मालिश से शरीर काफी आराम मिलता है। यहां तक कि लकवा जैसे रोगों तक को ठीक करने की क्षमता रखता है।

🔹 सर्दी के मौसम में इस तेल से शरीर की मालिश करें, तो  ठंड का एहसास नहीं होता।
🔹 इससे चेहरे की मालिश भी कर सकते हैं। चेहरे की सुंदरता एवं कोमलता बनाये रखेगा। यह सूखी त्वचा के लिए उपयोगी है।

🔹तिल का तेल- तिल विटामिन ए व ई से भरपूर होता है। इस कारण इसका तेल भी इतना ही महत्व रखता है। इसे हल्का गरम कर त्वचा पर मालिश करने से निखार आता है। अगर बालों में लगाते हैं, तो बालों में निखार आता है, लंबे होते हैं।

🔹जोड़ों का दर्द हो, तो तिल के तेल में थोड़ी सी सोंठ पावडर, एक चुटकी हींग पावडर डाल कर गर्म कर मालिश करें। तिल का तेल खाने में भी उतना ही पौष्टिक  है l
*अभय नहार*
[14/09, 11:13 AM] +91 73598 83635: डोकं दुखी

सुंठाची पेस्ट
सुंठ सुकी आलं असते. याची एक चमचा पावडर घ्या. पाणी टाकून त्याची पेस्ट बनवा आणि गरम करुन घ्या. यानंतर हे मिश्रण कपाळावर लावा. थोड्याच वेळात डोकेदुखी थांबेल.

दालचिनी पेस्ट
हिवाळ्यात अनेकांना डोकेदुखीची समस्या होते. अशावेळी दालचिनी पावडरमध्ये पाणी टाकून पेस्ट बनवा. कपाळावर लावा आणि काही वेळानंतर कोमट पाण्याने धुवून घ्या. लवकरच आराम मिळेल.

अॅक्युप्रेशरही आहे फायदेशीर
आपल्या हाताचा अंगठा आणि तर्जनीमध्ये असणाऱ्या जागेत हलका मसाज करण्यात सुरुवात करा. दोन्ही हातांवर अशी क्रिया करा. यामुळे एकाच मिनिटात डोकेदुखी कमी होईल.
[14/09, 3:14 PM] +91 73598 83635: अनेक महिलांना मासिक पाळीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारींना सामोरं जावं लागतं.

कधी कधी काही महिन्यांपर्यंत पाळी न येणं तर कधी २१ दिवसांच्या अगोदरच रक्तस्राव सुरू होणं, अशा प्रकारच्या तक्रारी तर नेहमीच्याच... या सगळ्या तक्रारी निर्माण होतात त्या हार्मोन्समध्ये झालेल्या बदलांमुळे... यावर तुम्ही काही घरगुती उपाय करून हा त्रास दूर करू शकता.

१. रात्रभर सफेद तीळ पाण्यात भिजवून ठेवा त्यानंतर हे पाणी दिवसातून दोन वेळा प्या.

२. जीऱ्याचं पाणी पिल्यानं मासिक पाळी नियंत्रणात राहते... सोबतच त्यामुळे होणाऱ्या त्रासापासूनही आराम मिळतो. जिऱ्यांमध्ये असलेल्या लोहामुळे महिलांना मासिकपाळी दरम्यान होणारा त्रास कमी होतो. यासाठी एक चमचा जिऱ्यात एक चमचा मध मिसळून त्याचं दररोज सेवन करा.

३. कच्ची पपई खाल्लानं तुमच्या मासिक पाळी संदर्भात अनेक तक्रारी दूर होतील. यामध्ये भरपूर पोषण, अॅन्टीऑक्सिडंट असतात.

४. जास्वंदाचं फुल शरीरातील इस्ट्रोजेन आणि प्रोजिस्ट्रॉनला बॅलन्स करून मासिक पाळी नियमित करण्यास मदत करतं.

५. तुळशीच्या पानांच्या रसात एक चमचा मध मिसळून घ्या... यामुळे मासिक पाळी नियमित होण्यास मदत होईल.

६. दररोज द्राक्षांचा रस पिल्यानं तुम्हाला अनियमीत मासिक पाळीपासून सुटका मिळेल.

७. धने किंवा बडिशेपच्या दाण्यांचा काढा दिवसातून एकदा घ्या. धने किंवा बडिशेप रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी हे पाणी प्या. यामुळेही तुमचा त्रास दूर होईल.
[14/09, 3:55 PM] +91 73598 83635: #⚕️आरोग्य
  मधुमेह/साखर (शुगर)*

मधुमेह हा एक दीर्घकालीन उपाय करावे लागणारा आजार आहे. मधुमेहाने गंभीर स्वरूप घेतले कि याचे परिणाम पण घातक आहे, हा आजार होऊ नये किंव्हा झाल्यास आपण खालील घरगुती उपाय करू शकतो व या आजारापासून मुक्तता मिळवू शकतो.

