[07/04, 5:33 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
*ही सहा लक्षणे दिसली तर असू*
*शकते व्हिटॅमिन सी ची कमतरता*
मानवी शरीराला विविध प्रकारच्या व्हिटॅमिन्सची आवश्यकता असते. यापैकी एखाद्या जरी व्हिटॅमिनच शरीरात कमतरता निर्माण झाली तर त्याचे परिणाम शरीरावर दिसून येतात. अशा महत्वाच्या व्हिटॅमिन्स व्हिटॅमिन सी हे सुद्धा एक अतिशय आवश्यक पोषकतत् आहे. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शरीराच्या प्रवाह तंत्राची क्रिया योग्य राहते. नव् पेशींची निर्मिती होते. त्वचा हेल्दी राहते. या व्हिटॅमिनची कमतरता निर्माण झाल्यास कोणती ल दिसून येतात, ते जाणून घेवूयात.
हे संकेत ओळखा
*1. हृदयरोग*
व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे हृदयासंबंधी आजारांचा धोका वाढतो
*2. अंगदुखी*
सतत अंगदुखीची समस्या होत असेल तर आहाराकडे लक् देण्याची गरज आहे. कारण अंगदुखी आणि सांधेदुखी य समस्या शरीरात व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे होता
*3. त्वचा*
त्वचा रखरखीत, निर्जीव दिसत असल्यास व्हिटॅमिन ची कमतरता असू शकते. सतत पिंपल्स येणे हे देखील व्हिटॅमिन सी च्या कमतरतेचे लक्षण आहे.
*4.थकवा*
व्हिटॅमिन सी कमतरतेमुळे सतत थकवा जाणवतो. मन कामात लागत नाही. हे शारीरिक आणि मानसिक क्रियेसाठी फार गरजेचे आहे.
*5. केसगळती, कमजोर नखे*
सतत केसगळती आणि नखे तुटणे ही समस्या व्हिॅटॅमिन स च्या कमतरतेमुळे होते.
*6. हिरड्यांना सूज*
या व्हिटॅमिनची कमतरता निर्माण झाल्यास हिरड्यांना सूज येते. नाकातून रक्त येण्याची समस्या दुर्लक्ष केल्यास ही समस्या अधिक वाढू शकते.
*व्हिटॅमिन सीचे फायदे*
1. रोज वेगवेगळ्या पदार्थांमधून व्हिटॅमिन सी चं सेवन केल्यास तुमचे दात आणि हिरड्या निरोगी राहू शकत
*2. नसा आणि पेशींच्या क्रियेला*
आधार मिळतो. तसे व्हिटॅमिन सीमुळे रक्तही शुद्ध होतं आणि शरीरातून विषारी तत्व बाहेर काढण्यासही मदत मिळते.
*3. व्हिटॅमिन सी आपल्या हाडांना*
मजबूती देतं. पण ते कमी झाल्यास याने आपले कार्टिलेज कमजोर होऊ लागतात आणि याने सतत अंगदुखीची समस्या होत राहते
4. व्हिटॅमिन सीमुळे आपली त्वचा चांगली होते आणि वाढत्या वयाचे संकेत दिसत नाहीत. तसेच त्वचेवर सुरकुत्याही येत नाहीत.
-----------------------------------------------
🌿 *अशीच बहुमूल्य माहिती* *आपल्या मोबाईलवर मिळवा*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*जॉईन करण्यासाठी क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[10/04, 11:54 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
💁🏻♂ *काळ्या मीठाच्या सेवनाचे फायदे वाचून व्हाल हैराण!*
✅ घरगुती वापरात हमखास वापरल्या जात असलेल्या काळ्या मीठाचा वापर करून तुम्ही आरोग्य उत्तम ठेवू शकता. काळं मीठं बॅक्टीरीयांना दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतं असतं.
✅ त्यामुळे फॅट्स बर्न होण्यास मदत होते. काळ्या मिठाचा वापर आहारात केल्याने वेगवेगळ्या आजारांपासून दूर राहता येतं.
✅ केसांच्या उत्तम वाढीकरिता काळे मीठ लाभदायक ठरते. जर केस पातळ असतील, सतत गळत असतील किंवा केसांमध्ये फाटे फुटण्याची समस्या असेल तर आहारामध्ये काळे मीठ समाविष्ट करून ह्या समस्या दूर करता येऊ शकतील.
✅ काळ्या मिठाने पोट साफ न होण्याची तक्रार दूर होते. तसेच सतत मळमळ होत असल्यास त्यामध्ये काळ्या मिठाच्या सेवनाने आराम मिळतो.
✅ काळ्या मिठाच्या सेवनाने सेवनामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत राहते.
✅ जर तुमच्या हातायपायांना सूज येत असेल तर त्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर काळे मीठ घालावे. त्यामुळे सुज कमी होण्यास मदत होईल.
✅ त्वचेची काळजी घेण्यासाठी काळ्या मिठाचा वापर फायदेशीर ठरतो.
✅ मीठाचा वापर करून तुम्ही एसिडिटीच्या त्रासापासून सुटका मिळवू शकता.-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य माहिती* *आपल्या मोबाईलवर मिळवा*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*जॉईन करण्यासाठी क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[10/04, 1:20 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🍎 *पुरुषांनी रोज खावे डाळिंब* 🍎
डाळिंब हे फळ आरोग्यासाठी खूप फायदेशिर आहे. य सेवनाने शरीराला अनेक लाभ होऊ शकतात. अशा या डाळिंबाचा उल्लेख बायबलमध्येही आढळतो.
डाळिंबामधील अँटिऑक्सिडंट्स पुरुषांमध्ये सेक्स हार्मोन्स वाढवतात. यामुळे प्रजननक्षमताही वाढते. डळिंबाचे कोणकोणते फायदे आहेत, याविषयी आपण माहिती घेणार आहोत.
डाळिंबामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात. हे शरीरातील टेस्टेस्टेरॉन हार्मोन्स वाढवतात. यामुळे पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या आणि वीर्याची पातळी दोन्हीह वाढतात.
आठवड्यातून एकदा कमीत कमी १०० ग्रॅम डाळिंबाचे दाणे खावेत. डाळिंबाचा ज्यूस देखील पि येईल. डाळिंबाचा उल्लेख बायबल आणि ग्रीक मायथोलॉजीमध्ये आहे.
बायबलमध्ये याला पवित्र फ मानून दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते.
पिझ्झा, बर्गरसारखे फास्ट फूड खाल्ल्याने गर्भधारणे अडचण होते. महिलांसाठी डाळिंब फायदेशीर आहे. यामध्ये फॉलिक अॅसिड असते, जे महिलांना गर्भधारण करण्यात मदत करते. हे प्रेग्नन्सीमध्ये बाळाच्या विकासासाठी गरजेचे आहे.
डाळिंबाचे अनेक फायदे आहेत.
डाळिंबाने कोलेस्टेरॉ पातळी कमी होते. हे हृदयाच्या तक्रारींपासून बचाव करते. यामध्ये व्हिटॅमिन-सी असते. ज्यामुळे कमजोरी होते. डाळिंबामध्ये फायबर्स असतात. यामुळे पचनशक् चांगली राहते. बद्धकोष्ठता दूर होते. डाळिंबाच्या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन-ए असते. यामुळे डोळ्यांची शक्ती वाढते. यामध्ये व्हिटॅमिन-ई असते. ज्यामुळे सौंदर्य उजळते
-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[11/04, 12:20 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🌿 *नैसर्गिक मेहंदी ह्या*
*आजारांवरही*
*आहे गुणकारी* 🌿
तस पाहिलं तर नैसर्गिक मेहंदीचा उपयोग आपण केस चमकदार, निरोगी राहण्यसाठी करतो. किंवा हाता काढण्यासाठी करतो. परंतु ही मेहंदी फक्त काही फक् केसावर किंवा हातावर काढण्यासाठी उपयुक्त नाह तर ही नैसर्गिक मेहंदी अनेक आजारांवर उपायकार आहे. कारण मेहंदीमध्ये अनेक औषधी वनस्पती वापरल्या जातात. त्यामुळे मेहंदी अनेक आजारांवर गुणकारी आहे
मेहंदी खालील आजारांवर
*उपायकारक आहे.*
१) आग आणि सूज : तुम्हाला एखाद्या गरम वस्तूचा च बसला. किंवा भाजले तुम्ही त्या ठिकाणी मेहंदी ला शकता. कारण मेहंदी खूप थंड असते. त्यामुळे आपल्याल आराम मिळू शकतो. तसेच काही लागलं आणि त्या ठिकाणी सूज आली. तिथेही आपण मेहंदी लावू शकत
२) डैड्रफ : केसांमध्ये होणार डैड्रफ हा मेहंदीमुळे जाऊ शकतो. आणि केसांच्या मुळाशी येणारी खाज येणे थ शकते. फक्त केसांना मेहंदी लावताना त्यात लिंबू आण दही घालावे.
३) पोटाचे आजार : पोटांच्या अनेक आजरावर मेहंदी पाने गुणकारी आहे. मेहंदीची पाने अतिशय गुणकारी असतात. त्यामुळे मेहंदीच्या पानांमुळे अनेक पोटाचे अ विकार दूर होतात.
४) त्वचेसंबंधी आजार : त्वचेसंबंधी जर काही आजार असतील तर मेहंदीच्या झाडाच्या सालीचा काडा क प्या. त्वचेसंबंधी आजारावर मेहंदीच्या झाडाची सा गुणकारी आहे.
५) किडनी स्टोन : मेहंदीमध्ये मौलिक ऍसिड असते. ते किडनी स्टोनसाठी उपायकारक असते. मेहंदीची पाने पाण्यात उकळून १ महिना रोज पिले तर किडनी स्टो नियंत्रण करता येते.
----------------------------------------------------------
🙏 *ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा* 🙏
----------------------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[11/04, 5:10 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *शरीराची दुर्गंधी टाळण्यासाठी*
*वापरा नैसर्गिक डिओ* ♦
पावसाळा असो की उन्हाळा अनेकांच्या शरीराला दुर्गंधी येते. ही दुर्गंधी घालविण्यासाठी डिओ किंव परफ्यूम वापरले जाते. परंतु, असे केमिकल्सयुक्त डिओ वापरण्या पेक्षा नैसर्गिक पदार्थ वापरून घरीच उपाय तर दुर्गाधीची समस्या दूर करता येते.
शरीराची दुर्गंधी घालविण्यासाठी लिंबाचा रस कॉटनच्या मदतीने शरीरावर लावावा. १० मिनिटांनं अंघोळ करावी.
आणखी उपाय म्हणजे अॅपल साइड व्हि अंडर आम्र्समध्ये लावावे आणि दहा मिनिटांनंतर अंघो करावी. तसेच एक-एक चमचा बेकिंग सोडा आणि लिंब रस एकत्र करून हे मिश्रण शरीरावर लावावे. पाच मिनिटांनंतर धुऊन घ्यावे. तसेच अंघोळीच्या पाण्यात टोमॅटोचा रस मिसळून अंघोळ केल्यास शरीराची दुर्गं नाहीशी होते.
दोन चमचे तृणधान्याचा रस नियमित प्यायल्यासही दुर्गधी नष्ट होते. शिवाय अंघोळीच्य पाण्यात चिमूटभर तुरटी मिसळून अंघोळ केल्यास चांग परिणाम दिसून येतो.
अंघोळीच्या पाण्यात एक चमचा कापराचे तेल मिसळू आंघोळ केल्यास दुर्गंधी नाहीशी होते. तसेच एक चमच मसूर डाळीची पावडर तीन चमचे लिंबाच्या रसामध्ये मिसळून पेस्ट बनवावी. हे मिश्रण शरीरावर लावल्यानं दहा मिनिटांनी अंघोळ करावी. या उपायाने शरीर दुर्गंधी दूर होते. अर्धा चमचा चंदनाची पेस्ट अंडर आम्र् लावून १० मिनिटांनंतर धुऊन घ्यावे. शलजम एक प्रकार कंद असून तो शरीरावर लावून पंधरा मिनिटांनंतर अंघो करावी. या उपयामुळे शरीराची दुर्गंधी दूर होते.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा* 🙏
----------------------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[12/04, 11:57 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *शाकाहारी लोकांमध्ये जाणवू*
*शकते ह्या व्हिटॅमिन ची कमी* ♦
जे लोक आपल्या आरोग्याबद्दल अधिक जागरूक आहेत त्यांना असे वाटते की अशा गोष्टी खाणे योग्य आहे जेणेकरून ते तंदुरुस्त आणि व्यवस्थित राहू शकतील. याद्व ते बरेच पौष्टिक घटक खात नाहीत ज्यामुळे त्यांना व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेस सामोरे जावे लागते. एक अहवालानुसार 55 ते 80 टक्के भारतीय जीवनसत्व बी च्या कमतरतेमुळे त्रस्त आहेत.
काय आहे व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता ?
शरीर निरोगी ठेवण्यासाठी सर्व पोषक तत्त्वे आवश्य असतात. यापैकी प्रथिने, जीवनसत्त्वे, लोह इत्यादींच योग्य मात्रा शोधली पाहिजे. जेणेकरून शरीरात उर्ज योग्य प्रकारे संक्रमित होऊ शकते. अशा अहवालानुस डीएनए संश्लेषण, आरबीसी आणि नसा बनवण्यासाठी आपल्या शरीरात योग्य प्रमाणात व्हिटॅमिन बी 12 आवश्यक आहे. हे शरीरात स्वतः तयार होत नाही. यासाठी जीवनसत्त्वे समृद्ध आहार घेणे आवश्यक आहे. तर, शाकाहारी आणि खाद्यपदार्थांकडे योग्य लक्ष दिल्याने बहुतेक लोक व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेस पडतात.
याव्यतिरिक्त, व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरते लहान आतड्यात रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ लागते आणि त्याच वेळी अशक्तपणाची शक्यता असते.
व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेची लक्षणे
1. शरीरात उर्जा अभाव आहे.
2. शरीराच्या कोणत्याही भागामध्ये अचानक मुंग्य
3. डोळ्यांसमोर अंधार दिसून येतो.
4. थकल्यासारखे वाटणे.
5. स्वभावात चिडचिडेपणा.
6. त्वचेचा रंग फिकट होऊ लागतो
7. तोंडात वारंवार फोड येतात.
8. थकवा आणि चिंता यामुळे गोष्ट विसरण्यास सु होते.
व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेची पूर्तता करण्य उपाय
याचा अभाव मज्जातंतूंच्या पेशी नष्ट होण्याचा वाढवते. या व्यतिरिक्त, व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे डिमेंशिया आणि स्ट्रोकची शक्यता वाढते. विशे गर्भवती स्त्रियांना या व्हिटॅमिनच्या अभावामु हानी पोहचते. अशा परिस्थितीत वेळीच ही कमत पूर्ण करणे फार महत्वाचे आहे. यासाठी आपल्या जीवनसत्त्वे असलेल्या आहाराचा समावेश करा. मांसाहारी लोक अंडी, सोया, मटण आणि मासे, व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता खाऊन आपली कमत पूर्ण करू शकतात. याशिवाय शाकाहारी लोकां मोठ्या प्रमाणात दूध, चीज, फळे, हिरव्या भाज्य डाळी आणि दही इत्यादी पदार्थांचे सेवन करून व् बीचा पुरवठा करू शकतात. आपल्याला डॉक्टरांच सल्ला घ्यायचा असल्यास आपण व्हिटॅमिन बी 12 सप्लीमेंट देखील घेऊ शकता. यासह नियमित मॉर्न वॉक, योग आणि ध्यान केल्याने व्हिटॅमिन बी 12 कमतरता देखील कमी होऊ शकते.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा* 🙏
----------------------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[12/04, 6:16 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *शाकाहारी लोकांमध्ये जाणवू*
*शकते ह्या व्हिटॅमिन ची कमी* ♦
जे लोक आपल्या आरोग्याबद्दल अधिक जागरूक आहेत त्यांना असे वाटते की अशा गोष्टी खाणे योग्य आहे जेणेकरून ते तंदुरुस्त आणि व्यवस्थित राहू शकतील. याद्व ते बरेच पौष्टिक घटक खात नाहीत ज्यामुळे त्यांना व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेस सामोरे जावे लागते. एक अहवालानुसार 55 ते 80 टक्के भारतीय जीवनसत्व बी च्या कमतरतेमुळे त्रस्त आहेत.
काय आहे व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता ?
शरीर निरोगी ठेवण्यासाठी सर्व पोषक तत्त्वे आवश्य असतात. यापैकी प्रथिने, जीवनसत्त्वे, लोह इत्यादींच योग्य मात्रा शोधली पाहिजे. जेणेकरून शरीरात उर्ज योग्य प्रकारे संक्रमित होऊ शकते. अशा अहवालानुस डीएनए संश्लेषण, आरबीसी आणि नसा बनवण्यासाठी आपल्या शरीरात योग्य प्रमाणात व्हिटॅमिन बी 12 आवश्यक आहे. हे शरीरात स्वतः तयार होत नाही. यासाठी जीवनसत्त्वे समृद्ध आहार घेणे आवश्यक आहे. तर, शाकाहारी आणि खाद्यपदार्थांकडे योग्य लक्ष दिल्याने बहुतेक लोक व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेस पडतात.
याव्यतिरिक्त, व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरते लहान आतड्यात रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ लागते आणि त्याच वेळी अशक्तपणाची शक्यता असते.
व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेची लक्षणे
1. शरीरात उर्जा अभाव आहे.
2. शरीराच्या कोणत्याही भागामध्ये अचानक मुंग्य
3. डोळ्यांसमोर अंधार दिसून येतो.
4. थकल्यासारखे वाटणे.
5. स्वभावात चिडचिडेपणा.
6. त्वचेचा रंग फिकट होऊ लागतो
7. तोंडात वारंवार फोड येतात.
8. थकवा आणि चिंता यामुळे गोष्ट विसरण्यास सु होते.
व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेची पूर्तता करण्य उपाय
याचा अभाव मज्जातंतूंच्या पेशी नष्ट होण्याचा वाढवते. या व्यतिरिक्त, व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे डिमेंशिया आणि स्ट्रोकची शक्यता वाढते. विशे गर्भवती स्त्रियांना या व्हिटॅमिनच्या अभावामु हानी पोहचते. अशा परिस्थितीत वेळीच ही कमत पूर्ण करणे फार महत्वाचे आहे. यासाठी आपल्या जीवनसत्त्वे असलेल्या आहाराचा समावेश करा. मांसाहारी लोक अंडी, सोया, मटण आणि मासे, व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता खाऊन आपली कमत पूर्ण करू शकतात. याशिवाय शाकाहारी लोकां मोठ्या प्रमाणात दूध, चीज, फळे, हिरव्या भाज्य डाळी आणि दही इत्यादी पदार्थांचे सेवन करून व् बीचा पुरवठा करू शकतात. आपल्याला डॉक्टरांच सल्ला घ्यायचा असल्यास आपण व्हिटॅमिन बी 12 सप्लीमेंट देखील घेऊ शकता. यासह नियमित मॉर्न वॉक, योग आणि ध्यान केल्याने व्हिटॅमिन बी 12 कमतरता देखील कमी होऊ शकते.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा* 🙏
----------------------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[13/04, 11:47 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
*गरोधर महिलांनी खावे बदाम*
*बाळाच्या मेंदू ची होते योग्य वाढ*
बदामामध्ये असलेल्या हेल्दी न्यूट्रिएंट्स असतात.
या मुळे बदाम हे गरोदर महिला आणि तिच्या गर्भातील बाळाला लाभदायक आहेत. गरोदर महिलांनी बदाम खाल्ल्यास अनेक फायदे होतात. गरोदर महिलांनी बद कसे खावेत याविषयी जाणून घेणे आवश्यक आहे. बदामाच्या सालींमध्ये टॅनिन असते. जे न्यूट्रिएंट्स बॉडीमध्ये अब्जॉर्ब होऊ देत नाही. बदाम रात्री पाण्यात भिजवून ठेवल्यास साल सहज निघते आणि य न्यूट्रिएंट्स बॉडीला योग्य प्रकारे मिळतात.
बदामामध्ये फॉलिक अॅसिड असल्याने अबॉर्शनचे धो कमी होतो. यामध्ये फोलेट आणि व्हिटॅमिन इ६ असते. यामुळे मुलांची ब्रेन डेव्हलपमेंट प्रॉपर होते.
♦ *बदामामध्ये काब्र्स असतात.*
प्रेग्नेंसीमध्ये रोज बदाम खाल्ल्याने कमजोरी दूर होते. हे मॉर्निंग सिकनेसपासून बचाव कर यातील आयर्नमुळे महिलांचा एनीमियापासून बचाव होतो. तसेच प्रोटीनमुळे बाळाची हाडे मजबूत होतात लेबर पेन कमी होतो. यातील फायबर्समुळे प्रेग्नेंसीमध् होणा-या इनडायजेशनपासून बचाव करते. बदाममधील व्हिटॅमिन ए मुळे बाळाचे केस आणि स्किन हेल्दी राह प्रेग्नेंट महिलांचे सौंदर्य वाढवते. तर कॅल्शियममुळे बाळाची हाडे मजबूत होतात. बदाममधील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रणात राहतो. ब्लड सर्कुलेशन इम्प्रूव्ह होते
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा* 🙏
-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[13/04, 6:30 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
👉 *राई.. मोहरीचे औषधि उपयोग* 👌
१) अपचन, पोटदुखि, अजिर्णः। मोहरीचे चूर्ण व साखर एकत्रित पाण्यासोबत घेतल्यास लगेच पोटदुखि थांबते.. मुरडा येणे थांबते.
२) पायात काटा, अथवा काच रूतून बसल्यास मोहरिचे चूर्ण, तूप व मध याचा एकत्रित लेप लावल्यास काटा
आपोआप वर येतो.
३) बेशुद्ध व मिरगीने मूर्च्छा आल्यास राईच्या चूर्णाचे नस्य केल्यास व्यक्ति तात्काळ शुद्धिवर येते.
४) सफेद कोडः। मोहरिचे पिठ गायिच्या जुन्या तूपात कालवून तिथे लावल्यास तिथे रक्तसंचालन चांगले होउन मग, ते डाग दूर होतात. व सामान्य त्वचेचा रंग येतो.
५) तिव्र ज्वरः सर्दि, मौसमि ताप कफ असेल तर मोहरिचे चूर्ण मधासोबत थोडे थोडे देत राहावे ताप उतरतो.
६) संधिवाताचे दुखणेः हात पाय वाकडे झाल्यास एरंडाच्या पानाला राईचे तेल लावून ते गरम करून दूखर्या जागेवर बांधावे सूज. व दुःख दुर होते.
७) पोटातले जंतः। मोहरिचे चूर्ण व गोमूत्र एकत्रित करून सकाळि घेतल्यास काहि दिवसात पोटातले क्रूमि मरून बाहेर पडतात.
८) शरिरात कुठेहि गाठ आल्यास काळे मिरे व राईचे चूर्ण
तूपात मिसळून तिथे लावल्यास ति कमि होते.
९) रांजणवाडि, मांजोळनि बरि करण्यासाठी, मोहरिचे चूर्ण व तुप मध एकत्रित करून तिथे लावल्यास ति बरि होते.
१०) लहान मूले अंथरूणात युरिन करतात. तेव्हा राईचे चूर्ण मधात कालवून द्यावे. सवय सुटते.
११) दातदूखी, दातात किडः। मोहरि थोड्या पाण्यात
उकळवून त्याने गुळण्या केल्यास दातातलि किड मरते
हिरड्यांचि सूज उतरते.
१२) मूळव्याध, बवासिरः। मोडावर, कोंबावर मोहरिचे तेल लावल्यास तो गळून पडतो.
१३) खाज, खरुज, त्वचेचे आजारः मोहरि गोमूत्रात वाटून त्यात थोडि हळदहि मिसळावि. मग प्रभावित जागेवर लावावे. व नंतर आंघोळ करून पून्हा सरसूचे तेल लावावे. सर्व चर्मरोग बरे होतात.
१४) मस्से, चामखिळः। मोहरिचे तेल तिथे लावल्यास मस्से गळतात.
१५) मासिक पाळि नियमित येण्याकरता मोहरिचे चूर्ण घेत राहावे.
१६) १० ग्रँम मोहरि व २५० ग्रँम पाणि घेउन उकळावे
ते कोमट असताना पिल्यास न थांबणारि उचकि थांबते.
१७) रक्ति मूळव्याधः मेथि व मोहरि समभाग घेउन त्याचे चूर्ण करुन ते एक- एक चमचा पाण्यासोबत घ्यावे
आराम पडतो.
१८) दमा, अस्थमा, श्वसनविकारः एक चतुर्थांश मोहरिचे चूर्ण, हरभर्याएवढे सैंधव मीठ, व खडिसाखर, मिसळून रोज दोन वेळा पाण्यासोबत घ्या. छातित जमा झालेला कफ, पातळ होउन बाहेर पडतो.
१९) अर्धशिशिः। मस्तकशूळ उठल्यास मोहरि बारिक वाटून याचा लेप लावावा. मायग्रेनचे दुखणे बरे होते.
२०) कानदुखिः मोहरिचे तेल गरम करून ते दोन दोन थेंब कानात टाकल्यास बरे वाटते.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा* 🙏
-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[14/04, 12:59 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *केस पांढरे होण्यापासून वाचवा*
केंस पांढरे होणे ही एक सामान्य प्रक्रिया असली तर अलिकडे कमी वयातच केस पांढरे होण्याची समस्या वाढली आहे. अकाली केस पांढरे होण्याच्या या समस्येमागे विविध कारणे आहेत. खाण्या-पिण्याच्या बदलत्या सवयी हे यापैकी मुख्य कारण आहे. तसेच लाइफस्टाइल, धुम्रपान किंवा प्रदूषण यामुळेही केस पांढरे होतात. यासाठी योग्य, संतुलित आहार घेतला पाहिजे ही समस्या दूर करण्यासाठी कोणती काळजी घ्याव याबाबत आपण सविस्तर माहिती घेवूयात
सॉफ्ट ड्रिंक्समध्ये कृत्रिम रंग आणि गोडवा असतो. यामुळे शरीरात चरबी साठून लठ्ठपणा येऊ शकतो. शुगरच्या अतिप्रमाणामुळे तोंडाच्या वेगवेगळ्या समस् होऊ शकतात. तसेच केसही पांढरे होतात. जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने आरोग्यावर वाईट परिणा होतो. एका दिवसात २३०० मिलीग्रॅमपेक्षा जास्त म खाणे चांगले नाही. जास्त मीठ खाल्ल्याने किडनी, ब्लड प्रेशर आणि केसगळती व केस पांढरे होणे या समस्य होतात.
जास्त गोड पदार्थ आणि कृत्रिम रंग असलेले पदार्थ खाणे टाळले पाहिजे. याचे सेवन केल्याने मायग्रेन, अॅलर्जी केस पांढरे होणे या समस्या होतात. तसेच साखरेचे अध सेवन केल्याने आरोग्यसंबंधी वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात. याने केसही पांढरे होतात. त्यामुळे मिठाई, फूड, सॉफ्ट ड्रिंक्स टाळावे. जास्त साखर खाल्ल्याने शरीरात व्हिटॅमिन ई चे प्रमाण कमी होते. हे व्हिटॅमिन केसांच्या आरोग्यासाठी गरजेचे आहे
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा* 🙏
-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[14/04, 5:51 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🌿 *आरोग्य दाई तुळस* 🌿
तुळस एक खूप गुणकारी आणि औषधी वनस्पती आहे.
तुळशीच्या झाडाला धार्मिक आणि आयुर्वेदिक महत् देखील प्राप्त आहे तसेच तुळशी एक सुगंधित वनस्पती देखील आहे, त्यामुळे प्रत्येकाच्या घरात तुळशीचे झाड असते. तुळशीची पूजा देखील केली जाते. परंतु ज्याप्रम तुळशी धार्मिक, आरोग्य आणि औषधीसाठी उपयुक्त त्याचप्रमाणे तुळशी आपल्या सौदर्यासाठी देखील फायदेशीर आहे. आपण आपल्या
त्वचेसाठी आणि केसांसाठी तुळशीची पाने वापरू शकता.
अशा गुणकारी तुळशीचे फायदे आपण जाणून घेऊ.
त्वचा नितळ आणि चमकदार होते
जर तुमच्या अंगणात किंवा बाल्कनीमध्ये तुळशीचे रोप असेल तर तुम्ही तुमची त्वचा नेहमी स्वच्छ ठेऊ शकता, कारण तुळशीच्या पानांमध्ये तुमच्या त्वचेला मुळापा स्वच्छ करण्याचे गुणधर्म असतात. जर तुमची त्वचा धुळ, माती आणि प्रदूषणामुळे निस्तेज दिसत असेल तर तुळशीच्या पानांनी निस्तेजपणा दूर होईल. विशेष म्हणजे तुळस एक आयुर्वेदिक वनस्पती असल्यामुळे त्याचे दुष्परिणाम देखील होत नाहीत. उलट यामुळे त्वचा निर्जंतुक होण्यास मदत होते. यासाठी आपल्याला तुळशीची पाने घावे लागतील आणि त्यांना वाटून त्यांची पेस्ट करावी लागेल. ही पेस्ट त्वचेवर लावावी आणि त्वचा १५ मिनिटांनी स्वच्छ धुवावी. यामुळे तु त्वचा चमकदार आणि नितळ दिसेल.
🌿 *चेहऱ्यावरील पिंपल्स होतील कमी*
चेहऱ्यावरील पिंपल्स ही सौंदर्यात बाधा आणणारी समस्या आहे. आजकाल या समस्येला प्रत्येक व्यक्ती सामोरे जातो. त्यातल्या त्यात तुमची त्वचा जर तेल अथवा अती संवेदनशील असेल तर पिंपल्स दूर करणं फार कठीण होते. मात्र ही चिंता चुटकीसरशी दूर होऊ शक कारण आता तुळशीच्या पानांच्या फेसपॅकने तुमची ही समस्या दूर होऊ शकते. यासाठी तुळशीच्या पानांची पेस्ट, चंदन पावडर आणि गुलाबाचं पाणी एकत्रित कर आणि फेसपॅक तयार करावा. आठवड्यातून एकदा हा फे वापरून तुम्ही चेहऱ्यावरील पिंपल्स दूर करू शकतात.