*शुगर होऊ नये त्या साठी*
 १. फ्रीज मधील थंड पाणी बंद करा.
 २. उन्हातून आल्यावर थंड पाणी पिल्यावर बरे वाटते पण ते पियु नका. गुळाचा खडा खा व त्यावर नॉर्मल पाणी प्या
 ३.जेवल्यावर  पाणी पियु नका , २० मिनिटांनी गुळाचा खडा चघळा व पाणी प्या.

**ज्यांना शुगर झाली आहे त्यांच्या साठी*

*१.चालणे*
 १.१  रोज ३ किलोमीटर चाला.
 १.२ पहिला किलोमीटर रेगुलर चाला
 १.३  नंतर १ किलोमीटर कॅट वॉल्क म्हणजे दोन्ही पाय एका सरळ रेषेत टाकायचे.
 १.४ आणि शेवटचा किलोमीटर आर्मी च्या लोकांसारखी परेड करा.

*२. सिताफळाची पाने*
 १.२. चार सिताफळाची पाने घ्या, जास्त कोवळी नको वा जास्त जुनी पण नको मध्यम घ्या . मिठाच्या पाण्याने धुवून घ्या.
 १.३  मिठाच्या पाण्याने धुवून घ्या व देठ तोडून टाका.
 १.४ हि पाने  चघळून  चघळून खा. रस आणि चोथा पण गिळा.
 १.५ कदाचित पहिल्या दिवशी उलटी होईल, दुसऱ्या दिवशी उलटी होईल, जुलाब पण लागू शकतात, घाबरायचं नाही.
,१.५  १५ दिवसात शुगर गायब होते, टेस्ट करून पहा. 
८५% लोकांची शुगर कायमची बरी होणारी असते, आयुष्यभर गोळ्या खायची गरज नसते

*३ आंब्याची पाने*
डायबेटिस नियंत्रण- आंब्याची कोवळी पाने टॅनिनने युक्त असतात. डायबेटिसची सुरवात असेल तर ही पाने वाळवून पावडर करावी व पाण्यात रात्रभर भिजवून ती गाळून सकाळी हे पाणी प्यावे. त्याने मधुमेहाची लक्षणे कमी होतात. 
 पोस्ट ला लाइक करा यामुळे उत्साह वाढतो
धन्यवाद
[14/09, 7:59 PM] +91 73598 83635: चिखल्या हा विकार पाण्यात काम करणाऱ्या बायकांच्या पाचवीला पुजलेलाच आहे. चिखल्या झालेल्या बेचक्यात रात्री, कणभर मीठ मिसळेलं गोडेतेल घासून लावावे. प्रथम थोडे झोंबते. आरडाओरडा करावासा वाटतो. पण चिखल्या रात्रीत बऱ्या होतात
[14/09, 7:59 PM] +91 73598 83635: सोरायसिस हा त्वचेसंबंधीचा आजार आहे. ज्यामध्ये त्वचेवर एक जाड आवरण तयार होते. यावर उपचार म्हणून घरगुती उपाय करू शकता.
नाराळाचे तेल
त्वचेसंबंधी प्रत्येक समस्या दूर करण्यासाठी नाराळाचे तेल उपयोगी आहे. स्कल्पद्वारे होणाऱ्या शोषणामुळे त्वचेला येणारा कोरडेपणा आिण त्यावर पापुद्रा पुन्हा येऊ न देण्यास मदत करते.
कसा करावा उपयोग : नारळाच्या तेलाला कोमट करा. नंतर त्वचेवर मालीश करून रात्रभर तसेच ठेवा. यामुळे त्वचा मऊ होते आिण सोरायसिसपासून आराम मिळतो.
शिया बटर
हे बटर व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई आिण ट्राइग्लिसराइड्सयुक्त अाहे. यामुळे मृत त्वचा काढून टाकते, त्वचेला मॉइश्चराइज करणे आिण स्कल्पला कंडिशन करण्यास मदत करते.
असा करा वापर : शिया बटरचा वापर करण्यासाठी त्याला वितळवा. त्यानंतर त्वचेवर मसाज करा. यानंतर रात्रभर तसेच ठेवा.
दही
दह्यामुळे तुमची त्वचा माॅइश्चराइज होण्यास मदत होते. यामुळे खरखरीतपणा आिण स्कल्पवर कोरडा पापुद्रा येत नाही. यासाठी ताज्या दह्याचा उपयोग करावा.
असे लावा : ज्या स्कल्पवर किंवा त्वचेवर परिणाम झाला आहे तेथे दह्याने २० मिनिटांपर्यंत मसाज करा. नंतर अँटिसेप्टिक शाम्पूने धुऊन घ्या. यात अँटिबॅक्टिरियल गुण असतात जे त्वचेसाठी फायदेशीर आहे.
अॅलोव्हेरा
अॅलोव्हेरा जेलमध्ये असलेल्या अॅंटिसेप्टिक गुणामुळे स्कल्प सोरायसिसच्या उपचारासाठी बऱ्याच अंशी लाभदायी आहे. यामुळे जळजळ आिण खाज बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकते.
लावण्याची पद्धत : अॅलोव्हेरा जेलला लव्हेंडर आॅइलमध्ये मिसळून लावा. मालीशनंतर केसांना हळूवारपणे आयुर्वेदिक शाम्पूने धुऊन घ्या. काही दिवसांत आराम मिळेल.
[14/09, 8:39 PM] +91 73598 83635: *मैग्नीशियम से भरपूर 13 खाद्य पदार्थ*