🌿 *चेहऱ्यावरील एजिंगच्या खुणा*
*कमी करतात*
आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत तरूणपणीच चेहऱ्यावर एजिंगच्या खुणा दिसू लागतात. मात्र यावर देखील तुळशी फायदेशीर आहे. यासाठी रोज तुळशीच पाने गरम पाण्यास उकळून त्यांचा रस दररोज घेतल्यास त्वचा डिटॉक्स होते. ज्यामुळे चेहऱ्यावरील टवटवीतप टिकून राहतो, तसेच सकाळी उठल्या उठल्या उपाशीपोटी तुळशीचा काढा पिल्याने तुमचे आरोग्य देखील निरोगी आणि उत्तम राहते.
🌿 *केसांच्या वाढीस फायदेशीर*
जर तुमचे केस गळत असतील तर त्यामागे अनेक कारणे असू शकतात. बरेच लोक केसांची फोलिकल्स, कोरडे केस, फाटणे अशा अनेक समस्यांना सामोरे जात असतात. ज केसांचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल आणि लांब केस मिळवायचे असतील तर तुम्ही तुळशीच्या पानांच्या साहाय्याने केसांचे आरोग्य टिकवू शकता. यासाठी भांड्यात तुळशीच्या पानांचा रस घ्यावा आणि या रसात काही थेंब लिंबाचा रस घालावा. हा रस केसां मुळांवर लावावा आणि २० ते ३० मिनिटांनी केस स्व धुवावेत. असे आठवड्यातून एकदा केल्याने आपल्या केस आरोग्य सुधारेल.
🌿 *तोंडाची दुर्गंधी दूर होते*
तुळशीची पाने तोंडाची दुर्गंधी दूर करतात. तुळशीची पाने नैसर्गिक माऊथ फ्रेशनरचं काम करतात. जर तुमच्य तोंडातून दुर्गंधी येत असेल तर तुळशीची पाने पाण्यात उकळून घ्यावी, त्यांनतर ते पाणी थंड करून त्याची चूळ भरावी. असे केल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होण्यास म होते. तसेच दररोज सकाळी उठल्यानंतर तुळशीची पाने चघळल्याने तुमचे आरोग्य देखील सुधारण्यास मदत होते.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏
-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[15/04, 1:10 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *झोपताना ऊशी घेऊ नये* ♦
सौंदर्याच्या बाब महिला अतिशय जागरूक असतात. यासाठी त्या विविध उपाय सतत करत असतात. सौंदर्य प्रसाधने, ब्यूटी पार्लरमध्ये जाणे, असे उपाय त्या करत असतात. परंतु, सौंदर्यवृद्धीसाठी चांगली झोप आवश्यक असते हे अने महिलांना माहित नसते. जर तुम्हाला चांगली झोप आ सौंदर्य हवे असेल तर झोपताना उशी घेऊ नका. उशी न घेण्याचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात.
📥 *उशी न घेण्याचे हे फायदे*
१ उशी न घेता झोपल्यास पिंपल्स येत नाहीत. खराब पिलो कव्हरमुळे पिंपल्स होण्याची शक्यता असते.
२ उशी वापरल्याने चेहèयावर दबाव पडल्याने अकाली सुरकुत्या येतात.
३ उशी घेतल्याने अधिक काळ झोप घेतल्यावरही थकव जाणवतो. तर उशी न वापरल्याने तणावरहित झोप ला त्वचा फ्रेश राहते. नेहमी तरुण दिसू शकता.
४ निद्रानाशाची समस्या असल्यास उशी न घेता झोपावे. यामुळे शांत झोप लागते. शरीर रिलॅक्स होऊ चेहèयाचा ग्लो आपोआप वाढतो.
५ चांगल्या झोपेमुळे चेहरा टवटवीत होतो. तेजस्वी दिसतो. जागरणाने चेहरा ताणलेला दिसतो.
६ उशी न घेता झोपणे अधिक फायदेशीर आहे. यामुळे शर नैसर्गिक स्थितीत राहते. लहान मुलांसारखी शांत झ लागते. आरोग्य उत्तम राहते. सौंदर्य वाढते.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[15/04, 4:05 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
💋 *नाजूक ओठांची काळजी कशी घ्यवी* 💋
ओठ हा चेहऱ्यावरी महत्वाचा भाग आहे. त्याचे सौंदर्य राखण्यासाठी महिला अनेक उपाय करत असतात. मात्र, अनेकदा वातावरणाचा ओठांवर परिणाम होत असतो. कोरड्य वातावरणात ओठ कोरडे पडून सालं निघतात. शिवाय, थंडीतही अशीच समस्या जाणवते. ओठांची त्वचा सर्व कोमल असल्याने थंड आणि कोरड्या वातावरणात ओठांची विशेष काळजी घेतली पाहिजे. अधिक थंडी नव्हे तर अधिक उष्णतेमुळेही ओठ उकलतात. या त्रासापासून सुटका करून घ्यायची असल्यास काही घरगुती उपचाय करता येतील. यामुळे ओठांच्या या सम आराम पडू शकतो.
ओठांना थंडीपासून वाचवण्यासाठी नेहमी व्हॅसलीन पेट्रोलियम जेली लावत राहीले पाहिजे. असे केल्याने कोरडे पडणार नाहीत. ओठांवर नेहमी तूप लावून झोप त्यामुळे ओठ नरम राहतील आणि उकलण्याची भीती राहणार नाही. वारंवार ओठांना जीभ लावण्याच्य सवयीमुळे नैसर्गिक ओलावा कमी होऊन ओठ उकलण्य समस्या निर्माण होते. त्यामुळे ही सवय बंद केली पाह फाटलेल्या ओठांची त्वचा कधीही ओढू नका. त्यामु ओठ आणखी उकलू शकतात.
त्यामुळे रक्त निघण्याचा व इतर संसर्गाचा धोका वाढतो. आहारात ड जीवनसत्त्वाच्या अभावामुळे ओ उलण्याची समस्या उद्भवू शकते. झोपण्यापूर्वी ओठां मध लावल्यास ओठांची कोमलता कायम ठेवता येते. त उललेल्या ओठांपासूनही सुटका होते. रात्री नेहमी लिपस्टिक साफ करूनच झोपायला हवे आणि भरपूर पा प्यावे, जेणेकरून ओठ उकलणार नाहीत. अशाप्रकारे काळजी घेतल्यास ओठ कुठल्याच वातावरणात उकलण नाही. आणि ओठांचे सौंदर्य अबाधित राहिल.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏
-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[15/04, 6:53 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
⛹️♂️ *हेल्दी राहण्यासाठी काही टिप्स* ⛹️♂️
आपल्या सवयींचा आरोग्यावर चांगला वाईट परिण होत असतो.
चांगल्या सवयी, योग्य आहार, नियमित व्यायाम अशी काळजी घेतली तर आरोग्य नेहमीच चां राहू शकते. यामध्ये खाण्या - पिण्यात, उठण्या - बसण्यात, एक्सरसाइज इत्यादी सवयींना खुप महत्व आ आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काही सवयींमध्ये बदल गरजेचे असते. या सवयी कोणत्या ते जाणून घेऊया
या सवयी महत्वाच्या
🥛 *1 भरपूर पाणी प्या*
शरीरासाठी खुप आवश्यक आहे. पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघतात. मेंदूही नियंत्रणात राहतो, रोगप्रतिकार शक्ती वाढते, पचनक्रिया चांगली राहते. पाणी पोषक तत्वांना शरीराच्या प्रत्येक भागात पोहोचवण्याचे काम सो होते. यासाठी दिवसातून जास्तीत जास्त पाणी प्या
🥒 *2 फळे आणि भाज्या खा* 🧅 🥭
फळे आणि भाज्या नियमित सेवन केल्याने शरीराला व्हिटॅमिन आणि मिनरल्स मिळतात. त्वचा आणि केस चांगले राहतात.
♦ *3 जेवण आणि झोपण्यात अंतर*
जेवण केल्यावर लगेच झोपू नका. ही सवय वेळीच बदला. जसजशी रात्र होते, आपल्या शरीराचे मेटाबॉलिज्म होत जाते. त्यामुळे रात्रीचे जेवण आणि झोपण्याच्य वेळेत 2 तासांच अंतर असावे. अन्यथा वजन वाढू शकते.
🤼♂️ *4 वर्कआउट करा* 🚴♂️
दिवसातून किमान अर्धा तास तरी व्यायाम करा. य हृदय निरोगी आणि फिट राहते. धावायला जाणे आण चालणे यामुळे वजन नियंत्रणात राहते. तसेच तणावापासूनही दूर राहता.
🍎 *5 तीन वेळा जेवण*
दिवसातून 3 वेळा जेवण करा. एका संतुलित आहारात 70 टक्के कार्बोहायड्रेट, 10 ते 15 टक्के प्रोटीन असते. असा आहार न घेतल्यास पचनक्रिया योग्यप्रकारे करणार नाही.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[16/04, 10:08 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *आरोग्य दाई मुळा* ♦
मुळ्याची भाजी थंडीत मोठ्याप्रमाणात बाजारात ही भाजी नियमित सेवन करणे आरोग्यासाठी खुप लाभदायक आहे. मुळ्याच्या भाजीचे मुळ हे पांढर्या रं आणि जाडजुड असते. याचीदेखील भाजी केली जाते. तसेच सलाडमध्ये याचे सेवन केले जाते. ही एक भाजी अ तरी तिच्यात मोठ्याप्रमाणात औषधी गुणधर्म आहेत. मुळ्याला पोटासाठी आणि लिवरसाठी नॅच्युरल प्युरिफायर मानले जाते. याच्या सेवनाने रोगप्रतिका शक्ती वाढते. मुळा सेवन करण्याचे कोणते फायदे आहेत
♦ *जाणून घेवूयात* ♦.
100 ग्रॅम मुळ्यात हे असते
✅18 ग्रॅम कॅलरी
✅ 0.1 ग्रॅम फॅट
✅4.1 ग्रॅम कार्बोहायड्रेट
✅1.6 ग्रॅम डायट्री फायबर
✅2.5 ग्रॅम शुगर
✅0.6 ग्रॅम प्रोटीन
✅36 टक्के व्हिटॅमिन सी
✅ 2 टक्के कॅल्शिअम
✅2 टक्के आयर्न
✅ 4 टक्के मॅग्नेशिअम
🩸 *हे आहेत फायदे* 🩸
♦ *1 लिव्हर*
लिव्हरची क्रिया चांगली होते. लिव्हरचा त्रास झाल्यास नियमीतपणे मुळ्याचे सेवन करावे. कावीळ झाल्यास नियमीत मुळा खावा.
♦ *2 ब्लड प्रेशर*
हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवतो. शरीरातील मेंसोडियम-पोटॅशिअमचा स्तर बॅलन्स ठेवतो आणि याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.
♦ *3 शरीराची स्वच्छता*
मुळा किडनीचे आरोग्य चांगले ठेवतो. शरीरातील विषारी तत्व बाहेर काढतो. यातील फायबरमुळे पोट सर्व आजार बरे होतात. पचनक्रिया चांगली होते. भूक वाढते.
♦ *4 पचनक्रिया*
मुळ्याच्या रसामुळे पोटाचे वेगवेगळे आजार दूर होतात. तुम्हाला पोटात जडपणा वाटत असेल तर मुळ्याच्या र थोडे मीठ घालून प्यावे. मुळ्याचे अनेक फायदे असले तर ज्यांना वाताची समस्या असते त्यांनी मुळा खाऊ न कारण मुळ्याने वात वाढतो. अशा लोकांनी मुळ्याचे करु नये.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏
-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[16/04, 3:08 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🩸 *मासिक पाळीमध्ये जास्त रक्तस्राव*
*होण्याची कारणे आणि उपाय*
काही महिलांना मासिक पाळीत अचानक जास्त रक्तस्त्राव होतो. हे कधीतरी होणे सामान्य आहे. परं सतत होत असल्यास यास गांभिर्याने घ्या. यासाठी वेळीच डॉक्टरांकडे जा. जास्त रक्तस्त्रावामुळे एनीमिया, मूड स्विंग, थकवा आणि ताण अशा समस्य होऊ शकतात. जास्त रक्तस्त्राव थांबवण्यासाठी हार्मोनल मेडिसिन्स घेण्यापेक्षा काही घरगुती उपा जास्त सुरक्षित ठरू शकतात. याची कारणे आणि उपा जाणून घेवूयात.
जास्त रक्तस्त्राव होण्याची कारणे
♦ *1. एंडोमेट्रियल पॉलीप्स*
महिलांना गर्भाशयामध्ये एंडोमेट्रियल पॉलीप्स हा आजार अशी समस्या होऊ शकते. अशा वेळी डॉक्टरां सल्ला घ्या.
♦ *2. सर्वाइकल कॅन्सर*
सर्वाइकल कॅन्सरमुळे हा त्रास होऊ शकतो.
♦ *3. हार्मोन असंतुलन*
मासिकपाळीदरम्यान शरीरातील हार्मोन्स बदलामु जास्त रक्तस्त्राव होऊ शकतो.
♦ *4. इन्फेक्शन*
गर्भाशयामध्ये इन्फेक्शन असल्यास महिलांना या दिवसांमध्ये जास्त रक्तस्त्राव होतो.
हे आहेत उपाय
🥔 *1. चिंच*
यातील फायबर आणि अॅन्टी-ऑक्सिडंट रक्त गोठवून जास्त रक्तस्त्राव थांबवण्यास मदत करतात.
🥑 *2. पपई*
कच्च्या पपईचे सेवन केल्यास जास्त रक्तस्त्राव रोखण्य मदत होते.
♦ *3. मुळा*
मासिक पाळीदरम्यान ही भाजी खाल्ल्यास रक्तस्त्राव नियंत्रणात राहतो.
🥐 *4. आले*
आले पाण्यामध्ये टाकून ते पाणी उकळवून घ्यावे. चवीसाठी यात साखर किंवा मध मिसळा. दिवसातू 3 वेळा प्यायल्याने रक्तस्त्राव कमी होतो.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[16/04, 4:43 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🍑 *टोमॅटो खाण्याचे फायदे* 🍑
टोमॅटो हा आपल्या रोजच्या आहाराचा भाग आहे. टोमॅटो शिवाय भाजीला चव येत नाही असं म्हटलं जातं. मात्र ते खरं आहे. टोमॅटो फक्त भाजी चविष्ठ करत नाही तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. टोमॅटोमुळे अनेक आजारांना आळा बसू शकतो. त्यामुळे टोमॅटो खाणं अजिबात टाळू नका. टोमॅटोचे अनेक फायदे कोणते आहेत हे जाणून घ्या…
🩸 *रक्ता वाढवण्यावर उपयुक्त-*
जर आपण रोज एक टोमॅटो खात असाल तर आपल्या शरीरात वाहणारा रक्त योग्य प्रकारे कार्य करतो. जर आपण टोमॅटो खात नसाल तर त्याचा सूप बनवून पिऊ शकता तसेच भाजी मध्ये त्याचा उपयोग करू शकता. आपल्या शरीरातील रक्त संचारन योग्य प्रकारे चालेल. आपला रक्त अजून
लाल गडद होईल.
👀 *डोळ्यांसाठी उपयुक्त-*
जर आपल्याला डोळ्यांच्या संबंधी काही समस्या असतील तर आपण टोमॅटो चे रोज सेवन करा आपल्याला फायदा होईल. आणि आपल्या डोळ्यांची नजर चांगली होईल व आपले डोळे अधिक सुंदर दिसतात. टोमॅटो मध्ये विटामिन A व विटामिन C दोन्ही भरपूर प्रमाणात असतात आणि हे डोळ्यांसाठी खूप फायदेमंद असतात.
♦ *सांधेदुखी वर गुणकारी-*
टोमॅटो मध्ये केरोटीन नावाचे एक तत्व असते. जो आपल्या शरीरातील वेदना दूर करण्यासाठी मदत करतो. जर आपल्याला सांधेदुखी चा त्रास असेल किंवा संधिवात असेल आणि हे आजार जर आपल्याला दूर करायचे असतील तर रोज टोमॅटो चे सेवन करायला सुरवात करा. कारण यात असलेले औषधी गुण आपला साधेदुखी सारखा आजार दूर करण्यास मदत करेल.
♦ *वजन कमी करण्यासाठी-*
टोमॅटो मध्ये पाण्याची मात्रा भरपूर असते आणि टोमॅटो मध्ये फायबर हि उचित मात्रेत असतो. तर आपण रोज टोमॅटो चा सेवन करत असाल तर आपला वजन कमी होण्यास मदत होईल आणि आपण निरोगी व तंदुरुस्त राहाल. जर आपल्या शरीरात कोलेस्ट्रोल ची मात्रा वाढली असेल तर वाढलेले कोलेस्ट्रोल कमी करण्यासाठी रोज टोमॅटो चे सेवन करा तसेच आपण टोमॅटो चा सलाड हि बनवू शकता.
♦ *पोटातील जंत-*
जर आपल्याला पोटा संबंधी समस्या असतील किंवा आपल्या पोटात जंत झाले असतील तर टोमॅटो कापून त्यात हिंग घालून त्याचे सेवन करा, आपल्याला फायदा होईल. किंवा कच्चा टोमॅटो कापून त्यात काळी मिरी पावडर टाकून 2 ते 3 दिवस याचे सेवन करत असाल तर हे आपल्यासाठी लाभदायी ठरेल. आणि आपल्याला gas ची समस्या होणार नाही. तसेच अस्वस्थ व अतिसार सारख्या समस्या देखील होणार नाहीत.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏
-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[17/04, 10:42 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🏋️♀️ *वजन वाढवण्यााठी घरगुती उपाय* 🏋️♂️
वजन वाढणं ही जशी सर्वसामान्य समस्या, तक्रार आहे. त्याचप्रमाणे वजन न वाढणं, वजन कमी असणं ही देखील मोठी समस्या आहे. अनेक जण वजन न वाढल्याने त्रस्त असतात. कितीही खाल्लं तरी वजन वाढत नाही अशी अनेकांची समस्या असते. कमी वजन असल्याचा, अति बारिक असल्याचा परिणाम बाहेरील शरीरावर दिसून येतो. त्यामुळे अनेक जण वजन न वाढल्यानेही त्रस्त आहेत. काही लोक वजन वाढण्यासाठी सप्लिमेंटचा वापर करतात मात्र सप्लिमेंट शरीरासाठी हानीकारक आहे. त्याचे साइड इफेक्ट होण्याचीही शक्यता असते. परंतु काही घरगुती, आयुर्वेदीक उपाय अशा समस्येवर अत्यंत गुणकारी ठरतात.
दिवसाची सुरुवात अगदी हलक्या व्यायामाने करा. योगा करा. त्यामुळे भूक वाढते. सकाळी नाश्तामध्ये दूध, तूपाचा अधिक वापर करा. जेवणात डाळी, मासे, अंडी, चिकन यांचा समावेश करा. यामुळे वजन वाढण्यास मदत होते. शरीरात रक्ताची कमतरता असल्यानेही वजन वाढत नाही. बद्धकोष्ठता, गॅस, अॅसिडिटी, अपचन अशा समस्या असल्यासही वजन वाढण्यास अडथळा येतो. त्यामुळे काही त्रास होत असल्यास त्यावर वेळीच उपचार करणं गरजेचं आहे. शरीरातील हार्मोन्सच्या बदलामुळेही शरीर कमजोर होते आणि वजन वाढत नाही. कोणत्याही प्रकारची चिंता, नैराश्य, कमी झोप यामुळेही वजन वाढत नाही. वजन न वाढण्यामागे आनुवंशिकता हेदेखील कारण आहे.
♦ *मनुका -*
मनुका रात्री पाण्यात भिजवून रोज सकाळी खावा. सतत दोन-तीन महिने हा प्रयोग केल्याने बदल जाणवेल. मनुका फॅट्सला हेल्दी कॅलरीजमध्ये बदलण्याचे काम करतो. मनुकासोबत अक्रोड आणि बदामाचं सेवनही फायदेशीर ठरते.
♦ *केळे -*
केळं हा संपूर्ण आहार मानला जातो. दररोज दोन ते चार केळी खाल्याने लवकरच फरक जाणवतो. केळ्यात असणारे कॅलरीज, कार्बोहायड्रेट, पोटॅशियम हे उर्जा स्रोत शरीराला एनर्जी देण्यासह वजन वाढवण्यासाठीही फायदेशीर आहे.
*झोप -*
भरपूर झोप घ्या. दररोज ७ ते ८ तासांची झोप घेतल्याने वजन वाढण्यास मदत होते. शरीराला पुरेसा आराम मिळाल्यास आपण जे काही खातो त्याचा आपल्या शरीरावर परिणाम दिसतो. त्यामुळे पुरेशी झोप गरजेची आहे.
*अश्वगंधा -*
वजन वाढवण्यासाठी अश्वगंधा हा आयुर्वेदातील सर्वोत्तम पर्याय आहे. एक ग्लास दूधात २ चमचे अश्वगंधा पावडर मिसळून पियाल्याने फायदा होतो. दिवसांतून दोन वेळा याचे सेवन करावे
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[18/04, 12:59 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
*चांगल्या आरोग्यासाठी उन्हाळ्यात*
*ह्या पाच गोष्टी खाणे टाळा*
उन्हाळ्याचा हंगाम सुरू होताच, जोरदार ऊन आणि गरम वारा यांनी लोक हैराण होऊन जातात. तापमानात वाढ झाल्यामुळे बर्याच लोकांना आरोग्य आणि त्वचेसंबंधित त्रास सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत आपल्या आहाराची विशेष काळजी घेणे फार महत्वाचे आहे, कारण आहार थेट आरोग्यावर परिणाम करतो. उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी, जेवढे पाणी पिणे आवश्यक आहे तितकेच अन्न आणि पेय याची काळ घेणे देखील आवश्यक आहे.
हवामानानुसार आपला डाएट प्लान तयार केला पाहिजे आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगत आह जे उन्हाळ्यात टाळल्या पाहिजेत.
या पदार्थांच्या सेवनापासून दूर राहा
♦ *1. जास्त मसालेदार पदार्थ खाऊ नका*
मसाले पदार्थांची चव वाढवतात, परंतु ते लोकांच्या आरोग्यासही गंभीर नुकसान करतात. जास्त मसाले खाल्ल्याने जळजळ, पोटाच्या इतर तक्रारींची समस्य सुरु होते. यासह शरीराचे तापमानही वाढते.
♦ *2. मांसाहारी पदार्थांचे सेवन*
*कमी करा*
उन्हाळ्यात मांसाहारातील पदार्थांचे जास्त प्रमा सेवन करणे टाळा. गरम हवामानात मसालेदार ग्रेव्हीचे केल्याने शरीराचे तापमान देखील वाढते, ज्यामुळे सतत घाम येणे देखील कमी होते. तसेच, डायजेस्टिव सिस्टम देखील डिस्टर्ब होते.
♦ *3. जंक फूड*
उन्हाळ्यात जंक फूड खाण्याऐवजी हिरव्या भाज्या अधिकाधिक प्रमाणात खा. हिरव्या भाज्या शरीर आवश्यक पोषक तत्व पुरवतात, ज्यामुळे बर्याच रोगांप दूर राहण्यास मदत होते.
♦ *4. चहा आणि कॉफी*
आपल्यापैकी बहुतेकजण दिवसाची सुरुवात एक कप चह करतात. परंतु चहा आणि कॉफी या दोघांमुळे शरीरा तापमान वाढते. त्यातील कॅफिन शरीराचे निर्जलीक करते. म्हणूनच उन्हाळा सुरू होताच चहा आणि कॉफीपासून दूर रहा.
♦ *5. चीज सॉस*
चीज हा असा पदार्थ आहे, जो बहुतेक लोकांना आवड परंतु उन्हाळ्यात चीज कमीतकमी खाल्ले पाहिजे. वास्तविक, चीज सॉसमध्ये कॅलरींचे प्रमाण खूप जास्त आहे. त्याच वेळी, या हंगामात शरीराला अधिक पोष आवश्यक आहे. म्हणून, आहारात पौष्टिक गोष्टींचा समावेश करा.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[18/04, 4:40 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *सोयाबीन तेल वापरत असाल*
*तर जाणून घ्या धोके*
एडिबल ऑइल किंवा खाद्यतेल आपल्या आहारात नेहमी समाविष्ट असणारा पदार्थ आहे. पण खरे सांगायचे झाले तर त्याचे काही गुणधर्म आहेत तसेच दोष देखील आहेत. रोजच्या स्वयंपाकात शेंगदाणा ,सरकी ,सूर्यफूल तसेच सोयाबीन तेलाचा वापर केला जातो. पण खाण्यासाठी सोयाबीन तेलाचा वापर केल्याने मेंदूत घातक जनुकीय बदल होतात, असा दावा एका संशोध करण्यात आला असून या तेलामुळे लठ्ठपणा व मधुमेहासाठी उत्तेजन मिळते असाही इशारा देण्यात आला आहे. या तेलामुळे मेंदूत जे बदल होतात त्यामुळे स्वमग्नता, स्मृतिभ्रंश (अल्झायमर) यासारखे आजार निर्माण होतात. कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटले आहे,की चटपटीत अन्नपदार्थ बनवण्यासाठी सोयाबीन तेलाचा वापर नेहमीच केल जातो.
पाकिटबंद पदार्थात सोयाबीनचा वापर
पाकिटबंद पदार्थातही त्याचा वापर केला जातो. सोयाबीन हे जनावारांनाही काही भागात खाऊ घातले जाते. ‘एंडोक्रायनोलॉजी’ या नियतकालिक म्हटले आहे,की सोयाबीन तेल, कमी लिनोलिक आम्ल असलेले सोयाबीन तेल व खोबरेल तेल अशी तीन प्रकार तेले उंदरांना देण्यात आली असता त्यांच्यात वेगळे परिणाम दिसून आले. २०१५ मध्ये अशाचा एका प्रयोग सोयाबीन तेलामुळे लठ्ठपणा, मधुमेह, इन्शुलिन प्रतिक यकृताला सूज हे विकार निर्माण होत असल्याचे दिसू आले होते.
✅ *सोयाबीन तेल मेंदूला घातक*
आताच्या अभ्यासात पूनमजोत देवल यांनी म्हटले आहे, कमी लिनोलिक आम्ल असलेले तेल व साधे सोयाबीन दोन्ही मेंदूला सारखेच घातक असते. या तेलामुळे मेंदूती हायपोथॅलमस भागावर परिणाम होतो. हा भाग माणसाचे वजन, तापमान व इतर बाबी नियंत्रित करीत असतो. त्यामुळे हायपोथॅलमसमध्ये ऑक्सिटोसिनचे प्रमाण कमी होते.
✅ *सोयाबीन तेलाचा शरीरावर*
*होणारा परिणाम*
एकूण १०० जनुकांवर या तेलाने विपरीत परिणाम
याशिवाय स्वमग्नता, कंपवात (पार्किन्सन) यासारख्या आजारांचा धोका वाढतो.
सोयाबीनच्या टोफू, सोयामिल्क, एडमीम, सॉ या उत्पादनांनी हे धोके निर्माण होतात असे सिद्ध झालेले नाही.
शिवाय वर उल्लेख केलेले रोग सोयाबीन तेलाने होतात असेही अजून ठामपणे सिद्ध झालेले नाही, पण या तेला या रोगांची जोखीम वाढू शकते इतकाच या संशोधन मर्यादित अर्थ आहे.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏
-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[19/04, 11:32 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यंम धनसंपदा डिजिटल*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🍏 *उपयुक्त आरोग्य दाई आवळा*
शरीराला मजबूत बनवतो आवळा, जाणून घ्या ८ आरोग्यदायी फायदे
आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभण्यासाठी आवळ्याचा आहार आणि औषधी द्रव्य म्हणून उपयोग करता येतो. आवळ्यामध्ये ‘क’ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असतं. आवळ्याचे ‘पांढरे आवळे’ आणि ‘रान आवळे’ असे दोन प्रमुख प्रकार आहेत. आयुर्वेदामध्ये आवळ्याला अत्यंत श्रेष्ठ मानलं आहे. आवळा पोषणाचं काम करतो. म्हणून आयुर्वेदात त्याला धात्री असंही म्हणतात. वार्धक्य अवस्था टाळून चिरतरुण राहण्यासाठी मदत करतो. आवळ्याच्या सेवनानं शरीर शुद्ध होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते. चला तर मग या बहुगुणी आवळ्याचे फायदे आणि तो कधी खाणं योग्य ठरेल हे जाणून घेऊ.
♦ *आवळ्याचे फायदे* ♦
🍏 डोकं शांत राहणं किंवा केसांच्या सर्व तक्रारींसाठी आवळ्याचं तेल इतर औषधींसह नियमित वापरल्यास फरक पडतो.
🍏 ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी सकाळी ‘मोरावळा’ खाल्ल्यास फायदेशीर ठरेल.
🍏 लघवी साफ न होणे, आम्लपित्त, चक्कर येणे, पोट साफ न होणे अशा अनेक तक्रारींवर आवळा अत्यंत गुणकारी आहे.
🍏आवळ्यात ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्वचा रोगावर आवळा उत्तम औषध आहे.
🍏आवळ्याच्या नियमित सेवनाने शरीरातील रक्ताभिसरण क्रिया सुरळीत चालू राहते.
🍏नियमित आवळा सेवनाने स्मरणशक्ती आणि बुद्धी वाढते.
🍏आवळ्याचा रस खडीसाखरेबरोबर दिला असता डोकेदुखी, पोट, छाती व गळ्यातील आग, चक्कर तसेच अम्लपित्तामुळे होणारी उलटी व इतर लक्षणे कमी होतात.
🍏 नियमित आवळा सेवनाने स्मरणशक्ती व बुद्धी वाढते. म्हणून आवळ्यापासून तयार केलेला च्यवनप्राश आहारात नियमितपणे घ्यावा
❌ *तर खाऊ नये आवळा* ❌
🍏 अनेकदा आपल्याला फळं फ्रिजमध्ये ठेवण्याची सवय असते, यामुळे फळं दीर्घकाळ टिकतात. पण हे खरं असलं तरी काही फळं मात्र फ्रिजमध्ये न ठेवलेलीच बरी म्हणून आवळे फ्रिजमध्ये ठेवू नये. त्यातून सर्दी, खोकला, ताप हे आजार झाले असतील तर फ्रिजमध्ये ठेवलेले थंड आवळे सेव करू नयेत.