हममें से कई लोगों को शरीर में मैग्‍नीशियम के गुणों के बारे में नहीं पता होगा। आपके शरीर को सुचारू रूप से चलने के लिए काफी ज्‍यादा मात्रा में मैग्‍नीशियम की आवश्‍यकता होती है। इससे शरीर में इम्‍यून सिस्‍टम स्‍ट्रांग रहता है और आपको भरपूर अंदरूनी शक्ति मिलती है। डिप्रेशन का शिकार और सिरदर्द की समस्‍या से ग्रसित लोगों में भी मैग्‍नीशियम काफी फायदेमंद होती है।

इस आर्टिकल में हम आपको बताने जा रहे हैं कि किन 15 खाद्य सामग्रियों में मैग्‍नीशियम की भरपूर मात्रा होती है:

*1. सोया बीन:-* इसमें प्रोटीन, विटामिन और मैग्‍नीशियम भरपूर मात्रा में होती है। सूखे सोयाबीन को भी भिगोकर अंकुरित करके खाने से भी काफी लाभ होता है
*2. डार्क चॉकलेट:-* डार्क चॉकलेट में काफी ज्‍यादा मात्रा में मैग्‍नीशियम होता है। इसे सप्‍ताह में दो बार खाया जा सकता है।

*3.  कददू के बीज:-* पम्‍पकीन सीड्स में मैग्‍नीशियम भरपूर मात्रा में होता है। इसे आप शाम को चाय के साथ खा सकते हैं।

*4. दही:-* दही से कैल्शियम और मैग्‍नीशियम दोनों पर्याप्‍त मात्रा में शरीर में पहुंच जाते हैं और आपको कोई नुकसान भी नहीं होता है।

*5. मछली:-* मछली में मैग्‍नीशियम और ओमेगा-3 भरपूर मात्रा में होता है। एक सप्‍ताह में कम से कम एक बार जरूर खाना चाहिए।

*6. केला:-* केला में पौटेशियम भरपूर मात्रा में होता है। इसमें 30 मिग्रा. मैग्‍नीशियम भी होता है। जो शरीर के लिए काफी लाभदायक होता है

*7. बादाम:-* एक बार बादाम खाने से शरीर में 75 मिग्रा. मैग्‍नीशियम मिलता है। आप इसे शाम को भिगोकर प्रतिदिन 5 खाएं।
*8. स्‍ट्रॉबेरी:-* स्‍ट्रॉबेरी में मैग्‍नीशियम काफी होता है जो शरीर को स्‍टेमिना देता है और स्‍ट्रांग बनाता है। आप इसे एक-एक दिन बाद खाएं।

*9.   अंजीर :-*  अंजीर  को खाने से शरीर में संतुलित मात्रा में मैग्‍नीशियम पंहुचता है।

*10.पालक:-* पालक कच्‍ची हो या पक्‍की हर दिन खाने से आयरन के साथ-साथ मैग्‍नीशियम भी शरीर में काफी अच्‍छी मात्रा में पहुंचाती है

*11. नाश्‍ते में अनाज:-* सुबह नाश्‍ते में अनाज या स्‍प्राउट खाने से शरीर को मैग्‍नीशियम मिलता है।


*12 काजू:-* काजू में कार्बोहाईड्रेट के साथ-साथ मैग्‍नीशियम होता है जो शरीर को दुरूस्‍त रखता है।

*13.पीनट बटर:-* एक सिंगल चम्‍मच पीनट बटर में लगभग 22 एमजी मैग्‍नीशियम होता है। नाश्‍ते में अपनी ब्रेड स्‍लाइस पर पीनट बटर लगाना ना भूलें।

*केरला नेचुरल हेल्थ केयर एक ऐसी संस्था है जो प्राकृतिक उपचारओं के माध्यम से शरीर को निरोगी बना सकते हैं*
*संपर्क करे का समय 3pm से 6pm*

*(Contact no:-9643048904)*
*Facebook link*.https://www.facebook.com/295464880971512/

https://www.youtube.com/channel/UCR4Nct41bN-7EUsZ-B48RiQ

https://twitter.com/KeralaaC/status/1052124836015890433?s=19

*Follow this link to join my WhatsApp group*

https://chat.whatsapp.com/F9h6QzZZz1H7nSFZ7MmdKi
[14/09, 10:16 PM] +91 73598 83635: *मानसिक आजार पळवुन लावणार्‍या चौदा कृती!…*

*कसल्याही प्रकारच्या निराशेला नाहीशी करणारी चौदा सुत्रे :-*

*1) सतत पॉझीटीव्ह*
कितीही वाईट घडो, नेहमी पॉझीटीव्हच रहायचं!

*उदा.* “एक डोळा गमावला पण दुसरा डोळा शाबुत आहे,” ज्यामुळे मी हे सुंदर जग पाहु शकतो, देवाची किती कृपा आहे.

प्रत्येक अपयश मला एक संधी देऊन जात आहे.

*उदा.* जेव्हा लोक आपल्याला टाळतात, आपल्याकडे बघुन नाकं मुरडतात, तेव्हा तर अधिकधिक आकर्षक दिसण्याबद्द्ल, आपण जागरुक होतो.

आपली मस्करी उडवली की, आपला कोणी कळत नकळत अपमान केला की, आपल्यातल्या महत्वकांक्षा जागृत होतात.

*२) प्रेमात पडा*

आयुष्यात पोकळी आणि निराशा आली की एक असं पॅशन शोधावं, ज्यासाठी संपुर्ण आयुष्यच पणाला लावावं.

पॅशन म्हणजे अशी एखादी गोष्ट जी गोष्ट न थकता, अगदी उत्साहाने, महिन्याचे तीस दिवस, दिवसातल्या दहा-बारा तासाच्या वर आपण ते करु शकतो, ह्याला म्हणतात पॅशन!

त्या गोष्टीसाठी अक्षरशः आयुष्य झोकुन द्यावं. अगदी स्वतःला विसरायला लावतं, तेच खरं पॅशन!

कोणासाठी व्यापार हे पॅशन असेल, कोणासाठी खेळ हे पॅशन असेल, कोणासाठी भटकंती हेच पॅशन असेल.

त्याच्याशिवाय आपण जगु शकत नाही, आणि ,मग एके दिवशी जगही आपल्याला त्या एकाच गोष्टीसाठी ओळखु लागतं.
सचिन-क्रिकेट, धीरुभाई-रिलायन्स, अमिताभ-एक्टींग, लता मंगेशकर-गायन, मोदी-नेतृत्व, पटनायक-वाळुची शिल्पे, प्रकाश आमटे-आनंदवन, श्रीश्री रविशंकर गुरुजी – आर्ट ऑफ लिविंग, स्टीव्ह जॉब्ज-गॅझेट्स,

ह्या यादीत आपलंही नाव येऊ शकतं, आपणही आपल्या पॅशनसाठी वेडं बनलो तर!….

*३) महिन्याला दोन पुस्तके*

माझ्या आयुष्यातल्या अत्यंत वाईट आणि पडत्या काळामध्ये मला फक्त आणि फक्त चांगल्या विचारांच्या पुस्तकांनीच तारलं, नाहीतर कदाचित मी आज हा लेख लिहायला शिल्लकच राहीलो नसतो, इतके पुस्तकांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत.

महिन्याला कमीत कमी दोन तरी चांगली पुस्तके तरी वाचुनच काढेन आणि त्यातल्या चांगल्या गोष्टी तात्काळ जीवनात आणेन, हा चंगच बांधावा, आपोआप जे जे हवे ते सारे मिळत जाते, हा माझा स्व-अनुभव आहे.

*4) डायरी लिहा*

दररोज घडलेल्या बर्‍या वाईट घटना आपल्याला बहुमुल्य अनुभव देऊन जातात, त्यांना शब्दबद्ध करत गेलं की जगण्याची रंगत वाढत जाते.

माझ्या मनात चाललेले द्वंद बाहेर काढण्यासाठी मला ह्या डायर्‍यांनी खुप मदत केली. झालेले अपमान, आलेले अपयश, भविष्याच्या चिंता, मनाचं रिकामपण, सगळी मळमळ मी बाहेर काढली, आणि प्रत्येक जखम डायर्‍यांमध्ये जपुन ठेवली, आणि शहाण्या बाळांसारखं त्या सर्वांनीही मला त्रास देणं बंदच करुन टाकलं.

आजही माझ्या कॉम्पूटर मध्ये मी स्वतःलाच लिहलेली शेकडो पत्रं आहेत, जी वाचुन मला आता खुप गंमत वाटते. कधी छोट्यामोठ्या कारणाने मी खचलो की ते वाचुन प्रचंड बळ मिळतं. बॅटरी पुन्हा टणाटण चार्ज होते.