🍈 आवळा थोडासा पिकलेला असावा.
❌कच्चे आवळे खाऊ नयेत.
✅ पुढच्या पोस्ट मध्ये घरीच आवळा कॅंडी कशी बनवायची ते बघू
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏
-----------------------------------------------
🌿 *अशीच बहुमूल्य माहिती* *आपल्या मोबाईलवर मिळवा*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*जॉईन करण्यासाठी क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
[19/04, 1:16 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🍈 *आवळा कॅंडी रेसीपी* 🍈
*मित्रांनो* आवळा खाणे हे आयुर्वेदात आमृता समान समजले जाते,परंतु त्याची आंबट तुरट चव मूळे तसेच काही सिझन मध्ये ताजा आवळा बाजारात भेटत नाही त्या मुळे आपण आवळा नेहमी खाऊ शकत नाही पण आपण त्याची आवळा कँडी करून ठेवली तर ती वर्षभर कधी ही खाऊ शकतो तसेच लहान मुलांना पण खाऊ घालू शकतो .
तर आत्ता आपण घरचे घरी आवळा कँडी कशी बनवायची ते बघू
💁♂️ *आवळा कँडी*
⚡ आवळा कँडी म्हणलं की खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटलं नाही तरच नवल. त्यातच आता लॉकडाउन असल्याने तूम्ही घरी आहात. मग काय ? लगेच ट्राय करा चटपटीत आरोग्यदायी आवळा कँडी!
👉 *साहित्य* :
▪️आवळे-एक किलो
▪️साखर-पाव किलो
🧐 *कृती* :
▪️ आवळे स्वच्छ पाण्यामध्ये धुऊन घ्यावेत.
▪️ एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळत ठेवावे.
▪️ उकळत्या पाण्यात आवळे टाकून पाच ते 10 मिनिटे ठेवावे.
▪️ गॅस बंद करून एका चाळणीत आवळे काढावेत.
▪️ आता सुरीने आवळ्याच्या फोडी सहजतेने होतात. बी काढून टाकावे.
▪️ पूर्ण थंड झाल्यानंतर आवळ्याचे तुकडे आणि साखर मिसळून ठेवून द्यावे.
▪️ अधूनमधून हलवत राहावे. दोन ते तीन दिवसांनंतर आवळ्याचे तुकडे जेव्हा भांड्यांच्या तळाशी बसतात, तेव्हा काढून घेऊन चाळणीत घ्यावे.
▪️द्रव सगळा निथळून गेल्यानंतर उन्हात वाळवावे. पिठीसाखर चाळून पूर्णत: वाळवावे. नंतर हवाबंद डब्यात भरावेत.----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[19/04, 3:57 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *चेहरा उजळण्या साठी दही उतम*
१) प्रत्येकाला गोरा रंग आवडतो.तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील रंग उजळण्यासाठी ब्युटी प्रोडक्ट वापर असाल तर एकदा दह्याचा वापर आवश्य करून पहा.दही त्वचेसह तसेच त्वचेचे डाग काढून टाकण्यास देखील मदत करते.ज्यावेळी आपण चेहऱ्यावर घरगुती उपचारांचा वा करीत असाल तर नक्कीच दही वापरा
२) दही मुरुम कमी करण्यास मदत करते.
कोरडेपणा असेल तर दही पेस्ट लावा.काही थेंब मधात दही मिसळून चेहऱ्यावर लावल्यास कोरडेपणा दूर होतो.
३) पीरियड्स मुळे महिलांच्या चेहऱ्यावर पिंपल्स येता तर त्यावर उपाय म्हणून मुरुमांच्या वर दही लावा
15 मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ करा.
४) चेहऱ्यावर फेशिअल सारखा ग्लो हवा असेल तर दही लावा. दही लावल्याने मृत त्वचा साफ होते आणि चेह उजळतो. प्रथम दही घ्या आणि चेहऱ्यावर हलक्या हातांनी मालिश करा आणि नंतर दहा ते वीस मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.
५) जर डोळ्यांखाली गडद काली वर्तुळे असतील तर दह फायदेशीर ठरू शकेल. याबरोबरच दही चेहऱ्याला लावल्यास ब्लॅकहेड्स आणि त्वचेचे टॅनिंग दूर होते. व चेहर उजळतो.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[19/04, 7:18 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *गूळ खाणे अरोग्या साठी उतम*
भारतात गुळाला अनेक नावांनी ओळखले जाते. याल हिंदीमध्ये "गुर", तेलगूमध्ये "बेलम", मराठीत "गुळ", तामि भाषेत "वेल्लम", मल्याळम मधे "शकर" आणि कन्नड मध्ये "बेला" म्हणतात. हा साखरेचा एक क्रूड प्रकार आहे जो उसाचा रस शिजवून बनविला जातो. त्यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त आहे. यासह कॅल्शिय प्रथिने, लोह, फॉस्फरस, व्हिटॅमिन बी आणि सुक्रोज आरोग्यासाठी फायदेशीर आहे. भारताच्या विविध भागात वेगवेगळ्या स्वरूपात त्याचा वापर केला जात
राष्ट्रपिता महात्मा गांधीही लोकांना साखरेऐवज गूळ खाण्याचा सल्ला देत असत. ते म्हणत की साखर रक्तात फार लवकर विरघळते, परंतु गूळ रक्तात विरघळत नाही. म्हणून मधुमेह रूग्णही गूळ खाऊ शकतात.
✅ *गूळ खाण्याचे फायदे*
पाचक प्रणाली मजबूत करते
जेव्हा तुम्ही जड आहार घेता तेव्हा पचनासाठी गूळ खा आपल्याला कधीही अपचनाची समस्या असल्यास अश्या परिस्थितीत गूळ सेवन केल्यास फायदा होतो. हे शरीरातील पाचक एंजाइम आणि पोटात एसिटिक ऍसिड सक्रिय करण्यात यशस्वी आहे. ज्यामुळे तुमची पाचक प्रणाली मजबूत होते.
🩸 *रक्त साफ करते* 🩸
गुळाला क्लींजिंग एजंट देखील म्हटले जाते कारण ते श् प्रणाली, फुफ्फुस, अन्न नलिका, पोट आणि आतडे शुद्ध करते. ते घेतल्यामुळे रक्ताभिसरण देखील सहजतेने होते.
*उर्जा वाढविण्यात मदत होते*
डॉक्टरांच्या मते साखरेच्या सेवनाने शरीरात अचानक तीव्र उर्जा बाहेर पडते. ज्यामुळे किडनी आणि डोळ्यांना नुकसान होण्याचा धोका वाढतो. यासह, साखरेचे सेवन केल्यामुळे रक्तातील साखर देखील वाढू शकते कारण त्यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण खूप जास्त असते. अश परिस्थितीत आपण साखरेऐवजी गूळ खाल्ल्यास आपण आजारांना टाळू शकता. त्याचबरोबर हिवाळ्याच्या दिवसांत सेवन करणे खूप फायदेशीर आहे. हे केवळ थंडीपासून आपले संरक्षण करतेच, परंतु आपले आरोग्यही मजबूत ठेवते.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[20/04, 8:25 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
⛹️♀️ *चिरतारुण्य मिळवण्यासाठी हा*
*चहा प्या होतील अनेक फायदे*
चहा आरोग्यसाठी हानीकारक आहे. दिवसभरात चार ते पाच कपांपेक्षा जास्त चहा पिणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले नसेत. पण दुध, चहापत्ती आणि साखरेच्या नेहमीच्या चहापेक्षा तुम्ही खास प्रकारचा चहा नियमित घेतला तर आरोग् चांगले राहू शकते. पूर्वी चहाच्या पानांचा आणि बियांचा औषधी म्हणून वापर केला जात असे. सध्या आपल्या दिवसाची सुरूवात चहानेच होते. परंतु, हा चहा जास्त प्रमाणात घेणे टाळावे. यासाठी खासपद्धती बनविलेला चहा घेतला तर शरीराला खूप फायदे होऊ शकतात. या चहातील औषधी गुणधर्मांविषयी जाणून घेवूयात.
♦ *धन्याची चहा*
आरोग्य चांगले राहण्यासाठी राजस्थानमध्ये एक विशिष्ट प्रकारचा चहा घेतला. जातो. हा चहा बनविण्यासाठी धने वापरले जातात. यास धन्याची असे म्हणतात. दोन कप गरम पाण्यात थोडे जिरे, धने, चहापत्ती आणि बडीसोफ टाकून हे मिश्रण दोन मिनिट ढवळावे. चविनुसार यात साखर टाकावी. हा चहा प्यायल्यास गळ्याचे आजार, अपचन, गॅसचा त्रास दूर होतो.
♦ *मधाचा चहा*
बस्तरमधील आदिवासी भागात मधाचा चहा बनविल जातो. या चहामध्ये भरपूर औषधी गुणधर्म असल्याने तो आरोग्यसाठी लाभदायक आहे. यास शहदी चाय किंवा चहा सुद्धा म्हणतात. हा चहा बनविण्यासाठी चमचे चहापत्ती, दोन चमचे मध आणि थोडेसे दूध एकत्र हे मिश्रण घोटावे. एक कप उकळत्या पाण्यात हे मिश्र टाकून त्यामध्ये आले टाकावे. अशापद्धतीने मधाची तयार केली जाते. मध, चहा, आणि आदरकमध्ये औषधी गुणधर्म असल्याने हा चहा म्हणजे एक प्रकारचे टॉनिक हा चहा घेतल्याने उत्साह वाढतो.
♦ *मुलेठी चहा*
मुलेठी म्हणजेच जेष्ठीमध होय. या चहामध्ये जेष्ठीमध टाकून बनवला जात असल्याने त्यास एकप्रकारचा वेगळा सुगंध येतो. आपण साधी चहा बनवतो तसाच हा चहा बनवावा. परंतु, तो उकळत असताना त्यामध्ये चिमुटभर मुलेठी टाकावी. या चहाचा मस्त सुगंध दरवळतो आण त्याची चवही चांगली असते. दमा आणि सर्दिचा त्रा असल्यास रोज दोन किंवा तिन वेळा हा चहा प्याव गुजरातमध्ये हा चहा जेष्ठीमध चहा तर मध्यभारतात मुलेठी चहा म्हणून ओळखला जातो.
♦ *अनंतमुली चहा*
हा चहा बनविण्यासाठी अनंतमुलीची मुळे वापरली जातात. अनंतमुलीची मुळी, एक ग्रॅम सोफ, थोडी चहा पत्ती गरम पाण्यात टाकून हे मिश्रण ढवळावे. या चहाच्या सेवनाने दमा आणि खोकल्याचा त्रास दूर होतो. शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी पातळकोटमधील आदिवासी थंड वातावरणात अनंतमुलीची चहा पितात. कारण अनंतमुली हे एक उष्ण निर्माण करणारे झाड आहे.
♦ *आंबट गवती चहा*
गवती चहामध्ये लिंबू किंवा संत्र्याची साल टाकून हा चहा तयार केला जातो. यात काही थेंब लिंबाचा रसही टाकला जातो. एका संशोधनानूसार गवती चहात लिंबू टाकून पिल्याने वय वाढण्याची प्रकिया मंदावते आणि तुम्ही चिरतरूण राहता. मध्यभारतातील गोंडवान क्षेत्रातील आदिवासी हा चहा पितात. अधुनिक विज्ञानानेही या चहाचे महत्व जाणले आहे.
♦ *मसाला चहा*
काळे मिरे, सुंठ, तुळस, दालचिनी, इलाईची, लौंग, जायफळ, एकत्र करून बनविलेला मसाला टाकून हा चह तयार केला जातो. चहाची पत्ती आणि दूध उकळून त्यात हा मसाला चिमुटभर टाकला की मसाला चहा तयार होतो. हा सुगंधी चहा शरीरात उत्साह निर्माण करत मन ताजेतवाने करतो. गुजरातमध्ये या चहाचे सेवन मोठ्याप्रमाणात केले जाते.
♦ *गवती चहा*
हा चहा बनविण्यासाठी गवती चहाची दोन-तिन पाने चुरगळून, दोन कप पाण्यात उकळावीत. चविनुसार साखर घालून पाणी एक कप होईपर्यंत उकळावे. थोडेसे आदरक टाकावे. तसेच लिंबू रसाचे काही थेंब टाकावे. या चह दूध टाकू नये. गवती चहामध्ये अंटीओक्सीडंट गुण आसल् रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
बुंदेलखडातील आदिवा लोक हा चहा पितात.
♦ *काळी चहा*
काळी चहा आपल्याकडे अनेकजण पितात. या गोड चहा मध्ये दूध टाकले जात नाही. दोन कप पाण्यात एक चमचा चहाची पत्ती आणि तिन चमचे साखर टाकून पाणी उकळावे. यानंतर गाळून प्यावे. या चहामुळे मेंदू तरतरीत होतो आणि तणाव कमी होतो.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[20/04, 12:28 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *सांधेदुखी त्रासापासून पासून*
*आराम मिळवा*
सांधेदुखी हा त्रास हल्ली सर्वच वयोमानातील व्यक्तींना जाणवू लागला आहे. शरीरातील यूरिक अॅसिडमुळे ३० वर्ष वयानंतर हा आजार होतो. यूरिक अॅसिड हे ब्लड सक्र्युलेशनने किडनीपर्यंत पोहचते आणि युरीन मार्गे बाहेर जाते. मात्र हेच युरीक अॅसिड बाहेर न पडल्यास वाढते व ते शरीरात गाठ सारखे जमा होण्यास सुरुवात होते आणि वेगाने शरीरातील इ भागात पसरते आणि सांधेदुखीचा त्रास सुरू होतो.
हा त्रास कमी करण्यासाठी केळे खूप उपयोगी ठरते. दिवसातून कमीत कमी २ केळी खाल्ल्यानेही युरिक अॅसिड कमी होण्यास मदत मिळते.
--------------------------------------
*आपल्याला सांधे दुखी बदल*
*अजुन माहिती हवी असल्यास*
*आपले नाव* 8888959592
*वर व्हॉटसअप करा धन्यवाद !*
_____________________________
डाएटमध्ये फळांचा समावेश केल्याने रक्तप्रवाहामध्ये तयार झालेले युरिक अॅसिड कमी होण्यास मदत मिळते. युरिक अॅसिडने पीडित असलेल्यांनी फळांचा ज्यूस पिणे लाभदायक आहे. फरास बी पासून काढलेला रस युरिक अॅसिडच्या रोगासाठी घरगुती उपाय आहे. दिवसातून दोनवेळा फरसबीचा रस पिल्याने युरिक अॅसिड कमी होण्यास मिळते. युरिक अॅसिडच्या त्रासामध्ये पथ्य खूप आहे. य वर्ज पदार्थांची यादी मोठी आहे.
यामुळे ही व्याधी झालेले पथ्य
सोडतात आणि व्याध वाढवून घेतात. परंतु, असे अनेक चविष्ट पदार्थ आहेत जे युरिक अॅसिड कमी करतात. यामध्ये हळदीचा उपयोग अधिक फायदेशीर आहे. युरिक अॅसिडचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी दिवसा झोपू नये. वात विकारांमध्ये युरिक अॅसिडचा त्रास समाविष्ट असला तरी गरम पाण्याचे टाळावे. सुंठ, वावडिंग, पिंपळी घालून उकळलेल्या पाण्याचे सेवन केल्यास चांगला परिणाम दिसून येतो.----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[20/04, 2:18 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *पाणी पिण्यासाठी प्लास्टिक बॉटल चा* *वापर टाळा*
पर्यावरण आणि आपले आरोग्य याचा विचार करून सध्या नो प्लास्टिक' मोहिम राबवली जात जात आहे. प्लॅस्टिकच्या बाटल्यांमधून पाणी पिणे आरोग्याकर हानिकारक असते. त्याचे आपल्या शरीरावर वाईट परिणाम होत असतात. त्यामुळे तुमही जर आजूनही पाणी पिण्यासाठी प्लॅस्टिकच्या बाटल्या वापरात असा त्या आता बदलण्यची वेळ आली आहे. त्यामुळे आता प्लास्टिक ला करा बाय बाय. तुम्हाला पाणी पिण्यासाठी आणखी कोणते पर्याय आहेत याची माहिती जाणून घेऊया.
✅ *मातीची बॉटल*
प्लास्टिकच्या कोणत्याही कंटेनरमधल्या पाण्या पेक्षा गारेगार माठातलं पाणी केव्हाही उत्तमच असतं. तसंच प्लास्टिकच्या बाटलीलाही मातीची बाटली हा पर्याय होऊ शकेल. अशी बॉटल फ्रिजमध्ये ठेवण्याची गरज नाही. मातीच्या भाड्यातलं पाणी प्यायल्याने शरीरातलं टॉक्सिन बाहेर निघायला मदत होते. पचन क्रिया सुधारते. गॅस, अपचनासारखे विकार होत नाही
✅ *तांब्याच्या बाटलीतील पाणी*
उत्तम
कॉपर किंवा तांब्याच्या बाटल्या खरेदी करण्याकडे आजकाल कल वाढत आहे. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. पचन सुधारणे, रक्तदाब नियंत्रणात राहणे, जंतुसंसर्ग न होणे असे अनेक फायदे आहेत
तांब्याच्या बाटलीतील पाण्याच्या सेवनाने होतात पण तुम्ही खऱ्या तांब्याची बाटली घेतलीय की ती के वरवर तांब्यासारखी दिसतेय हेही जरूर पहा.
✅ *स्टेनलेस स्टील बॉटल*
सध्या बाजारात स्टेनलेस स्टीलच्या बॉटल्सही पाहायला मिळतात. या बॉटल्स अशा बनवल्या जात की त्यात पाणी किंवा कोणतंही लिक्विड टाकल्य त्याचा वास किंवा मेटलची टेस्ट येत नाही. ही बॉटल पूर्णपणे सुरक्षित असते. त्यात पाणीही खूप वेळपर्यंत थंड राहते
✅ *काचेची बाटली*
काच हा देखील प्लास्टिकला एक उत्तम पर्याय आहे. ही बॉटल हाताळताना फार काळजी घ्यावी लागते घरात तुम्ही एकवेळ काचेची बॉटल वापरू शकता, पण ती सांभाळणे जिकरीचे असते. त्यावरही उपाय म्हणून हल्ली अशा काचेच्या बॉटल्स संरक्षक कापडी आच्छादनात येतात. काचेच्या बाटलीत पाणी किवा कोणत्याही लिक्विडची मूळ चव जशीच्या तशी राह
✅ *सिरॅमिक बॉटल्स*
काचेप्रमाणेच सिरामिक बॉटल्सदेखील उत्तम. मात्र त्याही फुटण्याची भीती असल्याने रोजच्या वापरासाठी थोड्या अडचणीच्या ठरतात. मात्र घरी किंवा ऑफिसमध्ये तुम्ही बॉटल ठेवून देणार असाल तर सिरामिकची बॉटल वापरू शकता.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[20/04, 6:03 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *डिंक लाडू चे आरोग्य दाई फायदे*
डिंकाचे लाडू आरोग्यासाठी जबरदस्त गुणकारी असते शुद्ध साजूक तुपास बनवलेले हे सहज पचतात. दररोज नाश्त्यामध्ये एक डिंकाचा लाडू आवर्जून खा. यामुळे कमजोरी दूर होईल आणि शरीराला उर्जा मिळेल. डिंकाचे लाडू खाल्ल्याने कोणते फायदे होतात आणि बनविण्याची कृती आपण जाणून घेणार आहोत.
♦ *कृती*
सर्वप्रथम एका भांड्यात तूप टाकून गरम करा, त्यामध्ये डिंक तळून घ्या. डिंक मिक्सरमधून बारीक करून घ्या. यामध्ये पीठीसाखर टाका. तसेच डिंक, वेलची पवडर तूप टाकून लाडू बनवा. हे लाडू एयर टाइट कंटेनरमध्ये ठेव यामुळे ते बरेच दिवस ताजे राहतील.
*हे आहेत फायदे*
1. जर महिलांनी गरोदरपणात डिंकाचे लाडू खाल्ले कमजोरी दूर होईल.
2. गरोदर महिलां ताकद मिळते. आई आणि बाळाचे चांगले राहते.
3. कमी वजन असलेल्या महिनांनी दूधासोबत डिंक लाडू खावेत. यामुळे वजन वाढेल.
4. वजन जास्त असल्यास दिवसात एक लाडू खा.
5. याच्या सेवनाने महिलांची अंगावरून पांढरे जाण्य समस्या दूर होते.----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[21/04, 8:26 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
*गाणे ऐकत झोपणे होऊ*
*शकते हानीकारक*
झोपताना अनेकांना गाणी ऐकण्याची सवय असते. य दिवसभराचा ताण, थकवा दूर होऊन रिलॅक्स होण्या मदत होते, असे त्यांना वाटते. झोपही छान लागते. एक संशोधनानुसार, झोपण्यापूर्वी गाणी ऐकत कानांमध् इअरफोन लावून झोपलात तर ते घातक आहे. हे जीवघेणे तरी तुम्ही चांगल्या झोपेपासून वंचित राहू शकता. आपल्या शरीराचे घड्याळ असते ज्यास सरकॅडियन रिद म्हणतात. हे फॉलो करणे आवश्यक असते. जर शरीराला अन्य एखाद्या साउंडवर अवलंबून ठेवल्यास आरोग्य बिघ शकते. नियमितपणे आर्टिफिशिअल साउंड ऐकून झोपण्याची सवय झाल्यास ती घातक ठरू शकते.
♦ *हे आहेत धोके*
1. म्युझिक ऐकल्यामुळे अनेकदा आपल्या झोपेवर परिणाम होतो.
2. ब्रेन रेस्ट करण्याच्यावेळीही अॅक्टिव्ह मोडमध्ये राहते आणि त्याला आराम मिळत नाही.
3. म्युझिक ऐकतानाच झोपल्यास ब्रेन पूर्णपणे झोपत ज्यामुळे झोप व्यवस्थित पूर्ण होत नाही.
4. मध्यरात्रीच झोपेतून जाग येते. शरीराला आवश्यक असणारी 8 तासांची झोप मिळू शकत नाही.
5. हृदयाचे ठोके नॉर्मलपेक्षा जास्त जोरात पडू ला आरोग्यासाठी हानिकारक ठरतात.
6. झोपताना इअरफोन लावल्यामुळे कान डॅमेज होऊ शकतात. कानाच्या त्वचेवर प्रेशर पडते आणि त्वचेच् समस्या उद्भवू शकतात. कानामध्ये वॅक्स तयार हो आणि ऐकण्याची क्षमतादेखील कमी होते.
7. म्युझिक ताण कमी करण्यासाठी फायदेशीर आहे त्यामुळे झोप येते. परंतु यामुळे शांत झोप येऊ शकत नाही
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏
-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[21/04, 6:31 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *ह्या सवयींमुळे होते वारंवार मुरुमांची समस्या* ♦
मुरुमे तेलकट त्वचेमुळे होतात असे म्हटले जाते, परंतु तसे ना मुरुमांची समस्या कोणत्याही त्वचेवर होते. त्यांच्यापासून सुटका करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करता, त्यामुळे ते आणखी येतात. यामुळे अनेकजण त्रस्त होतात. यासाठी मुरुमांमागील खरे कारण माहित फार महत्वाचे आहे. आपल्या काही सवयींमुळे ही समस् वाढते. जाणून घेवूयात या
*सवयी* .
1. वारंवार चेहरा धुणे
ज्या लोकांच्या चेहर्यावर मुरुम येतात, त्यांनी जर चेहर पुन्हा पुन्हा धुवायला सुरूवात केली तर त्वचा कोरडी आणि खाज येते. साबण आणि टोनर वापरल्यामुळे त्वचे परिणाम होऊन मुरुमांची समस्या आणखी वाढते. यासाठी क्लीन्जर वापरा.
2. मानसिक ताण
होर्मोन्समधील बदलांमुळे मुरूमांची समस्या होते. यासाठी मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न कर आनंद देणारे काम करा. मानसिक ताण कमी झाला क मुरमे त्रास देणार नाहीत.
3. अस्वच्छता
जर वेळोवेळी उशीचे कव्हर्स, बेडशीट आणि टॉवेल्स इत्यादी बदलत नसल्यास मुरुमांची समस्या होते. त्यात घाण, धूळ आणि बॅक्टेरियांमुळे मुरुमांचा त्रास होतो. आरोग्याच्या इतरही अनेक समस्या उद्भवू शकतात.
4. मेकअप
मुरुमाची समस्या टाळायची असेल तर मेकअप साहित्याकडे लक्ष द्या. ब्रशेस, स्पंज आणि इतर उत्पा वापरल्यानंतर नेहमीच स्वच्छ करा. अन्यथा, त्यावरील बॅक्टेरिया चेहर्याच्या संपर्कात येतात. यामुळे मुरुम आ त्वचेच्या इतर समस्या उद्भवू शकतात.
5. आहार
आहाराचा आरोग्यावर परिणाम होतो. त्याचा परिणाम बाह्य शरीरावरही होतो. जर तुम्ही जास्त ग तळलेले-भाजलेले पदार्थ, पांढरा ब्रेड, पास्ता आणि मसालेदार अन्न खाल्ले तर मुरुमांच्या समस्या वाढते. म् सकस, चांगला आहार घ्या.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[22/04, 11:25 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *मुतखडा साठी घरगुती उपाय*
माणसाच्या शरीरातील किडनी हा अतिशय महत्वा अवयव आहे. शरीरात पाण्याचे योग्य प्रमाण ठेवणे आणि द्रव पदार्थ, केमिकल व मिनरलचे प्रमाण नियंत्रित ठेवणे तसेच टॉक्सीन्स बाहेर टाकणे हे काम किडनी करते आपण जे खातो, त्यानेच आपल्याला ताकद मिळते. खाण्यातील पोषकतत्व शरीरातील रक्तापर्यंत पोहचवण्याचे काम किडनी करते. अनेकदा चुकीच्या आहारामुळे किडनीचे नुकसान होते. यामुळे किडनीशी संबंधित आजार होतात. किडनी स्टोनसुद्धा याच समस्यांपैकी एक आहे. अनेकदा हा स्टोन काढण्यासा ऑपरेशनसुद्धा करावे लागते. परंतु, घरगुती उपाय केल्या यापासून आराम मिळू शकतो. यासंबंधितचे घरगुती उपाय जाणून घेवूयात.
*हे आहेत उपाय*
✅ *1. जास्तीत जास्त पाणी प्या*
माणसाच्या शरीरात 70 टक्के पाणी असते. यावरून समजा की पाणी कमी होण्याचे दुष्परिणाम किती असू शकतात. कोणत्याही सामान्य माणसाने दिवसभरात कमीत कमी सात ते आठ ग्लास पाणी पिणे आवश्यक तुम्ही जेवढे पाणी प्याल तेवढे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातील. जर तुम्हाला किडनी स्टोन असे तर तुम्ही जास्तीत जास्त पाणी प्यायला पाहिजे.
✅ *2. ऑलिव्ह आईल आणि लिंबूचा रस*
जर तुमच्या किडनीमध्ये स्टोन असेल आणि तो ऑपरेशन न करता काढायचा असेल तर ऑलिव्ह ऑईल आणि लिंबूच रस हा उपाय सर्वात लाभदायक आहे. तुम्हाला हे आश्चर्यकारक वाटत असले तरी हा एक रामबाण उपाय आहे. लिंबाच्या रसात ऑलिव्ह ऑईल मिसळून रोज प्यायल्याने स्टोनची समस्या दूर होते. लिंबूचा रस स्टोनचे तुकडे
करण्यासाठी आणि ऑलिव्ह ऑईल तो बाहेर काढण्यासाठी उपयोगी पडते.
✅ *3. सफरचंदाची साल*
सफरचंदाच्या सालीत सायट्रिक अॅसिड असते, जे किड स्टोनचे छोटे-छोटे तुकडे करते. याचा वापर करून किडन स्टोन मुळापासून नष्ट होऊ शकतो. परंतु, हे घेताना त्य योग्य प्रमाण असले पाहिजे. तुम्ही हे दोन छोटे चमचे गरम पाण्यासोबत रोज धेऊ शकता.
✅ *4. डाळिंबाचे सेवन*
अॅन्टीऑक्सिडेंड गुण भरपूर असलेले डाळिंब रोग प्रतिकारकशक्ती मजबूत करते. तसेच डाळिंबाचा ज्यूस नियमित घेतल्यास नैसर्गिक पद्धतीने किडनी स्टोन पासून आराम मिळू शकतो.
✅ *5. आवळा*
आवळासुद्धा मुतखड्यावर उपयोगी आहे. यासाठी रो सकाळी एक-एक चमचा आवळा पावडर सेवन करावी. तसेच जांभूळसुद्धा यावर गुणकारी आहे.----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[22/04, 7:49 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
*रोग प्रतिकारक शक्ती*
*वाढवण्यासाठी काढा*
चुकीच्या सवयी, बदललेली जीवनशैली आदी करणा मुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याची समस्या हल्ली वाढली आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने विविध आजार शरीराला ताबडतोब जडतात. या साठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे खुप गरजेचे आहे. घरच्या घरी एक खास प्रकारचा काढा तयार करून तुम्हाला रोगप्रतिकारक शक्ती सहज वाढवता येऊ शकते. हा काढा कसा तयार करावा ते जाणून घेवूयात.
साहित्य : 1 दोन छोट्या वेलची, 2 दोन-तीन दाणे काळेमिरे, 3 थोडी दालचीनी, 4 आठ ते दहा तुळशीच पाने, 5 एक छोटा तुकडा आले, 6 एक छोटा चमचा मध
कृती : काळेमिरे बारीक करा आणि वेलचीचे दाणे का घ्या. आल्याचे तुकडेही बारीक करुन घ्या. तुळशीची पाने चांगली धुवून घ्या. पाणी उकळल्यावर त्यात मध टाकू वरील सर्व पदार्थ टाका. 7 ते 8 मिनिटे कमी आचेवर हे उकळू द्या. आता गॅस बंद करा आणि काढा एका ग्लासमध्ये गाळून घ्या. कोमट झाल्यावर यात एक छोटा चमचा मध घालून सेवन करा.