*5) जे सुरु केलंय त्याचा शेवट करा*

हातात घेतलेलं काम पुर्ण करायचं म्हणजे करायचं!

मनावर विजय मिळवण्यासाठी मनाचाच वापर करायचा, काम सुरु होतानाच असं भासवायचं की ते पुर्ण झालेलं आहे,

आणि मन गोंधळुन जातं आणि ते पुर्ण करुनच एका जागेवर शांत बसतं!

‘आसान है’ हा यशाचा मुलमंत्र नेहमी लक्षात ठेवायचा!

*6) कंफर्ट झोन तोडा. नवी आव्हाने स्वीकारा*

तु मागच्या एक महिन्यामध्ये अशी कोणतीही एक गोष्ट केलीस का, जे तुला येत नाही, जे करण्याची तुला भिती वाटते?

मी असा वेडेपणा खुपदा केलाय, मला पेंटींग येत नसताना मी माझ्या ऑफीसला स्वतःच्या हातानी पेंट दिला.

मागच्या वर्षी, माझी खरी ओळख लपवुन मी गावाबाहेरच्या एका सुताराच्या हाताखाली मी एक आठवडा रोज चार तास हेल्पर म्हणुन काम केलं.

दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मी बॅग भरुन घराबाहेर पडलो, पण मी कुठे जाणार मलाच माहित नव्हते, त्या पाच दिवसात मी अनेक गडकिल्ले भटकुन आलो. अनेक थरारक अनुभव घेतले, स्वतःसोबत घालवलेले ते पाच दिवस मी कधीही विसरणार नाही.

नवरात्रीमध्ये उजनी-तुळजापुर हे सदतीस किलोमीटर अंतर मी एका रात्रीत चालत गेलो, तो ही एक आनंददायी आणि अविस्मरणीय अनुभव होता.

*7) कमीत कमी तीस मिनीट व्यायाम*

मनाला ताजंतवाणं ठेवण्याचा हुकुमी एक्का आहे, शरीराला व्यायाम करायला भाग पाडायचं, मन आपोआप ताळ्यावर येतं!

जगातल्या प्रत्येक यशस्वी व्यक्तीला हे सुत्र माहित आहे.
*8) ध्यान, सर्व समस्यांवर रामबाण उपाय*

तुझं शारीरीक व्यंग हे तुझ्या आयुष्यात कधीही अडथळा बनु शकत नाही, कारण तु म्हणजे तुझं शरीर नाहीस!

खरा तु तर वेगळाच कोणीतरी आहेस, हे तुला ध्यान करायला लागलं की आपोआप उमगत जाईल.

आतापर्यंत केला नसशील तर एकदा आर्ट ऑफ लिविंगचा हॅपिनेस कोर्स नक्की कर.

*9) महिन्याला एक वाईट सवय सोडा*

आपल्या प्रत्येकामध्ये वाईट सवयी असतात, मी एका महिन्याला एक वाईट सवय सोडायची आहे, आणि एक चांगली सवय जोडायची आहे, असं प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला अंतर्मनाला सांगतो.

महिनाभर त्याची कसोशीने अंमलबजावणी करतो.

*10) आपल्या आजुबाजुला प्रसन्नतेचा शिडकावा करा*

घरातुन बाहेर पडण्याआधी एकदा आरशात बघुन स्वतःलाच वचन देतो की आज माझ्या संपर्कात येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला मी आनंद आणि प्रसन्नता वाटणार आहे.

प्रत्येकाच्या चेहर्‍यावर हसु फुलवणार आहे.

कधी एखाद्या उपाशी माणसाला पोटभर खावु घालावं, कधी एखाद्या लहान मुलाशी लहान बनुन खेळावं!

कधी रस्त्याने जाताना कोणाला लिफ्ट द्यावी, कधी जोक्स सांगुन लोकांना खळखळुन हसवावे.

*11) जे मिळालयं त्याबद्द्ल कृतज्ञ रहा.*

जो कृतज्ञ आहे, त्यालाच ब्रम्हांड अजुन जास्त भरभरुन देतं, हेच सिक्रेट आहे.

आपल्याला मिळालेल्या दहा वरदानांबद्द्ल रोज मनःपुर्वक आभार व्यक्त केल्यास आयुष्यातली सगळी दुःखे आपोआप नाहीशी होतात, याचा मी स्वतः अनुभव घेतला आहे.

*१2) यशस्वी लोकांसोबत मैत्री करा*

असे लोक ज्यांनी स्वतःचा ठसा ह्या जगात उमटवला आहे, त्यांच्याशी अधिकाधिक ओळखी कराव्यात, त्यांच्याशी भेटण्याच्या संधी शोधाव्यात.

यश ही उत्साहासारखं संसर्गजन्य असतं!