*हे आहेत फायदे*
1) शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
2) पचनक्रिया चांगली होते.
3) वेदना कमी होतात.
4) डायबिटीज नियंत्रणात राहतो.
5) मेटाबॉलिज्म वाढते.
6) वजन कमी होते.
-थंडीच्या दिवसात हा काढा दिवसातून एकदा तर उन्हाळ्यात
आठवड्यातून 2 ते 3 वेळा घ्या.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[23/04, 9:59 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *केस गळत असतील तर आहारात*
*करा ह्या पाच गोष्टींचा समावेश*
औषध किंवा तेलही नाही. आपल्या गळणाऱ्या केसांच समस्या दूर करण्यासाठी, आहारात बदल करणे महत्वा आहे. केस गळणे थेट आपल्या आरोग्याशी संबंधित आहे. आपले आरोग्य ढासळताच केस गळण्यास सुरवात होते, परिस्थितीत आपण आपले गळणारे केस थांबवू इच्छित असाल तर आपल्या आहारात हे आवश्यक बदल करा.
✅ *१) अंडी* :
बायोटिन आणि जीवनसत्त्वे यांनी समृध्द असलेले अंडे केसांच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी चांगले असते. अंडी खाण्याशिवाय हे ऑलिव्ह ऑईलमध्ये मिस केसांना लावू शकता. २ अंडी घ्या त्यामध्ये 4 चमचे ऑलिव्ह ऑइल मिसळा. पातळ पेस्ट बनवून डोक्यावर लावा. केस गळती कमी होईल.
✅ *२) पालक*
पालक, लोह आणि फॉलेटचा एक चांगला स्त्रोत आहे, केसांच्या वाढीसाठी पालक उपयुक्त ठरतो. यासह, फॉलेट केसांना ऑक्सिजन पुरवणाऱ्या लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करते. पालकाची कोशिंबीर आहारात समाविष्ट करून घेऊ शकता
✅ *३) शिमला मिरची*
लाल, पिवळ्या आणि हिरव्या रंगात आढळणार्या कॅप्सिकममध्ये केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असते व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. हे लाल रक्तपेशींमध्ये पुरेसे लोह आहे किंवा नाही याची खात्री करण्यासाठी व्हिटॅमिन सी आवश्यक आहे. व्हिटॅमिन सीच्या अभावामुळे केस कोरडे होतात आणि त्वरीत गळायला लागतात.
✅ *४) मसूर डाळ*
टोफू, सोयाबीन, स्टार्चयुक्त बीन्स आणि मटार हे शाकाहारी लोकांसाठी लोह आणि प्रथिने यांचा महत्त्वपूर्ण स्त्रोत आहेत. हे सर्व पदार्थ केसांच्या वाढीसाठी खूप महत्वाचे आहेत.
✅ *५) रताळी*
केसांच्या वाढीसाठी भरपूर व्हिटॅमिन आणि बीटा कॅरोटीन उत्तम आहे रताळ्यांमध्ये भरपूर व्हिटॅमिन असते बीटा कॅरोटीन असते. बीटा कॅरोटीनचे इतर स्त्रोत म्हणजे गाजर आणि भोपळा यांचाही आहारात समावेश केल्यामुळे केस गळती थांबते
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[23/04, 11:49 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *ह्या सवई मुळे हाडे ठिसूळ होतात*
काही चुकीच्या सवयींमुळेच आपले आरोग्य धोक्यात येत असते. अशा सवयींपासून दूर राहिल्यास तुमचे आरोग्यसुद्धा चांगले शकते.
आरोग्यासाठी सर्वात घातक आहे ती कोल्ड्रिंक्स पिण्याची सवय. यामुळे शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. म्हणूनच ही सवय वेळीच सोडून दिली पाहिजे
*होतात हे दुष्परिणाम*
*१) यकृतावर परिणाम*
यातील फ्रक्टोज लवकर फॅटमध्ये रुपांतरीत होत असल्य यकृतावर वाईट परिणाम होतो.
*२) अल्सर*
याच्या अॅसिटीक क्विलिटीमुळे अॅसिडीटी वाढते. अल्सरचा त्राससुद्धा होऊ शकतो.
*३) व्यसन*
यात साखर जास्त असल्याने मेंदूमध्ये डोपामिन नावा केमिकल तयार होते. यामुळे या पेयांचे व्यसन लागते
*४) लठ्ठपणा*
याच्या सवयीमुळे लठ्ठपणा वाढू शकतो. शुगर, फ्रक्टो कॅलरी वाढवणारे घटक यात असतात.
*५) मधुमेह*
यातील कॅलरीजमुळे मधुमेह होण्याचा धोका वाढतो.
*६) कमजोर हाडे*
या सवयीमुळे हाडे ठिसूळ होतात. यातील फॉस्फिर अॅसिड कॅल्शिअमचे शोषण थांबवते.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[23/04, 1:42 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
*चिंचेच्या पानांचे आरोग्य दाई फायदे*
आंबट, गोड चवीच चिंच अनेकांना आवडते. विशेषता महिला वर्गाची ती आवडती असते. शिवाय आरोग्यासाठी चिंच लाभदायक असते. परंतु चिंचेप्रमाणेच चिंचेची पानेही शरीराला लाभदायक आहेत. या पानांचा उपाय करून अनेक विकार दूर होऊ शकतात. चिंचेच्या झाडाच्या पानांचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात.
✅ *हे आहेत पानांचे फायदे*
१ त्वचेला, केसांना फायदा होतो. रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.
२ शरिराला आलेली सूज कमी होते.
३ सांधेदुखीवरही चिंचेची पाने गुणकारी आहेत.
४ इन्फेक्शन दूर होते. चिंचेच्या पानांचा रसही घेऊ शक
५ अल्सरची समस्याही दूर होते. अल्सरच्या वेदनांवर आराम मिळतो.
६ डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.
७ चिंचेच्या पनांचा रस लावल्यास जखम लवकर बरी ह इन्फेक्शनपासून बचाव होतो.
८ स्तनपान करणाऱ्या महिलांच्या दुधाच्या गुणवत्तेत सुधारणा होते..
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[23/04, 6:12 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *सकाळी नस्त्यासोबत घ्या एक*
*कप कॉफी जाणून घ्या फायदे*
सकाळी पोटभर नाश्ता असा सल्ला आहारतज्ज्ञ नेहमीच देतात. कारण यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. तसेच दिवसभराची ऊर्जा यातून मिळते मिळते. यासाठी सकाळी पौष्टिक नाश्ता खूप गरजेचा आहे. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर या पौष्टिक नाश्त्यासोबत एक कप कॉफी जरूर घ्या. या वजन कमी होऊ शकते. मात्र, वजन कमी होते म्हणून दिवसरात्र कॉफीचे सेवन करणे त्रासदायक ठरू शकते. शिवाय याचा सकारात्मक प्रभाव दिसणार नाही.
🎯 *हे आहेत फाय* दे
✅ *1 फॅट बर्न*
मेटाबॉलिज्म रेट वाढल्याने शरीराची हीट आणि ऊर्जा दोन्ही वाढते. यामुळे शरीरातील फॅट बर्न होऊन वजन कमी होते.
✅ *2 एकाग्रता*
कॉफी प्यायल्याने एकाग्रताही वाढते.
✅ *3 कमी भूक*
कॉफी प्यायल्याने भूक कमी होते. कारण हीट आणि एनर्जी वाढल्याने भूक कमी होते. तसेच क्लोरोजेनिक अॅसिड शरीरातील भूक वाढवणारे हार्मोन्स कमी करते
✅ *4 डायबेटिस*
टाइप 2 डायबिटीजचा धोकाही कमी होतो
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[24/04, 8:04 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
*ह्या सवई म्हणजे आजारांना आमंत्रण*
*आणि हृदय खराब होण्याची भीती*
बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्यावर सर्वाधिक परिणाम होत आहे. वेळेचा अभाव, मद्यपान आणि झोपेची सवय आणि निर्बंध यामुळे असे अनेक छोटे-छोटे आजार उद्भवतात. ज्याची लक्षणे आपल्याला दिसतात पण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्यामुळे त्या जीवघेण्या बनतात. अश्या परिस्थितीत जर आपण 5 सवयी सोडल् नाहीत तर त्या आपल्यासाठी प्राणघातक ठरतील. ज्यामुळे हार्ट अटॅक, बीपी, शुगर सारख्या आजारांना कारणीभूत ठरतात.
❌ *सिगारेट ओढणे बंद करा :*
जर तुम्हाला सिगारेट ओढण्याची सवय असेल तर प्रथम सोडा. सिगारेट ओढण्यामुळे कर्करोग होतो आणि दुसरीकडे, फुफ्फुसांची प्रकृती अधिकच खराब होत आहे वास्तविक, सिगारेट ओढण्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्या संकुचित होतात आणि खराब रक्तवाहिन्यांमधून रक्त प्रवाहास त्रास होतो. याचा परिणाम हृदयासाठी चांगले नसतो.
✅ *दारू सोडा :*
जर तुम्हाला दारू पिण्याची सवय असेल ती टाळा. वास्तविक, मद्यपान केल्याने आपल्या रक्तवाहिन्यां नुकसान होत आहे. मद्यपान केल्यामुळे रक्तवाहिन्या कठोर होतात. कधीकधी त्यांना सूज देखील येते. हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब आणि स्ट्रोक सारख्या गंभीर आजाराचा धोका असतो.
🍞 *फस्त फूड टाळा* :
लक्षात ठेवा निरोगी रक्तवाहिन्या शरीरासाठी आवश्यक आहेत आणि रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यासाठी पोटॅशियम युक्त पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. शरीरात पोटॅशियम अभावाचा थेट रक्तवाहिन्यावर परिणाम होतो आणि ते संकुचित होऊ लागतात. जिथे एखाद्या व्यक्तीच्या धमन्यांमध्ये संकुचित होते तेथे त्याचा थेट परिणाम रक्तप्रवाहावर होतो. रक्ताचा प्रवाह योग्यप्रकारे न झाल्यास रक्तप्रवाह वाढतो. एकदा बीपी बिघडल्यास ब्रेन स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका आणि मूत्रपिंड निकामी होण्याची किंवा अपयशाची शक्यता असते. अशा परिस्थितीत फास्ट फूड न खाऊन रक्तवाहिन्या निरोगी राहण्यासाठी केळी, केशरी, पपई, आंबा यासारख्या पोटॅशियमयुक्त आहार तुम्ही खाणे महत्वाचे आहे.
🥝 *फायबर युक्त आहार* 🥙
आपल्याला आपल्या शरीरातून फायबर-युक्त अन्नाची आवश्यकता आहे. आपल्याकडे आपल्या जीवनशैलीमध्ये फायबर नसल्यास, त्यास आज आहारात समाविष्ट करा फायबर युक्त अन्न नसल्यामुळे आपल्याला बद्धकोष्ठत आणि गॅस सारख्या समस्या येऊ लागतात. फायबर समृध्द अन्न खाल्ल्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये साठलेला अडथळा दूर होतो. बेड कोलेस्ट्रॉल कमी आहे. फायबरसाठी फळे, भाज्या, धान्य खावे.
साखर आणि मीठ जास्त प्रमाणात खाण्याची सवय
जर आपण खूप साखर आणि मीठ खाल्ले तर ते अधिक साखर खाल्ल्याने आपल्याला शुगर होण्याचा धोका असतो, तर जास्त मीठ खाण्याने रक्तदाब वाढ दोन्ही रोग हृदयासाठी धोकादायक आहेत. जर आपल्याला दिवसभर साखर आणि मीठयुक्त पदार्थ खाण्याची सवय असेल तर ती आजच बदला.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[24/04, 12:15 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
*लठ्ठपणा कमी करतो कढीपत्ता*
भारतीय जेवणात वापरण्यात येणारे सगळे पदार्थ शरीरात औषधीच्या रूपात काम करतात. त्यातूनच एक आहे कढीपत्ता, ज्याने कढी आणि आमटी चविष्ट बनते. यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे 100 ग्राम कढीपत्त्याच्या पानात 66.3 टक्के आर्द्रता, 6.1 टक्के प्रोटीन, एक टक्का चरबी, 16 टक्के कार्बोहाइड्रेट, 6.4 टक्के फायबर 4.2 टक्के खनिज आढळतं. पाहू कढीपत्ता सेवन केल्याने काय फायदे होतात ते....
♦कढीपत्ता खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण राहतं.
♦नियमित कढीपत्ता सेवन केल्याने पचन क्रिया व्यवस्थित राहते.
♦दर रोज कढीपत्ता चावल्याने लठ्ठपणा कमी होतो.
♦ मधुमेही रुग्णाने सतत तीन महिने रोज सकाळी कढी पत्ता खाल्ल्याने फायदा होईल.
♦कढी पत्ता खाल्ल्याने रोगांवर नियंत्रण राहतं.
*केसांसाठी ही फायदेशीर आहे कढीपत्ता*
♦ केस गळत असल्यास कढीपत्ता आहारात सामील करावा. कढी पत्ता खायला आवडत नसल्यास त्याची पावडर वापरू शकता.
♦यात लोह तत्त्व, कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतं. याचे सेवन केल्याने केस पांढरे होण्याची प्रक्रिया थांबते.
*पोटातील रोगांवर फायदा करतो कढीपत्ता*
♦पोटातील रोगांवर मात करण्यासाठी ताकात कढीपत्ता घालून पिण्याने आराम मिळतो. किंवा कढीपत्त्याचा रस काढून त्यात लिंबू पिळून थोडीशी साखर मिसळून सेवन करावे.
♦कोणत्याही पदार्थाला फोडणी देताना कढीपत्ता वापरावा ज्याने पोटातील रोगांपासून आराम मिळतो.
*कढीपत्त्याचे इतर फायदे*
♦कढीपत्त्याने डोळ्यांची ज्योती वाढत असून याचे सेवन केल्याने काचबिंदू सारखे रोग दूर होत नाही.
♦ तोंडातील छाले आणि डोकेदुखीवर कढीपत्त्याचे ताजे पानं लाभदायक असतात.
♦ कढीपत्ता कफ बाहेर काढण्यात मदत करतो. कफ दूर करण्यासाठी एक चमचा मधात एक चमचा कढी पत्त्याचा रस मिसळून सेवन करावे.
♦कढीपत्ता पावडरमध्ये लिंबाची 2-3 थेंब आणि थोडीशी साखर मिसळून खाल्ल्याने उल्टीचा त्रास नाहीसा होतो.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[24/04, 2:17 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🌺 *आरोग्य दाई फुले जाणून घ्या फायदे* 🌸
सर्वसाधारणपणे पूजाविधी, सजावट इत्यादीसाठी फुलांचा वापर केला जातो. परंतु, अनेक फुलांमध्ये औषध गुणधर्म असल्याने त्यांचा प्राचीन काळापासून औषध म्हणूनही वापर केला जातो. आयुर्वेदामध्येही फुलांच्य औषधी गुणांचा उल्लेख आढळून येतो. कोणती फुल कोणत्या आजारावर गुणकारी आहेत, ते आपण जाणून घेणार आहोत.
♦ *हे आहेत फुलांचे उपयोग*
✅ *1) जुई*
जुईच्या झाडाची पानं चावून, बराच वेळ त्याचा रस तोंडात तसाच ठेवा. त्यानंतर काही वेळाने पाण्याने भरा. यामुळे दातांच्या तक्रारी दूर होतात.
🍁 *2) जास्वंद*
डायबिटीज आणि हृदयाशी संबंधित आजारांवर फायदेशीर आहेत. ही फुले वाटून साखरेसोबत खावी. याव्यतिरिक्त महिलांच्या मासिक पाळीच्या तक्रारींवरही जास्वंदीचे फुल गुणकारी आहे.
🌸 *3) चमेली*
चमेलीच्या झाडाची पाने चावल्याने माउथ अल्सरपा सुटका होते. याव्यतिरिक्त सकाळी चमेलीची फुले डोळ्यांवर ठेवल्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.
🌹 *4) गुलाब*
गुलाबाची पाने दूधामध्ये उकळून दररोज प्यायल्याने बद्धकोष्ठाता दूर होते. दूधाच्या पाकळ्या दूधासोब वाटून लावल्याने चेहरा उजळतो.
🌻 *5) सूर्यफूल*
सूर्यफूलाच्या पाकळ्या नारळाच्या तेलामध्ये मिसळू काही दिवस उन्हात ठेवा. या तेलाने शरीराला मालिश करा. यामुळे त्वचेच्या समस्या किंवा इन्फेक्शन दूर होते
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[24/04, 6:43 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *उष्णता कमी करण्यासाठी*
*घरगुती उपाय काय?*
ताप नसतांनी शरीराच्या आतील उष्णतेचा त्रास अनेकांना जाणवत असतो. याचे परिणाम शरीरावर मुख्यकरून चेहऱ्यावर दिसून येतात. त्यावरील काही उपचार
✅ *खालीलप्रमाणे….*
१) धणे पाण्यात टाकून ते पाणी गाळून सेवन केल्यासशरीरातील उष्णता कमी होते.
२) उन्हाळ्यात नाकातून रक्तस्त्राव होत असल्यास नाकावरबर्फ फिरवावा.
३) कडुनिंबाच्या पानांना नॅचरल हिलर म्हणतात. त्याचारस चेहर्यावर लावल्यास मुरुमे लवकर बरी होतात, तसेच काळे डाग कमी होतात.
४) तेलकट त्वचा असल्यास नेहमी तेलविरहितसाधनांचा वापर करावा.
५) उन्हाळ्यात चेहरा जास्तीत जास्त वेळा थंडपाण्याने धुवावा.
सर्वसाधारणपणे माणसाच्या शरीराचे तापमान हे 37 अंश सेल्सिअस असते. थोड्या फार प्रमाणात बदल होतो. पण शरीराच्या तापमानात अगदी 1 अंश सेल्सिअसने सुद्धा चढ-उतार झाला तर विविध आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यासाठी शरीराचे तापमान स्थिर ठेवणे गरजेचे असते.पाणी आणि रस प्यायल्याने शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकून थंडपणा मिळतो. अर्थात पाणी आणि रसांचे सेवनकरण्याबरोबरच शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी काही थंड प्रकृतीचे पदार्थांचे सेवन केले पाहिजे.
त्यासाठी आहारामध्ये दही, कांदा, मुळा, नारळपाणी, तीळ, मेथी दाणे, दूध, डाळिंब यांचे सेवन प्रमाण वाढवावे, किराणा दुकानातून सब्जा आणून रात्री भिजून सकाळी काहीही खाण्यापूर्वी खावे, कोरफड असल्यास त्याचे गराचे सेवन करा,
धूम्रपान, मद्यपान, गरम मसाला, मासे, चहा, कॉपी याचें सेवन टाळा
आहारातील द्रव पदार्थांचे प्रमाण वाढवावे लागते. या साठी फळांचे सरबत,नारळपाणी,भाज्यांचे सूप याचे आहारातील प्रमाण वाढवावे तसेच दररोज ३ ते ५ लिटर. पाणी प्यावे.
तसेच उन्हाळ्यात भूक व पचन क्षमता दोन्ही मंदावलेल्या असतात त्यामुळे पचण्यास जड असे पदार्थांचे उदाहरणार्थ मासाहार ,उडीद .
तेलकट ,मसालेदार पदार्थांचे सेवन करू नयेत.तसेच कोकम,लिंबू सरबत ,डाळिंबाचा रस,फळामध्ये संत्री,मोसंबी यांचा वापर शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी व पाण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी करावा.
लग्नामध्ये नवरीच्या हातावर सजलेली लाल गडद मेंदी पाहण्याची तरुणी, महिलांना अधिक उत्सुकता असते. हवीहवीशी वाटणारी भावनिक बंध जुळलेली ही मेंदी फक्त सजण्यासाठीच आहे असे नव्हे तर मेंदीचे अनेक उपयोग आहेत.
शरीरासाठी अत्यंत उपयोगी औषधाप्रमाणे तिचा वापर केला जातो.
उन्हाळ्यात उष्णता कमी होण्यासाठी मेंदीचा वापर करणे अत्यंत उपयुक्त ठरते.
शहराचे तापमान दिवसेंदिवस वाढत चालले असून शरीरात उष्णतेचे प्रमाणदेखील वाढते आहे.
शारीरिक तापमान वाढल्याने आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होतो. म्हणूनच शरीरातील उष्णता नाहीशी करण्यासाठी मेंदीचा उपयोग होतो. शरीरातील उष्णता बाहेर काढण्याचे काम ही मेंदी करीत असते.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[25/04, 10:44 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🎯 *वजन कमी करण्यासाठी*
*घरातील हे कामे करा*
वजन कमी करण्यासाठी महागडे उपाय करण्यापेक्षा काही बिनखर्चाचे आणि सोपे घरगुती उपाय जास्त प्रभावी ठरू शकतात. जिम सुरू करणे, महागडे स्पेशल डाएट घेणे, महागडी औषधे घेणे, इत्यादी उपाय केले जातात. पण एवढे महागडे उपाय करण्यापेक्षा घरातील काही खास कामे करुन तुम्ही वजन वेगाने कमी करू शकता. या कामांमुळे कॅलरीज वेगाने बर्न होतात, आणि वजन कम होते. घरातील ही कामे कोणती आणि त्यामुळे कित कॅलरीज बर्न होतात, ते जाणून घेवूयात.
♦ *ही कामे करा*
✅ *1. जेवण बनवणे*
स्वत: जेवण तयार केल्यास भरपूर कॅलरीज बर्न होऊ शकत शिवाय, जे हवे ते तुम्ही तयार करू शकता. जेवण तयार करतानाच्या पूर्ण प्रक्रिये दरम्यान उभे राहिल्याने साधारण 100 कॅलरीज बर्न करु शकता.
✅ *2. साफसफाई*
स्वत: घराची साफसफाई केल्यास तुम्ही दररोज 125 केलारी बर्न करु शकाल.
✅ *3. पीठ मळणे*
पीठ मळण्याचा फायदा म्हणजे याच्या मदतीने कॅलरी करु शकता. पीठ मळताना लागणारी ताकद आणि हातांची क्रिया यामुळे 50 कॅलरी बर्न करु शकता.
✅ *4. लादी पुसणे*
लादी पुसताना शारीरिक हालचाल अधिक होते. स्क्वाट आणि क्रॉल हालचाल होते. तसेच कंबरेची सत हालचाल होते. यामुळे फॅट कमी होते. दररोज घरात 20 मिनिटे लादी पुसल्यास 150 कॅलरीज बर्न होतात.
✅ *5. कपडे धुणे*
ऑटोमॅटिक मशीनपेक्षा तुम्ही हातांनी कपडे धुतल्या फिटनेसचे अनेक फायदे होतात. हाताने कपडे धुतल्याने कॅलरी बर्न करु शकता.
✅ *6. भांडी घासणे*
उभे राहून असो वा बसून भांडी घासल्याने सुमारे 125 कॅलरीज बर्न होतात.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[25/04, 12:52 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🎯 *प्रेग्नंट असताना ह्या वस्तूंचे सेवन*
*केल्याने गर्भ पात होऊ शकतो*
गरोदरपणात मुलाच्या योग्य विकासासाठी आणि आईच्या आरोग्यासाठी आवश्यक प्रमाणात पोषक, जीवनसत्त्वे आणि खनिज पदार्थांची आवश्यकता अस बरेच पदार्थ असे आहेत जे खाल्याने आपल्याला नुकसान होत नाही. याचा अर्थ ते पूर्णपणे सुरक्षित आहे असे नाही. परंतु असे बरेच खाद्यपदार्थ आहेत ज्यामुळे केवळ गर्भवती महिलेचीच नव्हे तर तिच्या बाळालाही हानी होऊ शकते. गर्भवती महिलांनी या पदार्थांपासून दूर रहावे..
🥃 *1. अल्कोहोल -*
जर तुम्ही अल्कोहोल घेत असाल तर गर्भधारणेदरम्यान त्यापासून दूर रहा. कारण गर्भधारणे अल्कोहोलचे सेवन केल्याने अकाली प्रसव होण्याची शक्यता वाढते. याशिवाय मुलाच्या मानसिक क्षमतेवरही परिणाम होतो आणि कमी वजनाचे मूल होण्याची शक्यताही वाढते.
☕ *२. कॉफी* -
बर्याच प्रकारचे संशोधन असे सूचित करता की गरोदरपणात कॉफीचे सेवन केल्याने गर्भपात होण्याची शक्यता वाढते. तर यावेळी कॉफीचे सेवन नका. कॅफिन लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ आहे. याचा अर्थ असा की तो शरीरातून जास्तीत जास्त द्रवपदार्थ काढून टाकण्यासाठी कार्य करतो. यामुळे शरीरात पाण्याची आणि कॅल्शियमची तीव्र कमतरत आहे. म्हणून गरोदरपणात कॉफीऐवजी भरपूर पाणी प्या आणि दूध आणि ताजे फळांचा रस एकत्र घ्या.
🦈 *3. मासे* -
गर्भधारणेदरम्यान माशांचे सेवन मुलाच्या शारीरिक विकासात विलंब होऊ शकते आणि त्याच्य मेंदूला हानी पोहोचवू शकते. यावेळी, मासे खाणे देख टाळावे
🍏 *4. कच्चे खाद्यपदार्थ -*
गरोदरपणात भाज्यांचे सेवन प्रकारे सुरक्षित असते. ते योग्यरित्या धुतले आहेत याच वापर करताना लक्षात ठेवा. याशिवाय कोणत्याही प्रकारचे कच्चे अन्न खाणे टाळा. अशा आहारामध्ये व्हायरस किंवा बॅक्टेरिया असू शकतात जे आई आणि मुलाला दोघांनाही हानी पोहोचवू शकतात.
🥑 *5. पपई*
- पपईचा प्रभाव गरम असतो. अशा परिस्थिती त्याच्या सेवनाने मुलाच्या आरोग्यावर परिणाम होत तसेच, कोणत्याही प्रकारचे फळ खाण्यापूर्वी ते ताजे पाण्याने चांगले धुण्यास विसरू नका.----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏
-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[25/04, 2:37 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *पोट फुगणे आणि गॅस प्रॉब्लेम*
*साठी काही घरगुती उपाय*
पोट फुगणे या समस्ये वैद्यकीय भाषेत टमी ब्लोटिंग म्हटले जाते. पोटात सत गॅस आणि अॅसिड गेल्याने पोट फुगते. चुकीचे खाणे-पिणे आणि वेळीअवेळी खाण्याने ही समस्या होते. या समस्येवर बाजारात अनेक औषधे उपलब्ध आहेत. परंतु, सतत अशी औषधे घेतल्याने शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. यावर काही खास घरगुती उपाय असून ते जाणू घेवूयात.
🎯 *हे उपाय करा*
✅ *1 आहारात लसणाचा समावेश करा.*
हळूहळू आहारात लसणाचे प्रमाण वाढवा. यामुळे पचनक्रिया चांगली आतड्यांमध्ये फसलेले बॅक्टेरिया बाहेर येतात.
✅ *2 केळ्याचे सेवन करा.*
यामुळे पोटातील गॅसची समस्य होते. पोट फुगण्याची समस्याही दूर होते.
3 चहा करताना त्यामध्ये पुदिन्याची 2 ते 3 पाने टाक या चहाने आराम मिळेल.
✅ *4 शंभर ग्रॅम बडीशेप लिंबाच्या*
*रसात मिसळून एका बाटलीत ठेवा.*
ही बडीशेप जेवण केल्यानंतर थोडी खा
5 गरमीच्या दिवसात दही खाल्याने गॅसची समस्याह होत नाही.
6 चहामधून किंवा एखाद्या पदार्थामधून आले सेवन कर ते 3 दिवस हे खाल्यास पोट फुगण्याची समस्या दूर हो
7 लिंबू पाणी प्या. यामुळे पोटात गॅस तयार होणार नाही.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[25/04, 5:44 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🎯 *युरिक असिड च्या त्रासातून मुक्त* *होण्यासाठी घरगुती उपाय*
पहिल्यांदा 35 - 40 नंतर लोकांमध्ये यूरिक अॅसिडची समस्या पाहिली गेली, तर आजकालच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे तरुणही यामुळे पीडित आहेत. तणाव, अल्कोहोल-सिंचन, शारीरिक हालचालींचा अभाव, निर्जलीकरण आणि चुकीचे खाणे यामुळे यूरिक अॅसिड चा त्रास होतो.
*यूरिक अॅसिड म्हणजे काय ?*
कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन यां मिश्रण करून कंपाऊंड तयार होते, जे अमीनो अॅसिडच्या रूपात शरीराला प्रोटीनमधून प्राप्त होते त्याला युरिक अॅसिड म्हणतात.
त्यामुळे यूरिक अॅसिड वेळेवर नियंत्रित न केल्यास त्यामुळे गाठ आणि संधिवात देखील होऊ शकतो. अशा परिस्थित काही होम टिप्स आहेत, जेणेकरून तुम्ही त्यावर नियंत्र ठेवू शकता.
♦ *भरपूर लिक्विड आहार घ्या*
यूरिक अॅसिड नियंत्रित ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे महत्वाचे आहे. आहारात फळांचा रस, नारळपाणी आण ग्रीन टी सारख्या द्रवपदार्थाचे सेवन करत रहा.
♦ *सर्व रंगांच्या भाज्या*
प्रत्येक रंगाची भाजी आपल्या आहाराचा एक भाग बनवा. आपल्याला हिरव्या, लाल, केशरी रंगाच्या भाज्यांमधून सर्व पोषकद्रव्ये मिळतील, जे केवळ अॅसिडवर नियंत्रण ठेवत नाहीत तर इतर समस्या देखील टाळतील.
♦ *सिट्रस फ्रूट*
सिट्रस फ्रूट क्रिस्टल्सला डिसॉल्व कर यूरिक अॅसिड पातळी कमी करतात. अश्यात फ्रूट आहारात जरूर घ्या, परंतु मर्यादित प्रमाणात
♦ *छोटी वेलची*
पाण्यात मिसळून छोटी वेलची खाल्ल्याने यूरिक अॅसिडचे प्रमाण कमी होईल आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी होईल
♦ *बेकिंग सो डा*
१ ग्लास पाण्यात १/२ चमचा बेकिंग सोडा मिसळल्य युरिक अॅसिड नियंत्रणासही मदत होते.
♦ *ओवा*
ओवा यूरिक अॅसिडसह शरीरातील सूज कमी करते. यूरिक अॅसिड नियंत्रित करण्यासाठी, एका दिवसात टिस्पून भाजीपाला मध्ये घ्या.
♦ *दररोज सफरचंद खा*
सफरचंद मध्ये उपस्थित मैलिक अॅसिड यूरिक अॅसिडला न्यूट्रीलाईज करते, जे रक्तातील त्याचे स्तर कमी करते.
♦ *लिंबाचा रस*
क्षारीय पातळी वाढवून लिंबू यूरिक अॅसिड नियंत्रि करते. सकाळी रिकाम्या पोटी लिंबूचा रस पिल्याने आपला फायदा होईल.
♦ *चेरी*
चेरी आणि डार्क चेरीमध्ये फ्लेव्होनॉइड्स नावाचे घट असतात, जे यूरिक अॅसिड कमी करण्यास मदत करतात. सूज आणि कडकपणा दूर ठेवते.
*योग देखील फायदेशीर*
दररोज व्यायाम करा आणि निरोगी वजन ठेवा. असे म्हणतात की फॅटी टिश्यूमुळे यूरिक अॅसिड उत्पादन देख वाढते.
❌ *या गोष्टी टाळा*
मद्य आणि बिअर यीस्ट मोठ्या प्रमाणात असते. म्हणू टाळावे. दही, राजमा, चणे, अरबी, तांदूळ, मैदा, लोण कोरडे फळे, मसूर, पालक, फास्ट फूड, कोल्ड ड्रिंक्स, पॅ फूड, कुक्कुट, मांस, मासे, पेस्ट्री, केक्स, पॅनकेक्स, मलई बिस्किटे, तळलेल्या अन्नापासून दूर रहा.
❌ *रात्री या गोष्टी खाऊ नयेत*
झोपेच्या वेळी दूध किंवा डाळ घेऊ नका. तरी तुम्हाल डाळ घेण्याची इच्छा असल्यास साल असलेली दाल खावा. तसेच, जेवण करताना पाणी पिऊ नका. अन्न खाण्यापूर्वी दीड तास आणि नंतर अर्ध्या तासाने पाणी प्यावे
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[26/04, 11:18 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
*फांगल इंपेक्षण साठी गुणकारी*
*कडू लिंब*
अनेक त्वचा विकार कडूलिंबामुळे बरे होऊ शकतात. यातील निम्बिडोल गेड्युनिन, या अॅन्टीफंगल घटकांमुळे इन्फेक्शन दूर होते. पायाच्या तळव्यांना घाम येत असल्याने बुट, चप्पलला दुर्गंधी येते. फंगल इंन्फेक्शनमुळेच ही समस्या होते. अनेक पायावर लाल चट्टेही येतात. या इंफेक्शनपासून सुटका मिळवण्यासाठी कडूलिंबाचा वापर केल्यास फायदा होऊ शकतो. कडुलिंबाचा वापर कोणत्या पद्धतीने क येतो ते जाणून घेवूयात.
*1 तेल*
इन्फेक्शन झालेल्या ठिकाणी कडूलिंबाच्या तेलाचे काही थेंब लावावेत. फंगल इन्फेक्शन कमी करण्यासाठ दिवसातून तीन वेळा हा प्रयोग करावा. यामुळे नखांवरील इंफेक्शनदेखील दूर होते.
*2 पाने*
कडूलिंबाची पाने स्वच्छ धुवून त्याची पातळ पेस्ट कर यामध्ये लिंबाचा रस व चिमूटभर हळद मिसळावी. तय पेस्ट त्वचेवर 20-30 मिनिटे लावून सुकू द्या. नंतर पाण्य पाय स्वच्छ धुवा. हा उपाय नियमित दिवसातून दोनद केल्यास फंगल इन्फेक्शन दूर होते
*फंगल इंफेक्शन*
कडूलिंबाचे तेल फंगल इंफेक्शन दूर करण्यासाठी वापरले जाते. कडूलिंबाच्या पानांची पेस्ट लावली तरी इन्फेक्शन कमी होते.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[26/04, 2:12 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *30 शी नंतर ही सुंदर दिसण्यासाठी*
*महिलांकरिता घरगुती उपाय*
वय वाढले की चेहऱ्य चमक आपोआपच कमी होऊ लागते. विशेषत: तिशीनंतर फरक प्रकर्षाने जाणवू लागतो. महिलांच्या डोळ्यां जवळ आणि कपाळावर छोट्या छोट्या सुरकुत्या पडू लागत परंतु, काही घरगुती, सोपे उपाय केले तर वय वाढल्यानंत चेहरा पूर्वीप्रमाणेच सुंदर, आकर्षक आणि तजेलदार दिसू शकतो. हे उपाय आपण जाणून घेणार आहोत.
✅ *व्हिटॅमिन सी*
हे खुप परिणामकारक अँटीऑक्सीडंट असून यामुळे त्वच लवचिक होते आणि तिचा ग्लोही वाढतो. त्वचा प्रौढ दिसत असेल तर हा परिणामकारक उपाय आहे.
✅ *अँटी एजिंग क्रिम*
त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी अँटी एजिंग क्रीम लावा. यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सीडेंट असतात. स्कीन डॅमेज होण्यापासून ते बचाव करतात.
✅ *फेस मास्क*
त्वचेवर फेस मास्क एखाद्या जादुप्रमाणे काम करते. त्वचेला अनूरुप फेस मास्क लावा. यामुळे त्वचा मुलायम होते. आठवड्यातून २ वेळेस याचा वापर करा.
✅ *सनस्क्रीन*
मुलींनी सनस्क्रीन क्रिम आठवणीने लावली पाहिजे. कारण उन्हामुळे त्वचा शुष्क, सावळी आणि प्रौढ दिसू शकते. घातक युवी सूर्यकिरणांपासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी सनस्क्रीन क्रिम लावावी.
✅ *आयक्रीम*
डोळ्याच्या आसपासची त्वचा संवेदनशील असल्याने वाढत्या वयाचा परिणाम सर्वात प्रथम येथील स्कीन दिसतो. या त्वचेकडे लक्ष दिले पाहिजे. या स्क्रीनवर आयक्रीम लावण्यास सुरुवात करा. यामुळे त्वचा पूर्णप मॉइश्चराइज होते.
✅ *फेशियल मिस्ट*
थकवा आणि तणावासोबतच पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी होते. यापासून वाचण्यासाठी फेशिय मिस्ट लावा. यामुळे चेहरा उजळतो. तिशी ओलांडल असेल तर हे फार फायदेशीर ठरू शकते.
✅ *फेस स्क्रब*
त्वचेवरील डेड स्कीन काढण्यासाठी फेस स्क्रबचा व करा. कोणतेही स्क्रब वापरु शकता. वाढत्या वयात त्वचेची नैसर्गिक चमक कमी होते. फेस स्क्रबमुळे ही चमक पुन्हा मिळते.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[26/04, 6:45 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *मुलांच्या मजबुती साठी करा*
*ह्या पाच तेलानी मालिश*
प्रत्येक आईला आपल्या बाळाच्या आरोग्याबद्दल खूप काळजी असते. जन्मानंतरच त्याला कसे जेवण द्यायचे, कोणत्या तेलाने मालिश करायची? असे प्रश्न तिच्या डोक्यात फिरत असतात. जर तुम्हालाही आपल्या मुलांच्या हाडांची मजबुतीबरोबरच त्वचेची सुंदरता राखायची असल्यास त्यांना या खास तेलाने मालिश करा.
✅ *गायीच्या तूपाने मालिश*
गायीच्या तूपाने मालिश केल्यास मुलाला अधिक मजबुती मिळते. याचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत. थंडीत शरीराचे रक्षण करते. देशातील थंड भागात तूप विशेषतः हिवाळ्यात वापरला जातो. मुलांना छात आणि पाठीवर मालिश केल्यास कफची तक्रार कमी होते मुलांचा कफ बाहेर काढण्यास मदत करते
✅ *तीळ तेल*
हे तेल मालिश करण्यासाठी पुरेसे चांगले मानले जाते. आपल्या मुलाची त्वचा ओढली जात असेल तर तीळ तेलाने मालिश करा. परंतु हे बनावट असू नये, अन्यथा मुळे हानी देखील होऊ शकते. हे तेल लावल्याने शरीरात ऊब मिळावी म्हणून मुलांना फक्त हिवाळ्यात तीळ तेलाने मालिश करावे.
✅ *बदाम तेल*
बदाम तेल फक्त मुलांसाठीच नाही तर सर्व वयोगटास चांगले आहे. बदाम तेलामध्ये इतर तेलांपेक्षा व्हिटॅमिन जास्त असते, ज्यामुळे शरीराला सामर्थ्य मिळते. हिवाळ्यात आपल्या बाळाला बदाम पौष्टिक तेला मालिश केल्याने त्याची हाडेच मजबूत होत नाहीत तर त्यांची त्वचा मऊ आणि चमकदार बनते. हे मुलाच्या मेंदूसही चांगले आहे. बदामाचे तेल मुलाच्या टाळूला लावल्यास त्याची बुद्धी तेज होते.
✅ *ऑलिव्ह ऑईल*
ऑलिव्ह ऑईल हे एक सामान्य तेल आहे, ज्याचा जगभर उपयोग केला जातो. याला विशेषतः मुलांच्या मालिशसाठी बनविले जाते. ऑलिव्ह ऑईलने केसांची वाढ होते, जर मुलाच्या डोक्यावर केस कमी असतील या तेलाने त्याच्या मस्तकावर मालिश करा आणि अर्ध्या तासानंतर आंघोळ घाला
✅ *मोहरीचे तेल*
मोहरीचे तेल मुलांच्या मालिश करण्यासाठी जुन्या काळापासून वापरले जात आहे. हे तेल विशेषत: हिवाळ् सर्वोत्कृष्ट मानले जाते. हे तेल केसांसाठी चांगले आहे, तसेच त्याच्या मालिशमुळे आपल्या मुलास त्वचेच्या संसर्गापासून बचाव होतो. मोहरीचे तेल शरीराला उबदार, मजबूत हाडे बनवते आणि सर्दीपासून मुक्त करते.
✅ *नारळ तेल*
दक्षिणेस नारळाचे तेल बाळाच्या मालिशसाठी सर्वोत्कृष्ट तेल मानले जाते. त्यामध्ये उपस्थित बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आण पूतिनाशक गुणधर्म संसर्ग रोखण्यात मदत करतात आणि आपल्या मुलाच्या मऊ त्वचेवर कोणतेही दुष्परिणाम ह नाहीत. मुले आणि प्रौढ दोघांनाही या तेलाने मालिश केले जाऊ शकते. नारळ तेलाने हलके शरीरावर मालिश केल्यास त्वचा, केस आणि हाडे यांचे आरोग्य चांगले होते
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏
-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[27/04, 6:37 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *काजू चे आरोग्य दाई फायदे*
ड्राय फ्रुट्समध्ये काजू सर्वात स्वादिष्ट आणि पौष्ट मेवा आहेत. भाज्या बनवण्यासाठी अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये याचा वापर केला जातो. या सर्वां बरोबर याचा फायदा आरोग्य आणि सौंदर्य या दोन्ही गोष्टींना होतो. चला तर मग त्याचे फायदे जाणून घेऊ ...
✅ *प्रथिने समृद्ध*
सर्व काजू प्रथिने समृद्ध असले तरी बहु प्रोटीनमध्ये काजू आढळतात. प्रथिनाबरोबरच व्हिटॅम बी देखील त्यात आढळते, जे कर्करोगासारख्या आजारांपासून आपले संरक्षण करते.
मेंदूसाठी फायदेशीर
✅ *अँटी ऑक्सिडेंट*
काजू आपल्य मेंदूसाठी फायदेशीर असतात. लहान मुलांना दररोज 5 काजू दिल्यामुळे त्यांची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.
मजबूत हाडे : मोनो सॅच्युरेट्स हा एक घटक आहे जो आप दोन्ही हाडे आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतो. काजूमध्येही कोलेस्टेरॉलची पातळी खूपच कमी असते, म्हणून हृदयरोगी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्याचे थोड सेवन करू शकतात.
🩸 *रक्त वाढवा*
काजूचे सेवन केल्याने शरीरातील लोह कमतरता दूर होते. अशक्तपणा असलेल्या रूग्णांसाठी फायदेशीर आहे.
✅ *उत्तम पाचक प्रणाली*
अॅन्टी - ऑक्सिडेंट काजूमध्ये समृद्धी पचन मजबूत करण्यास मदत करते.
✅ *थंड हवा* :
ज्या लोकांना जास्त थंडी वाजते, परंतु ते गरम वस्तू अधिक खाऊ शकत नाहीत, म्हणून ते काजूचे सेवन शकतात. चमकत्या त्वचेसाठी काजूचे सेवन केल्याने चेहऱ्यावर तेज येते. चेहरा मऊ आणि चमकतो. आपण कोणत्याही फेस पॅकमध्ये काजू मिसळून देखील लावू शकता.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[27/04, 9:50 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *डायबेटिस ची बॉर्डर लाईन वेळीच* *ओळखा अशी घ्या काळजी*
मधुमेह हा सध्या सर्वच वयोगटात आढळून येत आहे. याच अनेक कारणे आहेत. सतत तणावाखाली वावरणारे डायबिटीजच्या बॉर्डर लाइनवर असतात. डायबिटी बॉर्डर लाइन म्हणजे मधुमेह नव्हे. परंतु, दाट शक्यता असते ही बॉर्डर लाइन वेळीच ओळखता आल्यास योग्य काळजी घेऊन धोका दूर करता येतो. सामान्य व्यक्तींच्या रक्तामध्ये साखरेची पातळी जेवण न करता 100 आणि जेवल्यानंतर 135 मिलीग्राम असते. जर हेच प्रमाण अनु 140 आणि 200 मिलीग्रामपर्यंत पोहोचले तर ही डायबिटीजची बॉर्डर लाइन असते. यामध्ये औषधे खाण्याची गरज नसते परंतु काळजी घेणे गरजेचे असते. ह प्रकारचा धोक्याचा इशारा आहे.
♦ *ही आहेत कारणे*
1 चुकीच्या पद्धतीने आहार घेणे
2 व्यायाम न करणे
3 अनुवांशिक कारण
4 जीवनशैली ठिक नसणे
5 वेळेवर न झोपणं आणि उठणे
6 सतत तणावाखाली वावरणे
🎯 *मधुमेहाचे दोन प्रकार*
1 टाइप वन : हा डायबिटीजचा प्रकार लहान मुलांमध् आढळून येतो. शरीरातील वीटासेल डॅमेज झाल्यामुळे मुलांना हा आजार होतो. अशा मुलांना आयुष्यभर इन्सुलिनचे सेवन करावे लागते.
2 टाइप टू : हा डायबिटीज प्रौढ व्यक्तींमध्ये आढळून येतो. परंतु आता डायबिटीज रूग्णांमध्ये तरूणांचीही संख्या वाढत आहे.
✅ *असा करा बचाव*
1 रक्तातील साखरेचे प्रमाण तपासत रहा.
2 व्यायाम करा.
3 गोड पदार्थांचे सेवन टाळा.
4 तळलेले किंवा भाजलेले पदार्थ खाणे टाळा.
5 दर दोन तासांनी थोडे थोडे खाणे आवश्यक.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[27/04, 5:22 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
💁♂️ *आठवड्यातून एकदा उपाशी राहण्याचे हे 5 आरोग्यदायी फायदे....*
🍔 आपण जर एक दिवशी उपाशी राहिल्यास आपल्याला आरोग्याचे फायदे मिळतील. आपणास हे फायदे कळल्यावर आपण हे नक्कीच कराल...
*1.* आठवड्यातून एक दिवस उपाशी राहिल्याने शरीराची अंतर्गत शुद्धी होते. तसेच शरीरातील विषारी द्रव्ये उत्सर्जित होऊन शरीर निरोगी राहते.
*2.* आठवड्यातून एकदा उपाशी राहून आपण अपचन, अतिसार, बद्धकोष्ठता, आंबटपणा, जळजळ होण्यासारख्या त्रासांपासून मुक्त होऊ शकता. अश्यावेळी फळांचे सेवन पण आपण करू शकता.
*3.* एकदिवस उपाशी राहण्यामुळे आपले उच्च रक्तदाब आणि कॉलेस्ट्रालचे स्तर नियंत्रित होते आणि या पासून उध्दभवणाऱ्या त्रासांपासून मुक्ती मिळते.
*4.* आठवड्यातून किमान एक दिवशी उपाशी राहण्याने कॉलेस्ट्राल कमी होते. जे हृदयाचे त्रासांपासून वाचवते.
*5.* आपले पचनतंत्र चांगले राहण्यासाठी आपणास एक दिवस जेवण्याचे टाळले पाहिजे. असे केल्यास पाचनतंत्राचा त्रास उध्दभवत नाही आणि आपले पचनतंत्र सुरळीत राहते आणि चांगले कार्य करते.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[27/04, 6:52 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यंम धनसंपदा डिजिटल*
*निरोगी व दीर्घआयुष्याची गुरुकिल्ली*
*💁♂सतत उचकी येण्यावर ‘हे’ घरगुती उपाय करा*
👍अनेक वेळा अचानकपणे आपल्याला उचकी लागते. मग ही उचकी थांबवायची कशी असा प्रश्न आपल्या समोर उभा राहतो. अनेक वेळा शरीरात पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे उचकी लागते असा काहींचा समज असतो. त्यामुळे साधारणपणे उचकी लागल्यानंतर आपण पाणी पितो. मात्र पाणी प्यायल्यानंतरही अनेक वेळा या उचक्या काही केल्या थांबत नाही. या उचक्या थांबविण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत.
▪ *साखर*
अचानकपणे उचकी लागल्यास साखरेचे सेवन करावे. साखर खाल्यामुळे काही वेळानंतर उचकी लागणं आपोआप थांबते. त्याशिवाय साखर आणि थोडं मीठ पाण्यात टाकून ते थोड्या थोड्या वेळाने प्यायल्यास उचकी थोड्यावेळात बंद होते.
▪ *लिंबू आणि मध*
उचकी आल्यावर एक चमचा लिंबाचा ताजा रस आणि एक चमचा मध एकत्र करुन त्याचे चाटण तयार करा. हे चाटण घेतल्यानंतर काही वेळात उचकी बंद होते.
▪ *चॉकलेट पावडर*
लहान मुलांना आवडणारं चॉकलेट उचकी थांबविण्यास अत्यंत उपयुक्त आहे. उचकी लागल्यानंतर एक चमचा चॉकलेट पावडर खावी. या चॉकलेट पावडरमुळे लवकर आराम पडतो आणि उचकी थांबते.
*📌टीप:* आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी
*हि पोस्ट आपल्या प्रिय*
*जणांना शेअर करा*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*जॉईन करण्यासाठी क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
[28/04, 12:21 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यंम धनसंपदा डिजिटल*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
*निरोगी शरीरासाठी दररोज* *आहारात वाटीभर दही घ्या*
💁♂ आहारात दह्याचा वापर हजारो वर्षांपासून करण्यात येत आहे. दह्यात प्रोटीन्स, कॅल्शियम, रायबोफ्लेवीन, व्हिटामीन बी, ही पोषकतत्वे आढळतात.
👍🏻 दात आणि हाडे मजबूत राहण्यासाठी दुधापेक्षा दह्यामध्ये 18 टक्क्यापेक्षा जास्त कॅल्शियम असते. दह्यामुळे दात व हाडे मजबुत राहतात.
▪ *पचन शक्ती वाढते* :- उन्हाळ्यात आहारात दह्याचा वापर केला तर उष्णतेचा वाईट परिणाम शरीरावर होणार नाही. शरीरातील अशक्तपणा दह्यामुळे कमी होतो.
▪ *आतड्याचे आजार* :- आहार तज्ज्ञांनी सांगितले आहे की प्रत्येक दिवशी आहरात दह्याचा वापर केला तर आतड्याचे आजार होत नाहीत.
▪ *हृदयाचे आजार* :- उच्च रक्तदाब, फुफ्फुसाचे आजार, याशिवाय हृदयात वाढणारे कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रीत ठेण्याचे काम दह्यामुळे होते.
▪ *हाडाचे आजार* :- दह्यात कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हाडाच्या पोषणासाठी मदत करते. दात आणि बोटाची 'नख' दह्यामुळे मजबुत होतात.
▪ *सांधे दुखी* :- दह्यामध्ये थोडे हींग मिसळून खाल्ल्यानंतर सांधे दुखी, गुडघे दुखी यासारखे आजार राहतात.
▪ *वजन* :- सडपातळ व्यक्तिने रोज आहारात दह्यासोबत खोब-याचा बाकुर आणि बदम सेवन केल्यास वजन वाढवता येते.
▪ *सौंदर्य* :- दही शरीरास लावून स्नान केल्यानंतर त्वचा सुदंर आणि मुलायम होते. दह्यात लिंबाचा रस मिसळून शरीरावर लावल्यानंतर रंग उजळतो. दह्यात मध टाकून खाल्ल्या नंतर सौंदर्यात भर पडते.
🌿 *अशीच बहुमूल्य व आरोग्य दाई माहिती मिळवा आपल्या मोबाईलवर* 🌿
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*जॉईन करण्यासाठी क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
[28/04, 5:29 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *केसगळती कोंडा तसेच स्किन*
*च्या अरोग्या साठी उपाय*
आज सुंदर आणि तरूण दिसण्यासाठी प्रत्येकजण महाग आणि हानिकारक प्रॉडक्ट्स वापरतात. याचा घातक परिणाम चेहऱ्यावर आणि बॉडीवर होताना दिसतो. तुम्हाला नैसर्गिकपणे सुंदर आणि तरूण दिसायचं असेल तर आपण काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.
✅ *1) नॅचरल सन्स्क्रीन*
मोहरीच्या तेलाव्यतिरीक्त दुसरं उत्तम सन्स्क्रीन दुस कोणतंच नाही. यात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ई यामुळे सुर्यापासून येणाऱ्या हानिकारक किरणांपासू त्वचेचा बचाव होतो. यामुळे सुरकुत्याही लवकर येत नाहीत.
✅ *2) केस काळे राहतात*
मोहरीच्या तेलात ते गुणधर्म असतात ज्यामुळे तुमचे केस दीर्घकाळ काळे राहतात. यामुळं केस पांढरे होत नाही याचा थेट वापर केसात लावण्यासाठी केला जातो. तेल केसात लावून अर्ध्या तासात शॅम्पू करा.
✅ *3) त्वचेचा रंग उजळतो*
आपण ज्या क्रिम त्वचा गोरी करण्यासाठी वापरतो त्यात खूप हानिकारक असतात. परंतु मोहरीचं तेल चांग असतं. यामुळे त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते. काही दिवस याचा वापर चेहऱ्यावर करा. तुमहाला काही दिवसांमध्ये लगेच फरक जाणवेल. याच्या वापरानं चेहऱ्यावरील टॅनिंग, डार्क स्पॉट आणि ब्लेमिशिंग नष्ट होते. तुम्ही बेसनपीठात लिंबू आणि मोहरीचं तेल मिक्स करा. याची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावा. 10 ते 15 मिन ठेवल्यानंतर चेहरा धुवून घ्या. चांगला रिजल्ट मिळवण्यासाठी आठवड्यात किमान 3 वेळा याचा व करा.
✅ *4) चेहरा गोरा होऊन चमक येते,* *ग्लो वाढतो*
अनेकांना वाटतं मोहरीचं तेल वापरल्यानं चेहरा काळ पडतो. परंतु असं अजिबात नाही. तुम्ही मोहीरचं तेल खोबरेल तेल समान प्रमाणात घ्या आणि हे मिश्रण थेट चेहऱ्यावर आपल्या हातांनी लावा. हलक्या हातांनी मालिश करा. यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. या नियमित वापरानं चेहऱ्यावर चमक येते. चेहरा गोरा हो ग्लो वाढतो.
✅ *5) बॉडी मसाजनं नॅचरल ग्लो*
मोहरीच्या तेलानं स्किन ड्रायनेसचा प्रॉब्लेम नष्ट होतो. याच्या वापरानं टॅनिंग जाईल. मोहरीच्या तेल दही आणि लेमन ज्यूस मिक्स करा. यानं बॉडी मसाज करा. बॉडीवर नॅचरल ग्लो येईल.
✅ *6) स्किन असेल ड्राय तर...*
जर स्किन ड्राय असेल आणि मेकअप करायचा असेल तर काही थेब मोहरीचं तेल घ्या आणि 3 ते 4 मिनिट चेहऱ्य मसाज करा. यानंतर पाण्यानं चेहरा धुवून काढा. या मुळे स्कीन स्मूथ होईल. यानंतर सहज मेकअप करू शकाल.
✅ *7) केस गळणं, कोंडा आणि खाज*
केस गळणं, कोंडा आणि डोक्याला खाज येत असेल तर मोहरीचं तेल एक हॉट ट्रीटमेंट आहे. मोहरीचं तेल घ्या. गरम करा. यानंतर डोक्याला लावून मसाज करा. यानं एखाद्या माईल्ड शॅम्पूनं वॉश करा. 10 ते 12 दिवसांतच साऱ्या समस्या समूळ नष्ट होतील.
✅ *8) ओठांसाठी फायदेशीर -*
थंडीत रात्री झोपताना लिप्सवर तीन ते चार थेंब मोहरीचं तेल लावा. यानंतर लिप बाम लावा. हा खूप जुना नुस्खा आहे. याशिवा बेंबीत याचे दोन थेंब सोडणं उपयोगी ठरतं.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[29/04, 12:00 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🤕 *डोके दुखी साठी घरगुती उपाय* 🤕
डोके दुखी हे एक कॉमन प्रॉब्लम आहे. याचे बरेच कारणं असू शकतात, जसे डोळ्यांची समस्या, अपचन, ऊन लागणे, अनियमित मासिक धर्म, सायनास, ताप, रजोनिवृत्ती, निरंतर चिंता, मानसिक तणाव, उशीरा रात्रीपर्यंत जागणे, अनिद्रा, दुखी राहणे, कडक उन्हात फिरणे थकवा, दारू आणि इतर मादक पदार्थांचे सेवन इत्यादी. अशात जास्त पेन किलरचे सेवन केल्याने रिऍक्शनची भिती सदैव राहते. म्हणून जर तुम्ही डोकेदुखीने परेशान असाल तर आम्ही तुम्हाला देत आहे डोकेदुखीपासून लगेचच आराम देण्यासाठी काही घरगुती उपाय ...
✅ 1. लवंगांत थोडे मीठ मिसळून त्याची पावडर तयार करून घ्यावे. या पावडरला एका बरणीत भरून ठेवावे, जेव्हा कधी डोकं दुखायला लागेल तर या पावडरमध्ये कच्चं दूध घालून पेस्ट तयार करून ती पेस्ट डोक्यावर लावावी. लगेचच डोके दुखीत आराम मिळतो.
✅ 2. एका ग्लासमध्ये गरम पाण्यात लिंबाचा रस घालून प्यायला पाहिजे. जर गॅसमुळे डोकं दुखत असेल तर लगेचच आराम मिळेल.
✅ 3. युकेलिप्टसच्या तेलाने डोक्याची मॉलिश करायला पाहिजे. याने डोकेदुखीत आराम मिळण्यास मदत होते.
✅ 4. जर तुम्ही वारंवार होणार्या डोकेदुखीमुळे परेशान असाल तर रोज एक ग्लास गायीच्या दुधाचे सेवन केले पाहिजे. आराम मिळेल.
✅ 5. कलमी (दालचिनी)ची पूड तयार करून ठेवावी. जेव्हा डोकं दुखण्यास सुरू होईल तेव्हा कलमीच्या पावडरला पाण्यात मिसळून पेस्ट तयार करून घ्यावी. या पेस्टला डोक्यावर लावावे, नक्कीच आराम मिळेल.
✅ 6. सर्दीमुळे होणार्या डोकेदुखीत धणेपूड आणि साखरेचा घोळ तयार करून त्याचे सेवन केल्याने फायदा होतो.
✅ 7. गर्मीमुळे डोकं दुखत असेल तर चंदन पावडर ची पेस्ट तयार करून कपाळावर लावल्याने डोकेदुखी दूर होईल.
✅ 8. नारळाच्या तेलाने 10-15 मिनिट डोक्यावर मसाज केल्याने देखील डोकं दुखीत आराम मिळतो.
✅ 9. लसणाची एका कळीचा रस बनवून प्यायल्याने देखील डोकेदुखीवर आराम मिळतो.
✅ 10. नेहमी डोकं दुखत असेल तर सफरचंदावर मीठ लावून खायला पाहिजे. त्यानंतर गरम पाणी किंवा दुधाचे सेवन केले पाहिजे. जर तुम्ही हा प्रयोग लागोपाठ 10 दिवसापर्यंत कराल तर डोकेदुखीची समस्या दूर होईल.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[29/04, 4:59 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
❌ *खाद्य पदार्थ न्यूज पेपर मधे*
*आणणे महागात पडू शकते* ❌
बाहेरून विकत आणलेले खाद्यपदार्थ अनेकदा न्यूज पेपरम बांधून दिलेले असतात. अशा कागदातील पदार्थ खाणे महागात पडू शकते. कारण वृत्तपत्राच्या छपाईसाठी वापरली जाणारी शाई शरीरासाठी घातक असते. या मुळे कॅन्सरसारखे गंभीर आजार देखील होऊ शकतात. न्यूज पेपर छपाईच्या शाईसाठी डाय आयसोब्यूटाइल फटालेट डाइएन आइसोब्यूटाइल या केमिकल्सचा वापर केला जातो, जे खुप घातक असते.
♦ *हे लक्षात ठेवा* ♦
1 पेपरवरील शाईमधील केमिकल्स शरीरासाठी घातक असतात. गरम पदार्थ या कागदात घेतल्यास ही केमिकल सक्रिय होतात.