*13) सुरक्षित अंतर ठेवा*

जे लोक आपलं मानसिक खच्चीकरण करतात, आपली टर उडवतात, अशा लोकांपासुन चार हात दुर रहावे.

निगेटीव्ह लोकांना आपल्या आयुष्यात आणि आपल्या मनात कुठेही स्थान देऊ नये.

*14) तीस दिवसांचा प्लान*

पुढच्या तीस दिवसात मी काय करणार आहे, ह्याचा प्लान महिन्याच्या सुरुवातीला तयार करुन भिंतीला चिटकवुन टाकावा.

एकेक लक्ष्य साध्य केलं की ‘विजयी’ असं लिहुन त्याचं अगदी उत्साहाने आणि आनंदाने ‘सेलिब्रेशन’ करावं....!!!!
[16/09, 7:25 AM] +91 73598 83635: 🙏🌹🤝🍇🍏🍎🍐🤝🌹🙏
🍎....त्वरित हिमोग्लोबिन वाढवण्याचे  प्रभावि
 घरगुति उपायः....

१)  २ चमचे तिळ  २ तास पाण्यात भिजवा, पाणि गाळून तिळाचि पेस्ट बनवा. त्यात एक चमचा मध  टाकून दोन वेळा घ्या. फार लवकर हिमोग्लोबिन तयार होते.
२) खजूर व दूध एकत्रित घ्यावे. रात्रि  दूधात खजूर  मिक्स करून ते दूध घ्यावे.
३) पिकलेल्या आंब्याचा गर दूधासोबत घेतल्यास रक्तवाढ होते.
४) जांभूळ  व आवळ्याचा रस समप्रमाणात घेउन रोज घेतल्यास त्वरित  एच. बी. वाढते.
५) गुळासोबत रोज शेंगदाणे खाल्यास वेगाने हिमोग्लोबिन वाढते.
६) रोज चढत्या क्रमाने १'२'३'४'५'.... असे दहा दिवस मग, उलट्या क्रमाने  १०,९,८,७,६,५, याप्रकारे मनुका रात्रि पाण्यात भिजवून सकाळि खाव्या. हिमोग्लोबिन मध्दे लक्षणिय वाढ होते.
७) अर्धा कप द्राक्षाच्या रसात एक चमचा मध घालून ते रोज प्यावे। हिमोग्लोबिन वाढते.
८) पालक सूप, भाजी, करून खाल्यास  रक्त वाढते.
९)  एक कप डाळिंबाचा रस घेउन त्यात गव्हाच्या दाण्याएवढा चूना घालून रोज घ्यावे. त्वरित एच. बी. वाढते.
१०)   बीट व  गाजर यांचा रस समप्रमाणात करूंन तो
 रोज एक कप घ्यावा.
११)  गूंजा वनस्पति हि फार  मोलाचि आहे रक्तवाढिकरता, गुंजेचा कोवळा पाला चावून त्याचा रस गिळावा, याने वेगाने हिमोग्लोबिन वाढते..
१२) खारिक अंजिर, किसमिस,  हे रोज खाण्यात असू द्यावे, हे रक्त वाढवतात.
            वरिल सर्वच उपायांनि शरिरातिल हिमोग्लोबिन वाढते....#*#*#*#....
🙏🌹🤝🍇🍏🍎🍐🤝🌹🙏
[16/09, 9:38 AM] +91 73598 83635: महिलांचे आजार व त्यावरील आयुर्वेदिक उपचार

            आजचे जीवन हे धावपळीचे, तणावाचे झाले आहे. घर आणि आॅफिस दोन्ही सांभाळताना महिलांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे मुलींना विशेषत: नोकरी करणा-या महिलांना स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही आणि यात सगळ्यात जास्त फटका बसत असेल तर तो महिलांच्या आरोग्याला आणि या अश्या कारणांमुळे लहान वयातच मासिक पाळीचे विकार, झोप न येणे, लठ्ठपणा, सांधेदुखी विशेषत: कंबरदुखी, गुडघेदुखी यांसारखे आजार आ वासून पुढे ठाकले आहेत.
          चला तर मग पाहुया आजची जीवनशैली व महिलांच्या आरोग्यावर होणारे त्याचे परिणाम.

पचनाचे विकार :-
                     सकाळी उठल्यापासून काहीही न खाता महिलांची धावपळ सुरू असते. मुलांचा अभ्यास, घर व नोकरीबाबत ताण, खाण्यापिण्याच्या अनियमित वेळा, मल - मूत्र यांचे वेग अडविणे, चमचमीत, मसालेदार पदार्थ खाणे, शिळे अन्न खाणे, व्यायाम न करणे इ. अपथ्य महिलांकडून घडत असतात. त्याचाच परिणाम त्यांच्या शारिरिक तसेच मानसिक स्वास्थ्यावर होऊन पोट साफ न होणे, गॅसेस, मलावरोध, अम्लपित्त यांसारखे आजार होतात.