2 खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने मार्ग दर्शन तत्त्वांमध्ये याबाबत सूचना दिली आहे.
3 स्वस्त पर्याय असल्याने अनेक दुकानदार या कागदा वापर करतात.
4 छपाईच्या शाईमुळे कर्करोग आणि अनेक मानसिक आजार होऊ शकतात.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[30/04, 12:30 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *आरोग्य दाई हिरवे मूग* ♦
बर्याच पौष्टिक तत्वांनी भरपूर हिरवी मूग डाळ आरोग्यासाठी फायदेशीर असते. हिरवी मूग डाळ वजन कमी होण्यापासून मधुमेहापर्यंतच्या अनेक रोगांचा धोका कमी करते. आपण संपूर्ण हिरवी मूग डाळ म्हणून खाऊ शकता आणि त्याबरोबर त्याची भाजीह बनवू शकता. बर्यापैकी लोक हिरवी मूग डाळ भिजवून त्याला कढईत कांदा आणि हिरव्या मिरचीसोबत बनविल्यानंतर स्नॅक्स म्हणून खातात.
हिरव्या मूगमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणधर्म आहेत. जे पाचन तंत्रासाठी देखील फायदेशीर आहे. हिरव्या मूगमध्ये अँटीफंगल आणि अँटीमाइक्रोबियल गुणधर्म आहेत. मधु रूग्णांसाठी देखील ते खूप फायदेशीर आहेत कारण ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते. बर्याच संशोधनात असे दिसून आले आहे की. हिरवा मूग उच्चरक्तदाबाच्या समस्येपासून मुक्तता देते. मूग डाळेत रक्तदाब नियंत्रित करण्याचे गुणधर्म आहे आणि बीपी रुग्णांसाठी देखील फायदेशीर आहे.
हिरवी मूगमध्ये अँटि कॅन्सर आणि अँटी ट्यूमर गुणधर्मदेखील आहेत. या व्यतिरिक्त जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर कारण ते मेटाबॉलिज्म रेट वाढवून वजन कमी करण्या मदत करते. तसेच ते हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशी आहेत. यात पोटॅशियम आणि लोहासारखे घटक असता मूग हृदयाचे ठोके नियमित आणि संतुलित ठेवण्यास देख मदत करते. हिरवा मूग एक कमी ग्लाइसेमिक इंडेक्स फूड याचा अर्थ असा की मूग खाल्ल्याने शरीरात इन्सुलि रक्तातील साखर आणि चरबीची पातळी कमी होते. ज्यामुळे आपली रक्ताभिसरण पातळी सुधारते.----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[30/04, 2:21 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🥕 *मूळव्याध आणि हृदयरोगावरही*
*गुणकारी आहे ‘गाजर’*
गाजरामध्ये बीटा कॅरोटिन भरपूर मात्रेत असल्याने गाजर खाल्ल्यानंतर ते पोटात जाऊन व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरीत होते. गाजरामधील व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी लाभदायक ठरते. गाजरात असलेल्या गुणांची बरोबरी कुठलीही अन्य भाजी करू शकत नाही. गाजराचा वापर सलाड, भाजी किंवा शिरा यामध्ये करता येऊ शकतो. गाजराचे ज्यूससुद्धा शरीरासाठी लाभदायक आहे. मूळव्याध आणि हृदयरोगावर गाजर खूपच गुणकारी आहे.
गाजर थंड प्रवृत्तीचे असले तरी ते कफनाशक असल्याचे तज्ज्ञ सांगातात. लवंग व आल्याप्रमाणे गाजर हे छाती व गळ्यात जमलेल्या कफाला बाहेर काढू शकते. गाजरात काही अशा प्रकारचे लोहतत्व असतात जे कमजोरी दूर करून शरीरातील प्रत्येक तंतू व ग्रंथीला निरोगी ठेवतात. आयुर्वेदानुसार गाजर हे एक फळ किंवा भाजी नसून रक्तपित्त तथा कफ नष्ट करणारे गोड, रसदार, पोटातील अग्नीला वाढवणारी व पाईल्स सारख्या रोगांवर उत्तम जटीबुटी मानले जाते. गाजर हृदय रोगांवर रामबाण औषधी आहे. याने वीर्य विकार नष्ट होतो आणि शारीरिक थकवाही दूर होतो. गाजरात रक्त अवरोधक शक्ती असल्याने ते रक्तपित्त तयार होऊ देत नाही. ---------------------------------------------
🌿 *अशीच बहुमूल्य माहिती* *आपल्या मोबाईलवर मिळवा*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*जॉईन करण्यासाठी क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
[30/04, 4:36 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🏌️♀️ *वजन कमी करण्यासाठी*
*काही सोप्या टीप्स* 🏋️♀️
सध्या राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. जीवनावश्यक गोष्टी सोडून इतर सर्व सेवा बंद करण्या आल्या आहेत. त्यामुळे सरकारकडून लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. सध्या ऑफिसेस बंद असून कार्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' करण्यास सांगण्या आले आहे. पण खरेतर घरी काम करणे ऑफिस मधून काम यात मोठा फरक आहे. सध्या जादातर कामं ही लॅप टॉप किंवा कॉम्पुटर यांच्यावरच केली जातात. ऑफिसमध् आपण विशिष्ट उंचीचे टेबल, खुर्चीची सोय असते. आप योग्य पद्धतीत बसून काम करतो. मात्र घरी तसं होत नाही, सहसा आपण आपल्या सोयीनुसार बसून काम करतो. शिवाय शरीराची हालचालही जास्त होत नाही. त्यामुळे पोट आणि कमरेभोवतालची चरबी वाढते.तुमचीही ढेरी अशीच वाढत असेल, तर ती कमी करण्यासाठी या टिप्स
✅ *१) सोल्युबल फायबर अधिक* *प्रमाणात घ्या*
सोल्युबल फायबर calories शोषून घेतात. त्यामुळे ज्या पदार्थांमध्ये असे पदार्थ आहेत, अशा पदार्थांचा आहारात समावेश करा. डाळी, सफरचंद, लिंबूवर्गीय यातून सोल्युबल फायबर मिळतं.
✅ *२) Transfat असलेले पदार्थ*
*खाऊ नका*
Transfat च्या अधिक सेवनाचा पोटाची चरबी वाढण्याशी संबंध असल्याचं काही संशोधनात दिसून आहे.
✅ *३) मद्यपान कमी करा*
जास्त प्रमाणात दारू प्यायल्याने belly fat वाढू शकतं त्यामुळे पोट कमी करायचं असल्यास दारू कमी प्रमा प्या. शक्यतो करूच नका
✅ *४) हाय प्रोटीनयुक्त आहार घ्या*
पोट आणि कमरेभोवतालचा घेर कमी करण्यासाठी आहारातून जास्त प्रोटीन घ्या. मासे, डाळ यांचं सेवन करा.
✅ *५) पुरेसा व्यायाम करा*
सध्या लॉकडाऊन मुळे आपल्याला बाहेर पडता येत ना त्यामुळे वॉकला जाणे किंवा जिमला जाणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत घरातच राहून आपण काही व्यायाम आणि योगासने करून फिट राहू शकतो. दिव घरातुन काम करीत असताना एका जागेवर बसण्या पेक्षा काही अंतराने थोडीफार हालचाल करत राहा.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[01/05, 11:51 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *तणावमुक्त जगण्यासाठी*
*रडणे लाभ दायक*
जपानमधील एका हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून काम करत असलेल्या 43 वर्षीय हीदेफूमी योशिदा यांनी वर्षांआधी रडण्याच्या फायद्यांवर शोध आणि प्रयोग केला होता. यामध्ये खुपच यश आले असून आता त्यांना जपानमध्ये नामिदा सेंसेई म्हणजेच टीयर्स टीचर म्हणून ओळखले जाते. रडण्याच्या फायदे सांगण्यसाठी योश यांना जपानी कंपनी आणि शाळांमध्ये बोलावले जा आहे. त्यानंतर योशिदा यांच्या प्रयोगावर तोहो यूनिव्हर्सिटीच्या मेडिसिन फॅकल्टीचे प्रमुख प्रोफेसर हिदेहो अरिटा यांनीही संशोधन केले.
संशोधनातील निष्कर्ष
1. हसण्या आणि झोपण्यापेक्षा रडल्याने तणावमुक्त अधिक लवकर होते.
2. आठवड्यातून एकदा रडल्याने स्ट्रेस फ्री लाईफ जगण्यास मदत मिळते.
3. सर्वेमध्ये सहभागी 60 टक्क्यांपेक्षा जास्त लोकां मान्य केले होते की, तणावसोबत लढण्यासाठी त्यांन रडणे हा चांगला पर्याय वाटतो.
4. जगातील 70 टक्के मानसोपचार तज्ज्ञ तणावग्रस्त लोकांना रडण्याचा सल्ला देतात.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[01/05, 1:32 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🎯 *तजेलदार त्वचेसाठी हळद चा*
*फेस पॅक*
भारतात हळदीला मोठे महत्व आहे आणि जेव्हा जेव्हा त्वचेसंबंधित काही असेल तेव्हा सर्वात आधी नाव घेतले जाते ते हळदीचे. घरगुती पर्याय पण सर्वात उत्तम पर्याय म्हणून हळदीच वापर होतो. जेव्हा चेहरा खुलून दिसावा म्हणून चेहऱ्यावर काही लावण्याची वेळ येते तेव्हा सर्वात आधी हळदी उपाय सुचवला जातो. हळदीत असलेले झिंक पिंपल्सआणि अँक्ने घालवतात. तसेच स्किन टोन सारख्या समस्या असतील आणि स्कीन टोन दूर करायचा असेल तर मग बरेच उपायकारी ठरते. याशिवाय बेसन त्वचा तजेलदार राखण्यास देखील मदत करते.
त्यासाठीच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत असे फेस पॅक जे बेसनापासून बनवले जातात आणि हे फेसपँक तुमच्या त्वचेला करु शकता
तजेलदार
♦ *बेसन, लिंबू आणि दूधाचा पॅक*
हा पॅक बनवण्यासाठी यात आधी 3 ते 4 चमचे बेसन घेऊ त्यात लिंबाचे काही थेंब टाकावे आणि त्यात 2-3 चम कच्चे दूध टाकावे
चेहरा स्वच्छ करा आणि क्लिंजरच्या मदतीने चेहरा साफ केल्या नंतर फेसपॅक चेहऱ्याला लावून तो अर्ध्यातास हलक्या हाताने मसाज करुन धूवून टाका.
या फेसपॅकमध्ये कच्च्या दूधाऐवजी दूधाची मलाई देख वापरु शकतात. हे बसेन कोरड्या त्वचेसाठी उत्तम ठरते. यासाठी तुम्ही बेसन मध्ये केळी टाकून चेहऱ्यावर लावू शकतात.
बेसन आणि हळदीचा फेसपॅक –
या पॅकचा वापर त्वचेचा रंग उजळण्यासाठी केला जा यात हळदीसोबत बेसन आणि थोडे चंदन तसेच 3 – 4 थेंब गुलाब पाणी एकत्र करुन वापरू शकतात. आता हे चेहऱ्या व्यवस्थित लावा आणि त्यानंतर एका तासाने स्वच्छ धुवून टाका
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[01/05, 6:07 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
*शरीरात सुस्ती आली तर करा*
*ह्या गोष्टींचे सेवन*
कधीकधी आपल्याला काम केल्यासारखे वाटत नाही या दरम्यान, थकवा आणि आळशीपणा आपल्याला काहीही करु देत नाही, ज्यामुळे त्याचा आपल्या दैनंदिन कामांवर नकारात्मक परिणाम होतो. अशा परिस्थितीत आपल्यालाही बर्याच समस्यांना समोर जावे लागते आणि म्हणूनच आळशीपणापासून मुक्त हो अत्यंत आवश्यक आहे. या सुस्ततेवर मात करण्यासाठी आम्ही तुम्हाला अशा 6 गोष्टींबद्दल सांगत आहोत, ज्यामुळे आळशीपणा दूर होईल.
☕ *ग्रीन टी*
जास्त काम करताना आपल्याला थकवा आणि त दोन्हीचा सामना करावा लागतो. जर आपल्या बाबतीतही असेच घडले असेल तर आपण यावेळी ग्री प्या. हे केवळ आपल्या शरीरात उर्जा देते. तसेच एकाक्रगता वाढविण्यात देखील मदत करते.
✅ *_बडीशेप_*
बडीशेपला आपण एक किचन मसाला आणि माउथ म्हणून ओळखतो. परंतु त्यामध्ये अधिक गुण लपलेले आहे बडीशेपमध्ये कॅल्शियम, सोडियम, लोह आणि पोटॅशियम्म सारखे घटक असतात जे आपल्या शरीरातील सुस्त पणा दूर करण्यास मदत करतात.
✅ *चॉकलेट*
बर्याच वेळा वेगवेगळ्या कारणांमुळे आपला मूड खर होतो आणि जर मूड चांगला नसेल तर काहीच काम चांगलं वाटत नाही. अशा परिस्थितीत आपण चॉकलेट खावे चॉकलेटमुळे शरीराच्या स्नायूंना आराम मिळतो आपल्याला ताजेतवाने वाटते.
*_दही*_
यात प्रथिने आणि कर्बोदकांमधे घटक आहेत, उर्जेचे प्रभावी स्रोत आहेत. यामुळे, शरीरात उर्जा एकत् होते. मलई-मुक्त दहीचे सेवन केल्याने थकवा आणि आळशीपणा दूर होतो.
✅ *दलिया*
दलियामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि ग्लायकोजेन मात्रा चांगली असते, त्यामुळे दिवसभर आपल्या शरीराला हळूहळू ऊर्जा मिळत राहते
✅ *पाणी, रस इत्यादी पिने*
शरीरात पाण्याचा अभाव हे देखील सुस्त होण्या कारण आहे. अशा परिस्थितीत आपण शरीरात पाण्याची कमतरता येऊ देऊ नये म्हणून पाणी किंवा रस पित रहावे.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[02/05, 9:40 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
*स्मोकिंग न करणाऱ्याला ही*
*होऊ शकतो लंग कॅन्सर*
स्मोकिंगमुळे लंग कँस होतो, असे सांगितले जाते. मात्र, जे लोक स्मोकिंग नाही त्यांनाही हा गंभीर आजार होऊ शकतो. या मध्ये विविध कारणे असून वेळीच सावधगिरी बाळगल्यास कँसरपासून बचाव करणे शक्य आहे. स्मोकिंग न करणाऱ्या ना लंग कँसर होण्याची ५ कारणे आपण जाणून घेणार आहोत.
♦ *ही आहेत कारणे* ♦
✅ *१ एस्बेटॉस फायबर*
हे फायबर दुकान तसेच घराच्या छतावर टाकतात. यात केमिकल्स श्वासामार्फत फुफ्फुसापर्यंत पोहचते. यामु लंग कँसर होऊ शकतो.
✅ *२ कारखान्यामध्ये काम केल्याने*
ज्या कारखान्यांमध्ये आर्सेनिक, कोळसा, न्यूज पेपर प्रिंटींगचे काम केले जाते, त्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांना हा आजार होऊ शकतो.
✅ *३ लंग फायब्रोसिस*
ज्यांना लंग फायब्रोसिसची समस्या असते त्यांना ह आजार होऊ शकतो.
✅ *४ क्रॉनिक ब्राँकाकायटीस*
ज्या लोकांना क्रॉनिक ब्रॉनकाइटिसची समस्या त्यांना लंग कँसर होऊ शकतो.
✅ *५ जेनेटिक*
घरात आई-वडिलांना लंग कँसर असेल तर मुलांमध्ये हा आजार होऊ शकतो.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[02/05, 11:21 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
😅 *लाफ्टर इज द बेस्ट मेडीसिन* 😅
😀 *हास्य वटी* 😅
फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवा...
एक म्हणजे करोनाशी लढायचे आहे घाबरायचं नाही....
आणि दुसरा बायकोला घाबरायचे आहे लढायचे नाही....
कृपा करून या दोन्हीमध्ये गडबड करू नका....
कारण या दोन्हींवर अजून औषध सापडलेले नाही....
जनहितार्थ जारी
🙏🙏🙏
😃😄🤣😛
-----------------------------------------------
*आमचे डिजिटल मॅगझिन*
*जॉईन करण्यासाठी क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[02/05, 1:32 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *मसूर ची डाळ चेहऱ्यावर फायदेशीर* ♦
प्रत्येक मुलीला वाटते की आपला चेहरा सुंदर दिसावा त्यासाठी त्या नेहमी काहीनाकाहीतरी प्रयत्न कर असतात. याव्यतिरिक्त, चेहऱ्यावर अवांछित केस देखी मुलींचा आत्मविश्वास कमी करतात. पण आता मुलींन अशा समस्येवर मात करता येऊ शकते. मसुर डाळ मुलींच्य चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर आहे. जाणून घेऊया या बद्दल सविस्तर...
एक कप पिवळ्या डाळीत बटाटा मिक्स करा आणि त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटांनंतर साध्य पाण्याने चेहरा धुवून घ्या. याचा उपयोग एका महिन्यासाठी करा.
तुम्हाला चेहऱ्यावर फरक दिसेल.
बेस्ट अँटी एजिंग
मसूर डाळ चेहऱ्यासाठी सर्वोत्तम अँटी एजिंग म्हणून कार्य करते. याचा उपयोग थेट चेहऱ्यावर केल्यास ते पेशी आणि टीशू डॅमेज होण्याची प्रक्रिया थांबवते. यासह, मुक्त रॅडिकल्स देखील काढून टाकते. चला मसूर कसे वापरावे ते जाणून घेऊया.
डाळ, मध आणि हळद
मध आणि हळद पावडरमध्ये वाटलेली मसूरची डाळ टा स्क्रब बनवा. त्यामध्ये थोडेसे पाणी घालून ती पेस्ट चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचेतील मृत पेशीही काढून टाकल्या जातात आणि त्वचा चमकदार बनते
✅ *डाळीची पावडर आणि अंडी*
दोन चमचे मसूर पावडरमध्ये एक अंडे मिसळून पेस्ट बनवा. त्यामध्ये दोन थेंब लिंबाचा रस आणि एक चमचे कच्चे दू मिसळा आणि दररोज ते चेहऱ्यावर लावा. कोरडे झाल्यानंतर ते थंड पाण्याने चेहरा धुवा. लवकरच चेहरा दिसण्यास सुरूवात होईल.
मसूर आणि दुधाचा फेस पॅक
कच्च्या दुधात डाळ रात्रभर भिजवून ठेवा आणि सका सकाळी बारीक करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. चेहऱ्यावरील शुद्धीकरणासाठी ही एक परिपूर्ण कृती या पेस्टचा वापर केल्यास टॅनिंग कमी होते.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[02/05, 7:31 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *ह्या गोष्टींमुळे शुगर आणि ब्लड प्रेशर*
*चे आजार वेळीच घ्या काळजी*
आजची व्यस्त जीवनशैली, अनियमित आणि अनहेल्दी गोष्टींमुळे शरीराला बरेच नुकसान होते. अशा परिस्थितीत, हौस म्हणून लोकांच्या काही वाईट सवयी जसे की मद्यपान करणे, सिगारेट इत्यादी भविष्यात घातक ठरतील. वेळेत लक्ष न सोडल्यास धमन्यांचे नुकसान, हृदयविकाराचा झटका, मधुमेह आण रक्तदाब होऊ शकतो.
✅ *सिगारेट ओढणे बंद करा :*
प्रत्येकाला माहित आहे की सिगारेट आरोग्यासाठी हानिकारक आहे परंतु तरीह काही लोक ते वापरतात. ज्यामुळे फुफ्फुस खराब होत आणि कर्करोगाचा धोका वाढतो. हे ओढल्याने शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन होऊ लागतात, ज्यामुळे रक्तस्त्राव होण्याची समस्या उद्भवते, ज्या थेट हृदयावर परिणाम होतो. अशा परिस्थितीत तुम्हा सिगारेट पिण्याची सवय असेल तर लवकरात लवकर ती सोडा.
✅ *दारू पासून दूर रहा :*
सिगारेट प्यायल्याप्रमाणे शरीरावरही बरेच नुकसान होते. बरेच लोक हे छंदातून किवा आराम करण्यासाठी मद्यपान करतात परंतु हे चुकीचे आहे याच्या उपयोगाने, रक्तवाहिन्या कठोर होतात. कधीकधी रक्तवाहिन्यांमध्ये जळजळ होण्याची समस् उद्भवते. यकृत खराब होण्याबरोबरच हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब आणि स्ट्रोक सारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो.
✅ *योग्य आणि पौष्टिक गोष्टी खा :*
शरीर निरोगी राहण्यासाठी निरोगी आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे अशा स्थितीत, रक्तवाहिन्या ठीक ठेवण्यासाठी अशा गोष्टी खा ज्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असेल या कमतरतेमुळे, रक्तवाहिन्या आकुंचन होऊ लागतात. रक्त व्यवस्थित प्रवाहात येत नसेल तर रक्तदाब जास्त असतो ज्यामुळे हृदयाचा ठोका वाढू लागतो. अशा परिस्थितीत ब्रेन स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका, मूत्रपिंड निकामी होणे किंवा रक्तदाब कमी होणे किंवा कमी झाल्यामुळे अपयश येण्याची शक्यता जास्त असते. बटाटे, दही, बीट, सोयाबीन, केळी, पपई, टरबूज, इत्यादी पोटॅशियमयुक्त आहारात मोठ्या प्रमाणात केले पाहिजे
✅ *भरपूर फायबर खा :*
आहारात अशा गोष्टींचा समावे करा ज्यामध्ये योग्य प्रमाणात फायबर असेल. असे खाल्ल्याने पोटातील समस्या दूर होतात. त्याच वेळ रक्तवाहिन्यांत जमा होणारी अडचण दूर होते. हे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करेल अशा परिस्थितीत आपल्या आहारात हिरव्या भाज् फायबर, फळे, धान्ये, डाळी इ. समावेश करा.
✅ *मीठ आणि साखरेचे सेवन कमी करा*
जर तुम्हीही मीठ आणि साखर जास्त खाल्ले तर लवकरच ह्या सवयी बद साखरेचे जास्त सेवन केल्यामुळे मधुमेह आणि जास्त प्रमाणात मीठ सेवन केल्यास उच्च रक्तदाब होण्याचा धोका वाढतो. नंतर या दोन्ही आजारांमुळे हृदयविकाराचा झटका येतो. अशा परिस्थितीत त्यां सेवन करणे टाळा.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[03/05, 10:25 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
😴 *ही पाच कामे केल्याने*
*येते चांगली झोप* 😴
चांगली आणि निवांत झोप चांगल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. कमी झोप घेतल्यास आपल्या आरोग्यास बर्याच प्रकारे नुकसान होऊ शकते. झोपेच अभावाने बहुधा मधुमेह, स्ट्रोक आणि लठ्ठपणा होण्याची शक्यता असते. न्यूट्रिशनिस्ट म्हणतात की, भरपूर झोपे मनाला शांती मिळते, पचन निरोगी राहते. तसेच, रोगप्रतिकारक शक्तीची क्षमता देखील वेगवान होते
♦ *झोप सुधारण्याचे हे आहेत मार्ग*
✅ *1) दिवसा एखादी डुलकी घ्या*
रात्री झोपताना आपल्याला झोप येत नसेल तर दिवस किमान 10 ते 20 मिनिटे डुलकी घ्या. हे आपला मूड फ्री करेल आणि आपण कामावर योग्य प्रकारे लक्ष केंद्रित करण्यास आपण सक्षम रहाल.
✅ *2) कोमट पाण्याने शॉवर घ्या*
झोपण्यापूर्वी 20 ते 30 मिनिटे आधी कोमट पाण्याने आंघोळ करा. असे केल्याने शरीरातील स्नायू आणि ना यांना आराम मिळतो. ज्यामुळे तुमची झोप चांगली होते वास्तविक, शरीराच्या तपमानात घट झाल्यामुळे झोप सहज येते. म्हणून, चांगल्या झोपेसाठी कोमट पाण्याने आंघोळ करणे खूप उपयुक्त आहे.
✅ *3) एकटे झोपा*
लाईट्स, आवाज आणि तापमानात बदल झाल्यामुळे बरेच लोक नीट झोपू शकत नाहीत. आपण एकटे झोपायचा प्रयत्न करणे महत्वाचे आहे. कारण वेगवेगळ्या लोकांचे शरीर-तापमान एकमेकांपेक्षा भिन्न असते. ज्यामुळे त्यांना चांगली झोपेसाठी भिन्न तापमान आवश्यक याशिवाय आपल्याबरोबर झोपलेल्या व्यक्तीला घोरण्याची सवय असल्यास, आपल्यासाठी झोपणे खूप अवघड आहे. म्हणून जर तुम्हाला चांगले झोपायचे असेल तर एकट्याने झोपायचा प्रयत्न करा.
✅ *4)झोपेच्या आधी व्यायाम करू नका*
खरंतर व्यायामामुळे चांगली झोप येते कारण यामुळे मनाला शांती मिळते. पण व्यायामानंतर लगेच झोपणे टाळा. न्यूट्रिशनिस्ट सांगतात, तुम्हाला जर झोपाय असेल तर झोपायच्या किमान 3 ते 6 तास आधी व्यायाम करा. व्यायाम केल्यानंतर लगेच झोपायचा प्रयत्न करू नका.
✅ *5) खाण्यात बदल करा*
झोपण्यापूर्वी जवळपास ३-४ तास आधी जेवण करा. कारण जेवण करून लगेच झोपल्यामुळे पोटातील अॅसिड शरीरातील अन्न नलिकेत पोहचते. त्यामुळे आपल्या छातीत जळजळ होऊ शकते आणि त्यानंतर आपल्याला झोपायचे असले तरी आपण झोपू शकत नाही.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏
-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[03/05, 11:36 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *अति घाम येण्याची कारणे व उपाय*
✅ *अति घाम उपचार :*
अति घाम येत असल्यास धने पाणी , मनुका , नारळपाणी , कोहळ्याच्या वड्या घेतल्याने आराम मिळतो .
घाम कोणत्या काळात येतो ? तहान वा कोरड पडते, का पडत नाही ? यावर पित्तनाशक अथवा कफनाशक उपचार करता येतात.
*पित्तज*
*लक्षणे* :
१) तळहाथ , तळपाय, काख यांना खूप घाम येणे . शरीराला काखेत घाण डाग पडणे .
२) उन्हाळा व पावसाळा घामाचे प्रमाण जास्त असणे .
३) शरद ऋतूत दुपारच्या काळात , हवेत ढग येउन गर्मी असता , खूप घाम येणे .
४) लघवीचे प्रमाण तुलनेने कमी असणे.
५) घशाला कोरड पडणे .
६) वाऱ्यावर बसले असता अथवा थंड पदार्थ घेतल्यास बरे वाटणे .
७) लवकर थकवा येणे .
८) घामाला वास येणे.
९) रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण जास्त असणे.
*कारणे* :
१) खूप तिखट, खारट , आंबट , उष्ण पदार्थांचे दीर्घकाळ सेवन .
२) लोणचे , मिरची , पापड , अंडी , मांसाहार , अति मीठ सेवन.
३) सर्दी , पडसे , ताप याकरिता थोडीही सबूर न करता सारखे औषध घेत राहणे .
४) उन्हातान्हात खूप काम करणे .
५) राग, शोक भय.
६) शरीराला दुर्गन्धि येणे व अंग खाजणे.
*उपाय :*
१) प्रवाळ , कामदुधा , चंदनादी वटी प्रत्येकी ३-३ गोळ्या कुटून एकत्र करून २ वेळा पाण्याबरोबर घ्याव्यात .
२) उपळसरि चूर्ण रात्री १ चमचा घ्यावे .
३) रसायन चूर्ण १ चमचा सकाळी घ्यावे .
४) भरपूर जुलाब होण्याकरिता बाहवा मगज , बाळ हिरडा , गुलाबकळी , मनुका , ज्येष्ठमध यांचा काढा नियमितपणे ७ दिवस घ्यावा .
*कफज*
*लक्षणे* :
१) थंडीत व पावसाळ्याच्या शेवटी खूप घाम येणे. हा घाम सर्दीसारखा असणे .
२) सर्दीची इतर लक्षणे असणे अथवा नसणे.
३) तहान अजिबात नसणे.
४) निरुत्साह असणे .
५) घामाला वास न येणे .
*कारणे :*
१) गोड, खारट , आंबट , थंड , जड, तेलकट , तुपकट पदार्थांचे दीर्घकाळ सेवन .
२) ओल , गारवा, पाऊस , थंडी यामध्ये यामध्ये दीर्घकाळ काम करणे.
३) शरीरात खूप सर्दी मुरेल असे वागणे .
४) शरीराला दुर्गन्धि येणे व अंग खाजणे. व्यायामाचा अभाव.
*उपाय :*
१) रजन्यादि वटी ६ गोळ्या सकाळी, दुपारी , संध्याकाळी व रात्री याप्रमाणे एकूण २४ गोळ्या प्रत्येक दिवशी चावून खाव्यात.
२) ज्वरांकुश ६ गोळ्या सकाळ - संध्याकाळ २ वेळा चावून खाव्यात .
३) तुळशीची १०-१० पाने सकाळ संध्याकाळ चावून खावीत.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[03/05, 2:06 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजीटल*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
*पोटात सतत जळजळ होत असेल तर काही घरगुती उपाय*
बाहेरचं काहीही खाल्ल्यानंतर अचानक पोटात जळजळ होणे, छातीत दुखणे, एसिडीटी यांसारख्या समस्या उद्भवत असतात. खाण्यापिण्याच्या सवयींबरोबरच पोटात त्रास होण्याची अनेक कारणं असू शकतात.
*उपाय*
👉तुमच्या पोटात जळजळ होत असेल तर दररोज जेवण झाल्यानंतर गुळ खावा. गुळ खायचा नाही तर तो काही वेळासाठी तोंडात ठेवायचा. मग त्यानंतर जेणेकरून तो तोंडात विरघळेल. या प्रक्रिया जेवढी हळू होईल तेवढा त्याचा फायदा जास्त होईल. यामुळे पोटाची पचनक्रियेची क्षमता वाढते
------------------------
*तुमची मुलं जास्त चिडचिड करतायत? तर ‘या’ गोष्टींची घ्या काळजी*
------------------------
👉पोटातली जळजळ दूर करण्यासाठी टोमॅटो खूप फायदेशीर आहे. कच्चा टोमॅटो आपल्या डाएटमध्ये दररोज घ्या. यामुळे एसिडीटी आणि पोटाची जळजळ या समस्या उद्भवत नाहीत. टोमॅटो शरीरातील पाण्याचं प्रमाण वाढवतात.