सांधेदुखी व लठ्ठपणा :-
                             महिलांकडून दुर्लक्षित केला जाणारा आजार म्हणजे सांधेदुखी. त्यातही कंबरदुखीचा त्रास हा जास्त प्रमाणात दिसून येतो. याची कारणेही तशीच आहेत.
            सततचा प्रवास, वाकून काम करणे, सतत उभे राहून काम करणे (स्वयंपाकघरात), कोलेस्ट्राॅल वाढेल या भीतीने स्नेह (तेल, तूप) कमी प्रमाणात किंवा अजिबात न खाणे, वारंवार होणारे गर्भपात. या सगळ्या कारणांमुळे कमरेच्या मणक्यांमध्ये झीज होते व त्याचाच परिणाम म्हणून सायटिका, स्लीपडिस्क यांसारखे आजार होतात.
            ब-याच स्त्रिया ह्या अन्न वाया जाऊ नये म्हणून खातात, तणाव विसरण्यासाठी पुन्हा - पुन्हा खातात, दिवसा झोपतात, व्यायाम करत नाही परिणाम स्वरूप वजन वाढते. वाढलेल्या वजनामुळे संपूर्ण शरीराचा भार हा गुडघ्यांवर येतो व गुडघेदुखी सुरू होते. गुडघेदुखीमुळे चालण्यासारखा व्यायाम होत नाही. परिणामी अजून वजन वाढते व हे दुष्टचक्र असेच चालू राहते.

मासिक पाळीचे विकार :-
                  मासिक पाळी स्त्रियांमध्ये बाराव्या वर्षापासून पन्नास वर्षांपर्यंत अव्याहतपणे चालू असणारी दर महिन्याची क्रिया आहे. परंतु सध्याच्या धावपळीच्या जीवनात स्त्रियांकडून आरोग्याच्या दृष्टीने अहितकर अशा अनेक गोष्टी घडत असतात.त्यामुळेच मासिक पाळी संबंधीच्या मुलींच्या, महिलांच्या तक्रारी वाढून त्याचा दुष्परिणाम त्यांच्या मानसिक तसेच शारीरिक स्वास्थ्यावर होतो.
                 पूर्वीच्या काळी मासिक पाळीच्या दिवसांत काही नियम असत. जसे - दिवसा न झोपणे, अधिक प्रवास न करणे, कोणतीही कष्टाची कामे न करणे, हलका आहार घेणे, अधिक न हसणे, बोलणे इ. हे सर्व नियम प्रथा म्हणून असले तरीही स्त्रियांच्या आरोग्याच्या  दृष्टीने हितकर होते. पण आता अश्याप्रकारचे कोणतेही नियम न पाळता अधिक प्रवास करणे, जंकफूड खाणे, आंबट, खारट पदार्थ अतिप्रमाणात खाणे, दिवसा झोपणे अश्याप्रकारचे अपथ्य महिलांकडून सतत घडत असतात.
                त्यामुळेच मासिक पाळीची अनियमितता, अधिक रक्तस्त्राव, लठ्ठपणा,  PCOS, वंध्यत्व ( infertility ) अपान वायुची विकृति
वारंवार होणारे गर्भपात यांसारखे शारिरीक तसेच मन अस्वस्थ होणे, कोणत्याही कामात मन न लागणे, चिडचिड होणे यांसारखे मानसिक परिणाम दिसून येतात.

 PCOD - polycystic ovarian disease
               सध्या तरूण मुलींच्या पाळीच्या तक्रारीमध्ये सर्रास दिसून येणारे कारण म्हणजे
 PCOD.
              यामध्ये ओव्हरीवर (अंडाशय) लहान लहान गाठी येतात. यात हार्मोन्सच्या असंतुलनामुळे बीजनिर्मिती अनियमित होते, मासिक पाळी अनियमित होते, वजन वाढते, चेह-यावर मुरूम येतात, वंध्यत्व (infertility), केस गळणे यांसारखी लक्षणे दिसतात.

सांधेदुखी तसेच इतर अनेक आजारांवर आहार - विहार, औषधी, व्यायाम, योग, मानसिक ताण - तणाव व्यवस्थापन यांद्वारे उपचार करून आजार दूर करता येतात.
                योग्य पथ्यापथ्याचा विचार करून आहार - विहार केल्यास निरोगी व्यक्ति स्वस्थ राहतो व रोगी व्यक्तिच्या शरीरातील वाढलेले दोष कमी होतात.
* आहाराद्वारे नियंत्रण म्हणजेच :-
1) जेवणामध्ये तेल, तूप योग्य प्रमाणात खावे.
2) गरम पाणी प्यावे.
3) पचण्यास जड, शिळे अन्न, जंक फूड खाऊ नये.
4) आंबवलेले पदार्थ, खारट, आंबट, थंड पदार्थ अधिक खाऊ नये, अति उपवास करू नये.
5) अति चहा, मद्यपान करू नये.