👉केळं पोटाच्या समस्येवर चांगला उपाय आहे. केळं खाल्ल्याने पोट साफ होण्यास मदत होते, कारण केळे खाल्ल्याने स्नायूंची हालचाल, आकुंचन-प्रसरण व्यवस्थित होऊन आतडय़ामध्ये साचलेला मळ पुढे ढकलण्यास मदत होते.
👉मसाल्याच्या पदार्थात दालचीनीचा वापर केला जातो. पोट साफ होण्याची समस्या उद्भवत असेल तर दालचीनीचा आहारात समावेश केल्याने शरीरातील पाचनक्रिया सुरळीत राहते.
👉एका पॅनमध्ये ओवा गरम करून त्याची पावडर तयार करा. यात काळं मीठ मिसळा. हे खाल्ल्यानंतर गरम पाण्यातून घेतल्यानं पोटातली उष्णता आणि एसिडीटी दूर होते.
-----------------------------------------------
🌿 *अशीच बहुमूल्य माहिती* *आपल्या मोबाईलवर मिळवा*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*जॉईन करण्यासाठी क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[03/05, 7:13 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *आपल्याला फिट रहायचे असेल*
*तर ह्या गोष्टींचे सेवन करा*
आपल्या आरोग्याबद्दल आपण बर्याचदा काळजीत असतो आणि बरेचसे प्रयत्नही करतो पण कधीकधी काही परिणाम होत नाही, ज्यामुळे आपले आरोग्य दिवसेंदि खराब होत जाते.यामागचे खरे कारण म्हणजे आपण दररोज खाल्लेल्या गोष्टी.रोगाचा धोका कमी करण्यासा किंवा दूर करण्यासाठी आपण सर्व चांगले अन्न खाण्य प्रयत्न केला पाहिजे. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठ एक खास यादी घेऊन आलो आहोत, ज्याचा तुम्ही दररोज सेवन कराल, मग तुम्ही आरोग्यासाठी तंदुरुस्त व्हाल.
✅ *1) मध (Honey)*
घरी अनेकदा मध म्हणून औषध वापरले जाते. मधात बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. यासह हे सेवन करून आपली पाचन क्रिया देखील मजबूत करते. मध आरोग्याबरोबरच आपल्या निरोगी त्वचेसाठीही मदत करते.
✅ *2) आले (Ginger)*
लसूण आणि आले दोन्हीमध्ये प्रतिजैविक गुणधर्म आहेत आपल्या शरीरास निरोगी ठेवण्यास मदत करतात. कित्येक अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की आपल्या शरीरात अस्तित्वातील जीवाणूंचा सामना करण्या आले प्रभावी आहे.
✅ *3) लवंग (Clove)*
लवंग आपल्या तोंडाचे रोग तसेच लवंग फायटिंग बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी कार्य करते. तर आपण आपल्या अन्न लवंग घालण्याचा प्रयत्न करू शकता.
✅ *4) ओवा (Oregano* )
भाजी किंवा कोशिंबीर बनवण्यासाठी उपयुक्त अशी हि एक वनस्पती आहे ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिजैविक घटक असतात जी बॅक्टेरियांना नष्ट करण्यासाठी फायदेशीर ठरतात. अनेक अहवालांनी सल्ला दिला आहे की भाजी किंवा कोशिंबीर बनवण्यासाठी उपयुक्त अशी ही वनस्पती खाल्ल्याने आपली रोगप्रतिकार शक्ती बळकटहोऊ शकते .
✅ *5) हळद (Turmeric)*
हळद हे चिनी औषध मानले जाते. हळदीचा उपयोग बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी केला जातो. या नैसर्ग प्रतिजैविक औषधाने शरीरातील अनेक समस्यांवर मात करता येते. तसे, आपल्या सर्व अन्नात हळदीचा वापर के जातो, जो आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे. यासह, जर आपण दूध घालून हळद पिऊ शकत असाल तर ते आपल्यासाठी बर्याच प्रकारे फायदेशीर ठरते.
✅ *6) लसुन (Garlic)*
तुम्ही रोजच्या जेवणात लसूण वापरलाच पाहिजे. लसूणमध्ये असे घटक असतात जे आपल्या आरोग्यासाठ फायदेशीर असतात तसेच आरोग्याच्या कोणत्याही समस्यांपासून मुक्त करण्यासाठी देखील हे कार्य करते
आपल्यापैकी बहुतेक लोक असे आहेत जे आपल्या आरोग्याबद्दल खूप सावध आहेत. अशा परिस्थितीत आहार सुधारण्याचा प्रयत्न करणे त्यांच्यासाठी सर्व महत्वाचे ठरते.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[04/05, 12:03 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *हे पाच सुपर फूड घ्या आणि*
*डोके, पाय,आणि पाठदुखी* *पासून मुक्ती मिळवा*
शरीरात बर्याच वेळा डोके किंवा इतर अवयवांमध्ये कोणत्याही रोगाशिवाय वेदना सुरू होते.जे वाढण्या कायमस्वरूपी रूप घेते. अशा परिस्थितीत पेन किलर घेतल्याने तुमच्या आरोग्यास हानी पोहचू शकते. जर एखाद्या व्यक्तीला पाय, कंबर किंवा डोक्यात बरा काळ वेदना होत असेल तर त्याने या आहारात या पाच सुपरफूडचा समावेश केला पाहिजे. या खाद्यपदार्थां मध्ये एक नैसर्गिक वेदनाशामक औषध असते ज्यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते.
✅ *लसुन*
लसूणमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात आणि एक प्रतिजैविक देखील आहे जे तीव्र वेदना कमी करते. याव्यतिरिक्, त्यात सल्फर देखील आहे जे टी-पेशींच्य उत्पादनास उत्तेजित करते.
✅ *आले*
आले एक उत्कृष्ट नैसर्गिक पेन किलर आहे. यात जिंझो नावाचे दाहक-विरोधी गुणधर्म आहेत जे तीव्र वेदना जळजळ आराम करण्यात मदत करतात. याशिवाय यात पॅराडॉल्स, शोगोल आणि जिंजरन देखील आहेत जे वेदनापासून मुक्त करतात .
✅ *कांदा*
कांद्यामध्ये क्वेर्सेटिन नावाचा अँटीऑक्सिडेंट असत जो वेदना कारणीभूत असलेल्या एंजाइमशी लढाई करतो. याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती देखील सुधारते
✅ *हळद*
हळद वेदनाशामक असते. यात असलेला कुरकुमीन नामक घटक वेदनेपासून मुक्तता देतो. हळदीचे सेवन केल्याने शरीरातील ऊती नष्ट होन्यापासून वाचतात आणि तंत्रिका पेशींमध्ये सुधारणा होते ज्यामुळे वेदनांची समस्या दूर होते.
✅ *सॅल्मन फिश*
साल्मनमध्ये ओमेगा3 फैटी एसिड आणि मिटामिन-डी जे वेदना आणि सुजेशी लढण्यासाठी तसेच संधिवात असलेल्या लोकांच्या वेदना कमी करण्यास मदत करते
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[04/05, 7:53 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *रोज सकाळी हळदीचे पाणी*
*पिण्याचे आश्चर्यकारक फायदे...*
जास्तीत जास्त लोक सकाळी उठताच गरम पाणी आणि लिंबू सेवन करतात. यामुळे त्यांचे पोट साफ राहते आणि पोटातील मळ बाहेर पडतो. लिंबू टाकून गरम पाणी पिण्याचे फायदे तर आपणा सर्वांनाच माहिती आहेत. परंतु जर याच मिश्रणामध्ये थोडीशी हळद मिक्स केली तर याचे गुण अजूनच वाढतील. चला तर मग आज आपण जाणुन घेऊया हे पाणी सकाळी सेवन केल्याने कोणते फायदे होतात आणि पाणी कसे तयार करावे.
✅ *साहित्य*
- अर्धा लिंबू
- अर्धा टि स्पून हळद
- गरम पाणी
- थोडेसे मध (वैकल्पिक)
✅ *कृती*
- एक ग्लास गरम पाण्यात अर्धा लिंबू पिळून त्यामध्ये हळद आणि गरम पाणी मिसळा.
- यानंतर त्यामध्ये चवीनुसार मध मिसळा.
हे मिश्रण तुम्ही हलवत राहा. यामुळे हळद खाली बसणार नाही.
हळदीचे पाणी पिण्याचे 8 आश्चर्यकारक आरोग्य फायदे...
🎯 *1. शरीराची सूज कमी करते*
शरीरावर कितीही सूज आलेली असेल तर हळदीचे पाणी घेतल्यावर सूज कमी होऊन जाईल. यामध्ये करक्यूमिन नामक एक रसायन असते. जे औषधाच्या रुपात काम करते.
🎯 *2. मेंदूला सुरक्षित ठेवते*
नियमित हळदीचे पाणी पिऊन विसरण्याचा आजार जसे की, डिमेंशिया आणि अल्जाइमरला दूर केले जाऊ शकते. हळद मेंदूसाठी खुप चांगली असते.
🎯 *3. अँटी कँसर गुण*
करक्यूमिन असल्यामुळे हळद एक खुप चांगले अँटीऑक्सींडेंट असते. हे कँसर निर्माण करणा-या कोशिकांसोबत लढते.
🎯 *4. पोटाच्या समस्या*
एका संशोधनाप्रमाण नियमित हळदी खाल्ल्याने पित्त जास्त बनते. यामुळे जेवण सहज पचन होते.
🎯 *5. हृदय सुरक्षित ठेवते*
हळदीचे पाणी पिल्याने रक्त जमा होत नाही. यासोबतच धमन्यांमध्ये रक्त साचत नाही.
🎯 *6. अर्थराइट्सचे लक्षण दूर*
यामध्ये करक्यूमिन असल्यामुळे हे जॉइंट पेन आणि सूज दूर करण्यासाठी फायदेशीर असते. हे या रोगावर एका औषधी प्रमाणे काम करते.
🎯 *7. वय कमी करते*
नियमित हळदीचे पाणी पिल्याने फ्री रॅडिकल्ससोबत लढण्यात मदत मिळते. ज्यामुळे शरीरावर होणारा वयाचा परिणाम धिम्या गतिने होतो.
🎯 *8. टाइप 2 डायबिटीज शक्यता कमी*
बायोकेमिस्ट्री आणि बायोफिजिकल रिसर्चच्या संशोधनानुसार हळदीच्या नियमित सेवनाने ग्लूकोज लेव्हल कमी होऊ शकते. आणि टाइप 2 डायबिटीजची शक्यता कमी होतो.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏
-----------------------------------------------
🌿 *अशीच बहुमूल्य माहिती* *आपल्या मोबाईलवर मिळवा*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*जॉईन करण्यासाठी क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[05/05, 11:18 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🎯 *घामोळ्या न पासून आराम*
*मिळवण्यासाठी घरगुती उपाय*
सध्या सगळीकडेच उन्हाच्या
झळा वाढल्या आहेत. तापमानाचा पारा ४० च्या पुढे पोहचला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत अनेकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागेत. उन्हाळा आला की घामोळ्यांचाही त्रास सुरु होतो. उन्हाळ्यात गरम होत असल्याने मोठ्या प्रमाणात घाम येतो आणि त्यामुळेच घामोळ्यांची मोठी समस्या निर्माण होते. घामोळ्यांमुळे त्वचेवर रॅशेस, त्वचा लाल होणे, खाज येणे त्रासदायक ठरते. घामोळ्या अधिकतर पाठ, पाय, हात आणि गळ्यावर येतात. यासाठी बाजारात अनेक पर्याय, उत्पादने उपलब्ध आहेत परंतु हे पर्याय तात्पुरते असतात. या पर्यायांनी घामोळ्या जाण्याऐवजी रिअॅक्शन होण्याचाही धोका अधिक असतो. परंतु काही सोप्या, घरगुती उपचारांनी घामोळ्यांची समस्या कमी करण्यास मदत होते.
✅ *कच्चा बटाटा*
कच्च्या बटाट्याच्या रसात गुलाब पाणी मिसळून घामोळ्या आलेल्या ठिकाणी लावावे. हे मिश्रण २० मिनिटे तसेच लावून ठेवा. त्यानंतर साध्या पाण्याने धुवून टाका. आठवड्यातून ३ वेळा हा उपाय करा.
✅ *चंदन पावडर*
चंदन पावडर आणि गुलाब जल एकत्र करून ही पेस्ट २० ते २५ मिनिटे घामोळ्यांवर लावून ठेवल्यानेही फायदा होतो.
✅ *बेकिंग सोडा*
बेकिंग सोड्यात पाणी मिसळून त्याची पेस्ट तयार करुन घामोळ्या आलेल्या जागेवर १५ मिनिटे ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने धुवा. हा उपाय आठवड्यातून चार वेळा केल्याने चांगले परिणाम मिळतात.
✅ *मुलतानी माती*
मुलतानी माती आणि गुलाब पाणी एकत्र करुन प्रभावित जागेवर लावा सुकल्यानंतर धुवून टाका. हे मिश्रण आठवड्यातून चार वेळा लावा. पुदिना, मुलतानी माती आणि थंड दूध याची पेस्ट करुनही ती लावल्याने घामोळ्यांचा त्रास कमी होतो.
✅ *कडूलिंब*
कडूलिंबाच्या पानांची पेस्ट बनवून लावल्याने घामोळयांची समस्या दूर होते. तसेच सकाळी अंघोळीच्या पाण्यात कडूलिंबाची पानं उकळवून त्याने अंघोळ केल्यानेही फायदा होतो. कडूलिंबाच्या पानांनी त्वचेचे इन्फेक्शन दूर होण्यास मदत होते.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[05/05, 4:32 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यंम धनसंपदा डिजिटल*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
💁♂ *मन शांत, एकाग्र ठेवण्यासाठी...!*
👉🏻 कठीण परिस्थितीमध्ये मनाला शांत ठेवणं फार कठीण काम. म्हणून आपलं अशांत मन एकाग्र करण्यासाठी खालील गोष्टी करून पहा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल...
1) *टू मिनिट रुल वापरा* : कठीण प्रसंगात दोन मिनिटे शांत चित्ताने विचार करा आणि ती गोष्ट केल्याने आणि न केल्याने काय परिणाम होतील याची कल्पना करा. म्हणजे तुमच्यासमोर दोन पर्याय निर्माण होतील. आता काही सेकंद डोळे बंद करा आणि आपलं मन जे काही सांगतं आहे त्याचाच आधार घेऊन परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी पुढे या.
2) *नकारात्मक विचार सोडा* : आपण नेहमीच नकारात्मक विचार करण्यात खूप शक्ती वाया घालवतो. आपल्याला भीती असते की त्या कठीण प्रसंगाचे वाईट परिणाम काय होतील? या विचारामुळे मनात भीती निर्माण होते आणि चित्त थाऱ्यावर राहत नाही. उलट अशा क्षणी आपण सकारात्मक विचार केला पाहिजे की या परिस्थिती समोर आपण जिंकलो तर त्याचे किती सुंदर परिणाम दिसून येतील. हा विचार तुमच्या मनात आशा निर्माण करतो आणि तुमचे मन दृढ बनवतो.
3) *जबाबदारी घ्या* : जर एखादे काम करण्यासाठी तुमची निवड केली असेल तर कठीण प्रसंगी त्याचे अपयश इतरांवर फोडू नका. एक लक्षात ठेवा की इतरांच्या चुका पुढे केल्याने ते लोक पुढल्या वेळेस तुमच्या पाठीशी उभे राहणार नाहीत. जर जबाबबदारी तुमची होती तर ती स्वीकारा म्हणजे त्या कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी तुमचे सहकारी तुम्हाला मदत करतील.
4) *एकाच वेळी एकच काम करा* : एकाचवेळी अनेक गोष्टी केल्याने कोणतेही काम नीट होत नाही हे लक्षात ठेवा. एक काम पूर्ण झालं की मग दुसरं काम हाती घ्या. कठीण प्रसंगी हा नियम पाळणे अतिशय महत्त्वाचे आहे. एकाचवेळी अनेक गोष्टींमध्ये मन गुंतवल्यास कोणत्याही एका कामावर तुम्ही लक्ष केंद्रित करू शकणार नाही. म्हणजे आधीच वाईट असलेली परिस्थिती अधिकच वाईट होईल.
5) *केवळ ध्येय नजरेसमोर ठेवा* : कठीण प्रसंगात आपण सामान्यत: आपले ध्येय विसरून जातो. आपण ही गोष्ट नेमकी का करत आहोत याबद्दल आपल्या मनात संभ्रम निर्माण होतो. एकदा का तुम्ही ध्येयापासून भटकलात की तुमचे मन एकाग्र होणार नाही. तुम्हाला निर्णय घेण्यात अडचण होईल. सर्वप्रथम मनाला विचारा की आपले ध्येय काय आहे? ते उत्तर मिळाले की त्यानुसार कठीण प्रसंगाशी कसे लढावे या संदर्भात निर्णय घ्या.
कठीण प्रसंगात वरील गोष्टी लक्षात ठेवल्यास तुमच्या मनावरचा ताबा नक्कीच सुटणार नाही. उलट मन शांत, एकाग्र राहील.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏
-----------------------------------------------
🌿 *अशीच बहुमूल्य माहिती* *आपल्या मोबाईलवर मिळवा*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*जॉईन करण्यासाठी क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
[05/05, 6:34 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🎯 *तळपायांची सतत आग होते का?* *जाणून घ्या कारणे आणि उपाय*
अंगात ताप असेल, किंवा शरीरातील उष्णता वाढली असेल, तर क्वचित तळपायांची आग होऊ शकते. अशा वेळी काही साधे घरगुती उपाय केल्याने ही समस्या दूर होऊ शकते. काही व्यक्तींच्या बाबतीत मात्र ही समस्या सातत्याने उद्भविणारी आणि गंभीर असते. अशा वेळी ही समस्या उद्भविण्यामागे नेमके काय कारण असू शकेल याचे निदान करण्यासाठी वैद्यकीय तपासण्या करून घेऊन त्यानुसार आवश्यक ते उपचार करणे अगत्याचे ठरते. क्वचित यामागचे कारण शरीरातील नर्व्हस सिस्टम शिथिल झालेली असणे, किंवा तिला झालेले कोणत्याही प्रकारचे नुकसान, हे असू शकते.
नर्व्हस सिस्टम शरीरातील सर्व नसा आणि वाहिन्यांच्या कार्यासाठी जबाबदार असून, जर यामध्ये काही बिघाड झाला, तर त्याचा थेट परिणाम सर्वच अवयवांवर आणि शरीराच्या कार्यप्रणालीवर पडत असतो. त्यामुळे नर्व्हस सिस्टममध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड झाल्यास सतत पाय दुखणे, तळपायांची आग होणे, तळपायांमध्ये काहीतरी टोचत असल्याप्रमाणे वेदना होणे इत्यादी समस्या उद्भवतात. नर्व्हस सिस्टम सोबत शरीराच्या इतरही अनेक कार्यांसाठी बी १२ हे जीवनसत्व अतिशय महत्वाचे असते. याची कमतरता शरीरामध्ये असल्याने ही तळपायांची आग होणे, पायांना सतत मुंग्या येणे अशा समस्या जाणवू शकतात.
तळपायांची सतत आग होण्यामागे उच्च रक्तदाब हे ही कारण असू शकते. उच्चरक्तदाबामुळे शरीरामध्ये रक्ताभिसरण व्यवस्थित होऊ शकत नाही. त्यामुळे त्वचेच्या रंगात फरक दिसू लागणे, हात पाय थंड पडणे, या बरोबरच तळपायांची आग होऊ शकते. त्याचबरोबर लिव्हरशी निगडीत समस्या असतील तरीही तळपायांची आग होऊ शकते. थायरॉईड ग्रंथीचे कार्य सामान्य नसल्यास, रक्त वाहिन्यांमध्ये संक्रमण झाल्यास, तसेच ज्या व्यक्ती एचआयव्ही किंवा कर्करोगासाठी औषधोपचार घेत असतील त्यांच्या बाबतीतही सातत्याने तळपायांची आग होण्याची समस्या आढळून येत असते.
तळपायांची आग होण्याची समस्या सातत्याने उद्भवत असलयास वैद्यकीय तपसणी करून घेणे अगत्याचे ठरते. या समस्येमागील कारणाचे निश्चित निदान करण्या साठी
इलेक्ट्रोमायोग्राफी, रक्ताची व लघवीची तपासणी, रक्ततपासणीच्या माध्यामातून जीवनसत्वांच्या स्तराची तपासणी, नर्व्ह बायोप्सी, इत्यादी तपासण्या उपलब्ध असून, वैद्यकीय सल्ल्यानुसार योग्य त्या तपासण्या करून घ्याव्या. तळपायांची आग कमी करण्यासाठी अनेक घरगुती उपचारांचा अवलंब करता येईल.
गाईच्या दुधापासून बनविल्या गेलेल्या तुपाने तळपायांची मालिश केल्याने शरीरातील उष्णता कमी होऊन तळपायांची आग कमी होते. तसेच सैंधवामध्ये असलेल्या मॅग्नेशियम सल्फेटमुळेही गुण येतो. हा उपाय करण्यासाठी एका मोठ्या टबमध्ये गरम पाणी घेऊन त्यामध्ये अर्धा कप सैंधव घालावे. या पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनिटे पाय बुडवून ठेवल्याने तळपायांची आग कमी होते, तसेच पायांवर सूज असल्यास ती ही कमी होते. मात्र हा उपाय उच्चरक्तदाब, मधुमेह किंवा हृदयाशी निगडीत काही समस्या असणाऱ्या व्यक्तींनी करू नये.
दोन चमचे मोहोरीचे तेल घेऊन त्यामध्ये दोन चमचे थंड पाणी किंवा एक बर्फाचा तुकडा मिसळावा. या मिश्रणाने तळपायांची मालिश केल्याने त्वरित गुण येतो. त्याचप्रमाणे दोन चमचे अॅपल सायडर व्हिनेगर दररोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यामध्ये मिसळून याचे नियमित सेवन केल्यानेही तळपायांची आग होणे कमी होते
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[06/05, 12:34 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🎯 *रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी*
*करा ह्या चार जुस चे सेवन*
आपण बर्याच लोकांना पाहिले असेल जे नेहमी आजारी पडतात किंवा त्यांना नेहमीच थंडी-तापाचा त्रास असतो. ही समस्या रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यामुळे उद्भवत असते, ज्यामुळे लोक वारंवार आजारी पडतात. तुम्हालाही अशीच समस्या असल्यास आणि तुम्हाला देखील रोगप्रतिकार शक्ती बळकट करायची असेल तर आज आम्ही तुम्हाला रोगप्रतिकारक बूस्टरच्य काही ज्यूसविषयी सांगणार आहोत. हे ज्यूस घेतल्यास आपण रोगप्रतिकार शक्ती वाढवून निरोगी राहू शकता
✅ *टोमॅटोचा रस*
तसे, टोमॅटोचा नेहमीच भाज्यांमध्ये वापर केला जात किंवा आपण सलाडमध्ये देखील याचा वापर करतो. परंतु टोमॅटोचा रस घेतल्यास तुम्ही तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत करू शकता. वास्तविक, टोमॅटोमध्ये आढळणारा फोलेट अनेक प्रकारचे संक्रमण रोखण्यात मदत करतो. टोमॅटोचा रस बनवण्याची योग्य पद्धत जाणून घेऊया
✅ *कृती*
टोमॅटो चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवा आणि त्याचे लहान तुकडे करा आणि ते मिक्सरमध्ये बारीक करा. आता एक वाटीध्ये हा रस काढा आणि वरून मीठ घाला आणि आता आपण ते सेवन करू शकता.
✅ *संत्री आणि द्राक्ष*
कोणत्याही बाजारपेठेत संत्री आणि द्राक्ष सहज उपलब्ध असतात. या फळांचा रस तुमची प्रतिकारशक्ती वाढ शकतो. या फळांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळतात. त्याच वेळी, त्याचे अँटीऑक्सिडेंट गुणधर्म त्वचा सुधारण्यासाठी कार्य करतात. चला या फळां रस बनवण्याची पद्धत जाणून घेऊया
✅ *कृती*
प्रथम संत्र्याचे साल आणि द्राक्षाची वरची स्किन काढून ते वेगळे करा. आता द्राक्ष आणि संत्री दोन्ही मिक्सरमध्ये बारीक करा रस तयार झाल्यानंतर काचेच्या वाटीत काढा आणि त्याचे सेवन करा.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[06/05, 6:37 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🎯 *अक्रोड खाण्याचे फायदे*
ड्रायफ्रुट्समध्ये प्रामुख्याने सामविष्ट करण्यात येणारं अक्रोड शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. अक्रोडमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म आढळत असून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही हे अत्यंत फायदेशीर ठरतं.
▪️ड्रायफ्रुट्समध्ये प्रामुख्याने सामविष्ट करण्यात येणारं अक्रोड शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. अक्रोडमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म आढळत असून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही हे अत्यंत फायदेशीर ठरतं. अक्रोडला ब्रेन फूड असंही म्हणत असून मेंदूची शक्ती वाढविण्यासाठीही हे लाभदायक ठरतं. एवढचं नव्हे तर स्मरणशक्तीसाठीही अक्रोड खाणं गुणकारी असतं.
त्यामुळे अनेकदा डॉक्टरही अक्रोजचा आहारात समावेश करण्याचा सल्ला देतात. हृदयासंबंधित आजारांसाठीही अक्रोड परिणामकारक ठरतं. अक्रोड चा उपयोग चॉकलेट, कुकीज, लाडू, मिल्क शेक इत्यादीं पदार्थांमध्ये केला जातो.
▪️अक्रोड खाल्ल्याने टेन्शनही दूर पळते असे नव्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या या संशोधनातून अक्रोड खाल्याने पुरूषांच्या तणावामध्ये काही फरक पडतो का? यावर अभ्यास करण्यात आला. दररोज मुठभर अक्रोड खाण्यामुळे पुरूषांमध्ये बराचसा तणाव कमी होतो, असे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर हृदयविकार, मधुमेह आणि लठ्ठपणावरही अक्रोड लाभदायक आहे. अक्रोडमध्ये व्हिटॅमिन इ, अल्फा लिनोलेनिक अॅसिड, पॉलिफेनॉल्स असे उपयुक्त घटक असल्याने त्याच्या नियमित सेवनाने 28 टक्के पुरुषांच्या तणावग्रस्त आयुष्यात सकारात्मक बदल झाल्याचे सिद्ध झाले आहे.
♦ *जाणून घेऊया अक्रोड खाल्याने* *शरीराला होणाऱ्या फायद्यांबाबत* ...
▪️शरीरावर एखाद्या भागामध्ये आपल्याला वेदना, जळजळ होत असेल किंवा सुज आली असेल तर त्या ठिकाणी अक्रोडच्या सालाचा लेप लावा आराम मिळेल.
▪️अक्रोडची पाने चावल्याने आपल्या दातात होणाऱ्या वेदना कमी होतात.
▪️रोज अक्रोड खाल्याने शरीरावर होणाऱ्या सफेद डागांची समस्या दूर होते.
▪️डाएटमध्ये दररोज 5 अक्रोड आणि 15 ते 20 मनुक्यांचा समावेश केला तर अनिद्रेची समस्या दूर होते.
▪️अक्रोडमध्ये मेलाटोनिन आढळून येतं जे झोपेसाठी परिणामकारक ठरतं.
▪️अक्रोड लिव्हर संबंधित समस्या, थायरॉइड, सांधे दुखी तसेच पिंपल्स, डायबेटीज यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतं.
▪️अक्रोड हाडं मजबूत करण्यासाठी मदत करतं. त्याचबरोबर दातांचे आरोग्य राखण्यासाठीही मदत करतं.
▪️अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड असतं. त्यामुळे याचं सेवन करणं हदयाचे आरोग्य राखण्यासाठी मदत करतं.
▪️अक्रोडमध्ये कॅन्सररोधी गुणधर्म असतात. त्यामध्ये अॅन्टी-ऑक्सिडंट असतात, जे कॅन्सर वाढण्यापासून रोखतात. तसेच ब्रेस्ट कॅन्सर रोखण्यासाठीही अक्रोड लाभदायक ठरतं.
▪️अक्रोड रक्तातील कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी ठेवण्याचं काम करतं. तसेच पचनासाठीही मदत करतं. पोटाच्या समस्यांवरही अक्रोड फायदेशीर ठरतं. एका दिवसामध्ये 2 ते 3 अक्रोड खाल्याने वजन कमी होतं.
▪️अक्रोडमध्ये सर्वात जास्त व्हिटॅमिन-ई आणि प्रोटीन आढळून येतं. याच्या नियमित सेवनाने केस आणि त्वचेचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी मदत होते.
▪️गरोदर महिलांसाठी अक्रोडचं सेवन करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. पोटातील बाळाला पोषण पुरविण्यासाठी अक्रोड मदत करतं.
▪️अक्रोडच्या सेवनाने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं आणि शरीराला आवश्यक एनर्जी मिळते.
▪️तुम्ही वाढलेल्या वजनाने त्रस्त असाल आणि वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर अक्रोडचा आहारात समावेश करणं फायदेशीर ठरतं.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[07/05, 11:08 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🎯 *हिवाळ्यात ही फळे खा त्वचा*
*होईल तेजस्वी व मुलायम*
इतर कोणत्याही ऋतूपेक्षा हिवाळ्यात त्वचेच्या समस्या जास्त प्रमाणात जाणवतात. या काळात सर्वात जास्त जाणवणारी समस्या म्हणजे त्वचा कोरडी पडणे, पांढर पडणे होय. यामुळे त्वचेचे काही आजारही या काळात मोठ्याप्रमाणात होऊ शकतात. यासाठी हिवाळ्या त्वचेची जास्त काळजी घेतली पाहिजे. त्वचेची काळ घेण्याची सोपी पद्धत म्हणजे तुमच्या आहारात काही खास फळांचा समावेश करणे होय. ही फळे कोणती आहेत त्यांचा कोणता फायदा होतो, ते जाणून घेवूयात.