* विहार :-
1) दिवसा झोपू नये, रात्री जागरण करू नये.
2) अति प्रवास करू नये.
3) अति उन्हात फिरू नये, एसी, कूलर असलेल्या थंड ठिकाणी खूप वेळ बसू नये.
4) कष्टाची कामे कमी करावीत.
5) अधिक चिंता करू नये.
6) प्रत्येक व्यक्तिने आपल्या शक्तिच्या अर्ध्या व्यायाम करावा. म्हणजेच कपाळावर, नाकावर घाम येणे, शरीरात हलकेपणा जाणवणे, श्वासगति वाढणे यांसारखी लक्षणे दिसल्यास योग्य व्यायाम झाला असे समजावे.

              व्यायाम, ध्यान-धारणा, यांमुळे मानसिक ताण-तणाव, नैराश्य या रोगांपासून मुक्ति मिळते.
आत्मविश्वास वाढतो, एकाग्रता वाढते.
नियमित व्यायाम करणारी व्यक्ति इतर व्यक्तिंच्या तुलनेत अधिक निरोगी असते.
            व्यायामाने भूक वाढते, खाल्लेल्या अन्नाचे योग्य रीतीने पाचन होते, मल - मूत्र यांचे योग्य प्रकारे विसर्जन होते. रोगप्रतिकार शक्ति वाढते.
               व्यायाम हा प्रत्येकाने आपले वय, बल, रोगानुसार योग्य असा करावा तसेच योग, आसन करतानाही आपल्यासाठी योग्य व अयोग्य काय याचा विचार करावा.
उदा :-
       ज्यांना गुडघेदुखीचा त्रास असेल त्यांनी नियमित वज्रासन हे आसन केले तर त्यांचा गुडघेदुखीचा त्रास वाढू शकतो.

औषधी चिकित्सा 2 प्रकारे करता येते :-
1) शमन
2) शोधन.

शमन :-
         शमन म्हणजेच औषधांनी केलेले उपचार.
वय, बल, रोगानुसार त्या त्या दोषांसाठी त्यांच्या लक्षणांनुसार औषधे देऊन शरीरातील वाढलेले दोष कमी केले जातात किंवा प्रमाणात आणले जातात.
             शमन चिकित्सेमुळे आजार कमी होतो पण थोडेसे जरी कारण मिळाले तरीही आजार पुन्हा वाढण्याची शक्यता असते. अश्या वेळेस शोधन चिकित्सा अतिशय महत्वाची ठरते. शोधन चिकित्सेने शरीरातील दोष हे शरीराबाहेर काढून टाकले जातात.

शोधन म्हणजेच पंचकर्म.
पण त्याआधी पंचकर्म म्हणजे काय ते आधी समजून घेतले पाहिजे.
            पंचकर्मामध्ये 5 प्रक्रिया आहेत.
1) वमन :-
            शरीरातील वाढलेले दोष तोंडावाटे उल्टी करवून बाहेर काढले जातात.
2) विरेचन :-
               शरीरातील वाढलेले दोष गुदमार्गाने बाहेर काढले जातात.
3) बस्ति :-
             औषधी तेल, काढे गुदमार्गाने शरीरात सोडले जातात.
4) नस्य :-
            नाकामध्ये औषधी तेल, चूर्ण टाकले जाते.
 5) रक्तमोक्षण :-
                     शरीरातील दूषित रक्त जलौका (जळू), scalp यांद्वारे काढले जाते.

            या मुख्य 5 प्रकिया असल्या तरीही स्नेहन, स्वेदन, पिंड स्वेद, पोट्टली स्वेद, एकांग बस्ति, स्नेहधारा, शिरोधारा असेही उपचार केले जातात.

एकांग बस्ति :-
                  शरीराचा जो विकारग्रस्त ( दुखणारा) अवयव आहे त्यावर सुखोष्ण तेल ठेवणे.
1) जानुबस्ति - गुडघ्यांवर तेल ठेवणे.
2) मन्याबस्ति - मानेवर तेल ठेवणे.
3) कटिबस्ति - कंबरेवर तेल ठेवणे.

* पंचकर्माचे फायदे :-
1) रोग शरीरातून नष्ट होतो.
2) मणक्यांतील पेशी, स्नायू यांचे पोषण होते.
3) शरीराचे पोषण होते.
4) निरोगी अवस्थेत दीर्घायुष्य लाभते.
5) वृध्दावस्था लवकर येत नाही.
6) शारिरीक व मानसिक स्वास्थ्य राखले जाते.
7) शरीराला एक नवीन ऊर्जा मिळते.

            या सर्व उपचारांबरोबरच आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या दिनचर्या,ऋतुचर्या यांचेही पालन करावे.



No comments:

Post a Comment