♦ *ही फळे नियमित खा* ♦
✅ *1. रताळे*
हे खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन अ आणि सी मिळते शरीरासाठी हे अतिशय फायदेशीर आहे.
✅ *2. शिंगाडा*
शिंगाडा हे सौंदर्यासाठी खजिना आहे. यात सायट्रिक अॅसिड, कार्बोहायड्रेट्स, बीटा-अॅमिलेज, प्रोटीन, विटामिन्स-अ आदी पोषकतत्त्व असतात. यामुळे त्वचेच्या समस्या सुटतात.
✅ *3. संत्रे*
यात व्हिटॅमिन सी भरपूर असल्याने मुरुम, पुरळ कमी होतात. त्वचा कोरडी होत नाही.
✅ *4. लाल द्राक्ष*
लाल द्राक्षांमध्ये फोलेट, पोटॅशिअम, लोह, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन्स भरपूर असते. शरीरात ओलावा कायम राहतो.
✅ *5. गाजर*
याच्या सेवनाने त्वचा नितळ, सतेज होते. यातील व्हिटॅमिन अ मुळे त्वचेला ओलावा मिळतो. त्वचा कोरडी पडत नाही.
*6. तुरट फळे*
हिवाळ्यात तुरट फळांचे सेवन केल्याने त्वचा मऊ राहते. त्वचेच्या समस्या होत नाहीत. यासाठी संत्री-मोसं आवळा इत्यादी फळे खावीत.
✅ *7. टोमॅटो, पालक, लसूण*
यामध्ये केरोटीन तत्त्व असल्याने रक्त शुद्ध होते. मुरुम नाही. त्वचा सतेज होते
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[07/05, 7:15 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
*आरोग्य दाई काळे जिरे*
हिवाळ्यात आपण बर्याच रोगांना बळी पडतो. जर उबदार कपडे नाही घातले तर सर्दी होणे सामान्य आहे आणि खाण्यात दुर्लक्ष झाल्यामुळे पोटदुखी सुरू होते. त्या वेळी, जेव्हा थंड वारा थंडी वाढवते तेव्हा शरीरात आनेक विशेषत: सांध्यामध्ये वेदना वाढते. या सामान्य रोगांमध्ये, डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा घरगुती उपचार पहाणे अधिक चांगले. आज आम्ही तुम्हाला स्वयंपाकघ ठेवलेल्या अशाच एका गोष्टीबद्दल सांगणार आहोत सर्व आजारांसाठी रामबाण औषध आहे.
काळे जिरे अनेक आजार बरे करते. आपण घरगुती उपचार साठी वापरू शकता. एकीकडे काळी जीरे अन्नाची चव वाढ तर त्यामध्ये असलेले औषधी गुणधर्म आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवून रोगांविरूद्ध लढा देतात. का जीरा खाल्ल्याने शरीराला उर्जा मिळते आणि थकव अशक्तपणा दूर होतो
काळी जिरे सर्दी आणि खोकल्यासाठी रामबाण उ आहे. आपल्याला सर्दी आणि कफ झाल्यास काळी ज भाजून घ्या आणि ते रुमालमध्ये बांधून घ्यावे. यामुळे व आल्यामुळे सर्दी आणि कफला आराम मिळतो. याशिवाय काळी जिरे डांग्या खोकला, दमा आणि एलर्जीमुळे होणार्या श्वसन रोगांना कमी करण्यास करते.
काळी जिरे पचनक्रिया दूर करते. यामध्ये अँटीमाइक्रोबियल आढळले आहे, जे पाचन समस्या दूर काळ्या जिरेचे सेवन केल्याने ओटीपोटात दुखणे, अति पोटातील जंत, जठरासंबंधी, पोट फुगणे इत्यादी त्रास कमी होतात. सतत डोकेदुखीच्या समस्येमध्ये काळे ज देखील उपयुक्त आहे. कपाळावर काळी जिरे तेल लावल् डोकेदुखी कमी होते.
एवढेच नाही तर काळे जिरे दातदुखी देखील कमी करते. दातदुखी असल्यास, काळे जिरे तेलाचे काही थेंब कोम पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे आपल्या दातदुखीस त्वर आराम मिळेल. काळे जिरे वजन कमी करण्यासही उपयु ठरते. सतत तीन महिने काळ्या जिऱ्याचे सेवन करून तुमचे वजन कमी होऊ शकते. मग आपण कशाची वाट पाहत आहात? जर तुम्ही अद्याप जिरे आपल्या आहाराचा एक भाग बनविला नसेल तर आजपासून सुरुवात करा
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[08/05, 1:02 PM] ArogyamDhansampada: 🎯 *तांब्याची अंगठी धारण का*
*करावी त्यांचे फायदे*
*कोण कोणते ?*
तांब्याची अंगठी तर बरेच जण घालतात पण त्याच्यापासून आपल्या शरीराला होणारे फायदे फक्त क्वचित लोकांना माहिती आहेत.
तांब्याची अंगठीमूळे अंगातील उष्णता कमी होते हा फायदा तर सर्वच जणांना माहिती आहे पण तांब्याच्या अंगठीमुळे आपल्या शरीरास होणारे हे फायदे पाहून तुम्ही आश्चर्यचकित होणार आहात.
चला तर जाणून घेऊया ,
तांब्या पासून बनवलेल्या अंगठीला बोटामध्ये घातल्याने होणारे फायदे.
कॉपर म्हणझे तांबा याचा वापर खूप वर्षा पासून केला जात आहे.
पाण्यातील कीटकांना दूर करण्याची एक खास गुणवत्ता तांब्यामध्ये आहे, म्हणून तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
1. तांब्याची अंगठी रक्त दाबाला नियंत्रणामध्ये ठेवण्यास मदत करते. कमी रक्त दाब ने ग्रासलेल्या लोकांसाठी भरपूर फायदेशीर ठरते.
2. तांब्याची अंगठी पोटासंबंधी सर्व समस्यावर उपयुक्त ठरते. ही पोटदुखी, पचन न होणे, आणि एसिडिटी सारख्या समस्येवर फायदेशीर ठरते.
3. तांबे अंगठी घातल्यावर रक्तातील अशुद्धता दूर होते आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती पण वाढवते.
4. तांब्याची अंगठीमुळे शरीरातील उष्णता कमी होते. शारीरिक आणि मानसिक तणाव कमी होतो. तसेच तांब्याच्या अंगठीमुळे शरीर आणि मन शांत राहण्यास मदत होते
5. तांब्याच्या अंगठीमुळे रक्तदाब नियंत्रित होतो. त्याचबरोबर तांब्याची अंगठी घालून तुम्ही शरीरातील सूज देखील कमी करू शकता.
तांब्यापासून बनवलेल्या अंगठीचे हे सर्व फायदे तुम्हाला तेव्हाच मिळतील जेव्हा तुम्ही हि अंगठी शुद्ध ताम्ब्यापासून बनवलेली असेल.
एक छोटीशी अंगठी तुम्हाला एवढे फायदे देऊ शकते तर तुम्ही हि अंगठी घालण्यास विलंब करूच नका.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[08/05, 4:58 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🥬 *मेथीच्या भाजीचे आरोग्यवर्धक फायदे*
➡️हिरव्या पाले भाज्यांमधे सर्व महत्वाचे पोषक घटक असल्यानं शरिराची वाढ तसेच चांगल्या आरोग्यासाठी त्या महत्वाच्या असतात. मेथीची भाजी आणि भाकरी हा महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील लोकांचा आवडता आहार आहे. मेथीमध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आढळतात. ज्याचा आरोग्यावर खुप चांगला फायदा होतो.
➡️मेथीच्या पानांमध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस आणि प्रथिने, व्हिटॅमिन के जास्त प्रमाणात आढळतात.मेथीच्या पानांची पालेभाजी नुसती रुचकरच नव्हे, तर अनेक विकारांचा धोका कमी करणारी आहे.
➡️मेथीच्या दाण्यापासून रक्तातील साखर कंट्रोल होण्यास देखील मदत होते. रक्तातील साखर नियंत्रित राहते मधूमेहींनी मेथीची पाने आहारात समावेश केल्यास त्यांना चांगला फायदा होऊ शकतो.
➡️मधूमेहींनी मेथाचे दाणे व मेथीची पाने या दोन्ही पदार्थांचा आहारात समावेश केल्यास त्यांना चांगला फायदा होऊ शकतो.कारण मेथीमधील गॅलॉक्टोमेनिन या नैसर्गिक विद्रव्य फायबर घटकामुळे रक्तात साखर शोषण्याचे प्रमाण कमी होते.
➡️केसांच्या समस्या कमी होतात. मेथीची पेस्ट केसांना लावल्यास अथवा मेथीचा आहारात वापर केल्यास केस अधिक काळे व चमकदार होतात. मेथीची पाने बारीक करा आणि आंघोळीच्या अर्धा तास आधी केसाना लावा, कोंडा लवकर संपेल.
➡️मेथीची पाने भिजवून पेस्ट बनवून त्वचेवर लावल्यास त्वचा स्वच्छ व मऊ दिसते. मेथीच्या पानात चिकट पोषक घटक असतात, ज्यामुळे त्वचेला कोरडेपणापासून संरक्षण होते. मेथी बारीक करून पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावल्यास काळे डाग दूर होतात. मेथीची पाने चेहर्याचवरील सूज कमी करते.
➡️मेथीच्या पानांचा रस घेत लहान मुलाना दररोज एक चमचे देऊन पोटातील किडे दूर होतात. छातीत जळजळ होत असल्यास रोजच्या आहारात एक चमचा मेथी दाण्याचा समावेश करा.यासाठी मेथीचे दाणे पाण्यामध्ये भिजत ठेवा व नंतर स्वयंपाकामध्ये वापरा.
➡️तोंड आले असल्यास, घसा बसला असल्याच मेथीची पाने भिजवलेल्या पाण्याने गुळण्या कराव्यात. त्यामुळे आराम मिळतो. सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे दाणे खाल्याने पोट साफ राहते----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[10/05, 11:38 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🎯 *कपाळावरील सुरकुत्या कमी*
*करण्यासाठी छान उपाय*
आजच्या व्यस्त जीवनशैमध्ये घर आणि ऑफिसच्या दुहेर जबाबदारीमुळे चेहरा निर्जीव होतो आणि चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ लागतात, खासकरून कपाळावरील सुरकुत् चेहऱ्याचे सौंदर्यच खराब करत नाहीत तर आपण वयस्कर देखील दिसू लागता. तथापि या चिंतेचे मुख्य कारण थकवा जंक फूड आणि शरीरात पौष्टिक घटक. जर तुम्ह काही गोष्टींची काळजी घेतली तर आपल्या कपाळावरील सुरकुत्यापासून मुक्त होऊ शकता. कसे? जाणून घ्या सविस्तर..
✅ *करा चेहऱ्याचा मसाज*
कपाळावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी आपल्या चेहर्याची नियमित मालिश केली पाहिजे. चेहऱ्याचा मसाज आपल्याला तणावातून आराम देतो, तसेच चेहरा तेजस्वी बनवतो आणि रक्त प्रवाह देखील वाढतो. हे मृत पेशी देखील काढून टाकते, जेणेकरून काही दिवसात आपल्य कपाळावरील सुरकुत्या दूर होतात.
✅ *तुमचे शरीर हायड्रेटेड ठेवा*
जेव्हा आपल्या शरीरावर हायड्रेट असते तेव्हाच चेहऱ्य चमक येते. म्हणूनच, तुमच्या कपाळावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी, शरीराला नेहमीच हायड्रेट ठेवा आणि त्यासाठी दररोज किमान 7-8 ग्लास पाणी प्या. पाणी आपल्या शरीरास डिटॉक्स करण्याचे देखील कार्य करते
✅ *नित्यनेमाने योग करा*
आपल्या चेहऱ्यावरील हावभाव हे देखील सुरकुत्या होण्याचे प्रमुख कारण असू शकते. तर यापासून मुक्त होण्यासाठी आपल्या दिनचर्यामध्ये फेस योगाचा समावेश करा. यामुळे केवळ नकारात्मक प्रभाव कमी करण्यातच आपण सक्षम होऊ शकत नाही तर चेहर्यावर सुरकुत्या रोखून आपला चेहरा तरूण ठेवू शकता.
✅ *सनस्क्रीन वापरणे आवश्यक आहे*
सूर्याच्या अल्ट्रा व्हायलेट किरणांमुळे त्वचेवर सुरकुत्य येतात, म्हणून आपली त्वचा सूर्याच्या हानिकारक किरणांपासून सुरक्षित ठेवा आणि जेव्हा आपण बाहेर जाल तेव्हा डर्मटालॉजिस्टच्या सल्ला घेऊन सनस्क्रीनचा वापर करा. आपण दररोज याचा वापर केल्यास ते आपल्या सुरकुत्या कमी करते. त्याचबरोबर आपले सौंदर्य देखील अबाधित राहते.
✅ *निरोगी आहार घ्या*
सुरकुत्यापासून मुक्त होण्यासाठी पौष्टिक पौष्टिकांसह आहार घेणे आवश्यक आहे. म्हणूनच आपल्या दिनचर्यामध्ये निरोगी आहारासारख्या ताज्या फळांचा रस, हिरव्या भाज्या, डाळी, संपूर्ण धान्य इ. सामावेश करा. हे त्वचेचे मृत पेशी काढून टाकते. त्याचबरोबर पेशी तयार करण्यासाठी त्वचा अँटी-ऑक्सिडेंट देखील पुरवते.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[11/05, 10:52 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🎯 *भाजलेल्या लसूण पासून पुरुषांना*
*मिळतात भरपूर लाभ*
लसूण तर सर्वांनाच माहिती आहे. स्वयंपाक करताना भाजी किंवा डाळीला तडका देण्यासाठी गृहिणी लसणाचा वापर करतात. लसणाची चटणीसुद्धा बनवल जाते. लसूण खाण्याने हृदय मजबूत होते. याशिवाय त्याच्यामध्ये असे अनेक औषधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे आरोग्य चांगले राहू शकते. अनेक आजारांवर गुणकारी असलेला लसूण पुरूषांसाठी खुप लाभदायक आहे. लसूण खाण्याचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात.
✅ *1. पुरूषांची सेक्स लाईफ*
लसणामध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोन वाढविण्याचा गुण हे हार्मोन्स पुरूषांची सेक्स लाईफ सुधारतात. सेक्स पावर वाढते. जे पुरुष लसूण खातात, त्यांच्याकडे महिला जास्त आकर्षित होतात, असे एका शोधात आढळून आले आहे.
✅ *2. हृदयाची मजबूती*
लसणात ओमेगा 3 फॅटी अॅसिड आढळते. यामुळे हृदय मजबू होते. हृदयविकाराची शक्यता कमी होते.
3. सर्दी, खोकला, ताप
लसणू खाल्ल्याने सर्दी, खोकला आणि ताप दूर होतो लसणात अँटीबायोटीक, अँटीव्हायरल आणि अँटीफंग गुण असतात. हे वायरल आजार दूर राहतात. यासाठी थोडासा भाजून खाऊ शकता.
✅ *4. फिटनेस*
फिटनेस चांगला ठेवायचा असेल तर रोज सकाळी रिकाम्यापोटी एक लसूण पाकळी चावून खा आणि त्यानंतर एक छोटा ग्लास पाणी प्या. काही दिवसा तुम्हाला फरक दिसून येईल. यामुळे दिवसभर अॅक्टिव्ह कराल आणि फिटनेससुद्धा मजबूत होईल.
✅ *5. पचनक्रिया*
पचनक्रिया वाढविण्यासाठी लसूण रामबाण औषध कारण लसणात भरपूर फायबर असते. ज्यामुळे पचनशक्ती वाढते.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[11/05, 1:54 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🎯 *भाजलेल्या लसूण पासून पुरुषांना*
*मिळतात भरपूर लाभ*
लसूण तर सर्वांनाच माहिती आहे. स्वयंपाक करताना भाजी किंवा डाळीला तडका देण्यासाठी गृहिणी लसणाचा वापर करतात. लसणाची चटणीसुद्धा बनवल जाते. लसूण खाण्याने हृदय मजबूत होते. याशिवाय त्याच्यामध्ये असे अनेक औषधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे आरोग्य चांगले राहू शकते. अनेक आजारांवर गुणकारी असलेला लसूण पुरूषांसाठी खुप लाभदायक आहे. लसूण खाण्याचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात.
✅ *1. पुरूषांची सेक्स लाईफ*
लसणामध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोन वाढविण्याचा गुण हे हार्मोन्स पुरूषांची सेक्स लाईफ सुधारतात. सेक्स पावर वाढते. जे पुरुष लसूण खातात, त्यांच्याकडे महिला जास्त आकर्षित होतात, असे एका शोधात आढळून आले आहे.
✅ *2. हृदयाची मजबूती*
लसणात ओमेगा 3 फॅटी अॅसिड आढळते. यामुळे हृदय मजबू होते. हृदयविकाराची शक्यता कमी होते.
3. सर्दी, खोकला, ताप
लसणू खाल्ल्याने सर्दी, खोकला आणि ताप दूर होतो लसणात अँटीबायोटीक, अँटीव्हायरल आणि अँटीफंग गुण असतात. हे वायरल आजार दूर राहतात. यासाठी थोडासा भाजून खाऊ शकता.
✅ *4. फिटनेस*
फिटनेस चांगला ठेवायचा असेल तर रोज सकाळी रिकाम्यापोटी एक लसूण पाकळी चावून खा आणि त्यानंतर एक छोटा ग्लास पाणी प्या. काही दिवसा तुम्हाला फरक दिसून येईल. यामुळे दिवसभर अॅक्टिव्ह कराल आणि फिटनेससुद्धा मजबूत होईल.
✅ *5. पचनक्रिया*
पचनक्रिया वाढविण्यासाठी लसूण रामबाण औषध कारण लसणात भरपूर फायबर असते. ज्यामुळे पचनशक्ती वाढते.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[11/05, 2:22 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
😴 *झोपेच्या गोळ्यांची सवय*
*घातक वेळीच व्हा सावध !*
अनेक लोकांना निद्रानाशाची समस्या असते. हे लोक झोपेच्या गोळ्या घेत असतात. परंतु, अशाप्रकारच्या गोळ्या नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेतल्या पाहिजेत. मात्र, अनेक लोक डॉक्टरांचा सल्ला न घेत गरज नसतानाही झोपेच्या गोळ्या घेत असतात. याचे गंभीर परिणाम शरीरावर होत असतात. हे परिणाम काय ते आपण जाणून घेणार आहोत.
♦ *हे आहेत धोके* ♦
✅ *1. कोमामध्ये जाण्याचा धोका*
दररोज एका गोळीपेक्षा जास्त गोळ्या घेणारी व्यक्ती कोमामध्ये जाण्याचा धोका जास्त असतो. विशेष म्हणजे दमा आणि पाठीच्या मणक्याचा त्रास असल्य हा धोका जास्त असतो. तसेच ब्लड प्रेशर, डोके दुखीसारख्या समस्या होऊ शकतात.
✅ *2. स्मरणशक्ती*
यामुळे स्मरणशक्तीवर परिणाम होतो. झोपोच्या गोळ्यांमध्ये असेलेली तत्व नर्वस सिस्टिमवर परिणाम करतात. त्यामुळे नर्वस सिस्टिम संबंधातील आजारांच धोका वाढतो.
✅ *3. थकवा*
रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते.दिवसभर सुस्ती, थकवा जाणवतो.
✅ *4. लठ्ठपणा*
लठ्ठ व्यक्तींनी चुकूनही झोपोच्या गोळ्या घेऊ नयेत. याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
✅ *5. गरोदरपणा*
गर्भवती महिलांनी झोपेच्या गोळ्यांचे सेवन केल्यास अस्वस्थ वाटू लागते. तसेच पोटातील बाळावर याचा वाईट परिणाम होतो. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
✅ *6. हृदयाचे आजार*
यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. या गोळ्यांमधी जोपिडेम नावाच्या तत्वामुळे हृदयाचे आजार होतात, तज्ज्ञ सांगतात.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[11/05, 5:26 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🎯 *रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी*
*ह्या दोन वस्तूंचे सेवन करा*
कोरोना व्हायरसचा प्रकोप चारही बाजूला पसरत यापासून वाचण्यासाठी खबरदारीचे उपाय करणे आवश्यक आहे. जर तुम्हाला सतत ताप, सर्दी, खोकला, होत असे समजून घ्या की, तुमची इम्युनिटी पॉवर कमजोर आहे. कोणत्याही व्यक्तीचे आजारी पडणे हे त्याच्या आजाराला तोंड देणार् शारीरातील ताकदीवर अवलंबून असते, त्यास रोग प्रतिकारकशक्ती (इम्यून सिस्टम) म्हणतात.
शरीरातील ही प्रणाली मजबूत असेल, तर आजाराचे विषाणू तुम्हाला काहीही करू शकणार नाहीत. पण ही प्रणाली कमजोर झाली तर व्हायरसचा शरीरावर लवकर परिणाम होतो. तुम्ही काही पदार्थांचे सेवन क आपली इम्युनिटी मजबूत करू शकता. कोरोनाच्या सुरूवातीच्या लक्षणात सर्दी, ताप आणि खोकला अशी लक्षणे आढळतात. यापासून वाचण्यासाठी इम्युनिट वाढवणार्या पदार्थांचे सेवन करणे जरूरी आहे.
✅ *1. लसूण*
लसूण खाल्ल्याने अनेक आरोग्य समस्या आपोआप दूर होतात. यामध्ये अँटीबॅक्टीरियल गुण असल्याने व्हायरसशी लढण्यास मदत होते. लसूण शरीराची इम्यून सिस्टम मजबूत करतो. कोणत्याही व्हायरल इन्फेक्शनपासून लसूण वाचवतो. रोज एक लसणाची पाकळी कच्ची चावून खावी.
✅ *2. ज्येष्टीमध*
ही एक आयुर्वेदीक वनस्पती आहे. हिच्या मुळात अँटीव्हायरल आणि अँटीबॅक्टेरियल गुण असतात, यामुळे इम्यूनिटी सिस्टम मजबूत होते. याच्या सेवनाने अनेक प्रकारच्या आजारापासून सुटका होते.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[12/05, 10:19 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🎯 *रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी*
*ह्या दोन वस्तूंचे सेवन करा*
कोरोना व्हायरसचा प्रकोप चारही बाजूला पसरत यापासून वाचण्यासाठी खबरदारीचे उपाय करणे आवश्यक आहे. जर तुम्हाला सतत ताप, सर्दी, खोकला, होत असे समजून घ्या की, तुमची इम्युनिटी पॉवर कमजोर आहे. कोणत्याही व्यक्तीचे आजारी पडणे हे त्याच्या आजाराला तोंड देणार् शारीरातील ताकदीवर अवलंबून असते, त्यास रोग प्रतिकारकशक्ती (इम्यून सिस्टम) म्हणतात.
शरीरातील ही प्रणाली मजबूत असेल, तर आजाराचे विषाणू तुम्हाला काहीही करू शकणार नाहीत. पण ही प्रणाली कमजोर झाली तर व्हायरसचा शरीरावर लवकर परिणाम होतो. तुम्ही काही पदार्थांचे सेवन क आपली इम्युनिटी मजबूत करू शकता. कोरोनाच्या सुरूवातीच्या लक्षणात सर्दी, ताप आणि खोकला अशी लक्षणे आढळतात. यापासून वाचण्यासाठी इम्युनिट वाढवणार्या पदार्थांचे सेवन करणे जरूरी आहे.
✅ *1. लसूण*
लसूण खाल्ल्याने अनेक आरोग्य समस्या आपोआप दूर होतात. यामध्ये अँटीबॅक्टीरियल गुण असल्याने व्हायरसशी लढण्यास मदत होते. लसूण शरीराची इम्यून सिस्टम मजबूत करतो. कोणत्याही व्हायरल इन्फेक्शनपासून लसूण वाचवतो. रोज एक लसणाची पाकळी कच्ची चावून खावी.
✅ *2. ज्येष्टीमध*
ही एक आयुर्वेदीक वनस्पती आहे. हिच्या मुळात अँटीव्हायरल आणि अँटीबॅक्टेरियल गुण असतात, यामुळे इम्यूनिटी सिस्टम मजबूत होते. याच्या सेवनाने अनेक प्रकारच्या आजारापासून सुटका होते.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[12/05, 10:28 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🎯 *पनीर मुळे वजन वाढत*
*नाही तर कमी होते*
मेटाबॉलिज्म आणि वजन याचा खुप जवळचा संबंध आहे वजन कमी करण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. यातील अनेकांना खुप प्रयत्न करूनही यश येत नाही. याचे कारण म्हणजे चुकीची पद्धत किंवा चुकीच्या माहितीच्या आधारावर उपाय करणे. काही लोकांच असा समज आहे की, पनीर खाल्ल्याने वजन कमी होते, तज्ज्ञ सांगतात पनीर योग्य प्रकारे सेवन केल्यास वजन कमी होऊ शकते.
झोपण्याआधी पनीर खाल्लाने मेटाबॉलिज्म स्तर वाढतो. याने वेगाने फॅट बर्न होता आणि त्यामुळे वजन कमी होते, असे अमेरिकेलीत एका यूनिव्हर्सिटीच्या रिसर्चमध्ये आढळून आले आहे.
♦ *प्रयोगातील निष्कर्ष*
1. झोपण्याच्या 30 ते 60 मिनिटेआधी पनीर खाल्य ऊर्जा स्तर वाढतो. मेटाबॉलिज्मचा स्तर ही वाढतो आणि फॅट बर्न क्रियाही वेगाने होते.
2. पनीरमध्ये कॅसीन या प्रोटीनमुळे मेटाबॉलिज्मच वाढतो आणि फॅटही वेगाने बर्न होते.
3. पनीर एक लो फॅट चीज आहे, जे वजन वाढवत नाही करते.
4. जास्तीत जास्त लोक वजन कमी करण्याच्या नादात चीज म्हणजेच पनीरचे अजिबातच सेवन करत नाहीत पनीर त्यांच्यासाठी फायदेशीर आहे.
5. वजन कमी करण्यासाठी पनीर खाऊ शकता.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[12/05, 12:32 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🧅 *आरोग्य दाई कांदा*
मुख्यत: भाजीपाला बनवताना वापरला जाणारा कांदा शरीरासाठी फायदेशीर असतो. व्हिटॅमिन, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, अँटी-ऑक्सिडेंट इत्यादी भरपूर प्रमाणात त्यात आढळतात, ज्यामुळे शरीराला आजारांपासून वाचविण्यात मदत होते. स्वयंपाकासह कच्चे खाणे फायदेशीर आहे. हे कच्चे कोशिंबीर म्हणून खाल्ल्याने पाचन तंत्राची बळकटी होते आणि मधुमेह नियंत्रणात राहतो. चला तर मग जाणून घेऊ कच्चा कां खाण्याच्या इतर फायद्यांविषयी ...
✅ *१) डोळे निरोगी होतात*
कच्चा कांदा खाल्ल्याने डोळे निरोगी राहून समंधित समस्येपासून मुक्त होतो.
✅ *२) मधुमेह*
यात मधुमेह-विरोधी, अँटी-ऑक्सिडेंट घटक आहेत, मधुमेह रूग्णांसाठी फायदेशीर आहे. नियमित सेवन केल्याने साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
✅ *३) कर्करोग प्रतिबंध*
दररोज कांदा खाल्ल्याने हे शरीरातील कर्करोगाच्य बॅक्टेरियांच्या वाढीस प्रतिबंध करते. तज्ञांच्या मते कांद्यामध्ये असे घटक असतात जे स्तन, तोंड आणि पोटाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करतात.
✅ *४) शरीर हायड्रेटेड होते*
अनेक आवश्यक घटकांनी समृद्ध कच्चा कांदा सेवन केल्याने शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण होण्यास मदत होते
✅ *५) पाचक प्रणाली मजबूत होते*
कांद्यामध्ये व्हिटॅमिन, कॅल्शियम, लोह, एंटी-एलर्जि अँटी-ऑक्सिडंट इत्यादी असतात जे अन्न पचन करण्या मदत करते. दररोज कोशिंबीर म्हणून कच्चा कांदा घेतला तर पोटातील समस्या ऍसिडिटी, बद्धकोष्ठता, वेदना इत्यादीपासून मुक्ती मिळते .
✅ *६) सांधेदुखी दूर होते*
सांधेदुखीच्या वेदना किंवा संधिवातासाठी कांदा भाजणे आणि ते खाणे फायद्याचे आहे. यासह कांदा मोहरीच्या तेलात गरम करून पेस्ट बनवा आणि सांध्या लावल्यास वेदना दूर होते.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[13/05, 9:05 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🎯 *उंची वाढवण्याचे सोपे उपाय*
उंची चांगली असेल तर व्यक्तीमत्व खुलून दिसते. आत्मविश्वास सुद्धा वाढतो. लहान मुले असोत की, मोठे सर्वांना उंची हवीहवीशी वाटते. तुमची उंची किती वाढते हे तुम्ही काय खाता आणि तुमचा दिनक्रम तसेच सवयी यावर अवलंबून असते. अनेक लोक उंची वाढविण्यासाठी विविध प्रकारची औषधे घेतात. यापैकी बहुतांश औषधे शरीरासाठी हानिकारक असत उंची वाढविण्यासाठी काही खास घरगुती उपाय आपण जाणून घेवूयात.
✅ *1. भरपूर झोप घ्या*
आरोग्य आणि तंदुरूस्तीसाठी योग्य झोप खुप आवश्यक आहे. एका चांगल्या जीवनशैलीसाठी पूर्ण झोप आवश्यक आहे. योग्य झोप घेतल्याने तुमची उंची वाढू शकते. कमी कमी 8 तासांची झोप घ्या.
✅ *2. भरपूर पाणी प्या*
दररोज भरपूर पाणी पिले पाहिजे. शरीरात पाण्या ची कमतरता होऊ देऊ नका. शरीरात भरपूर पाणी असले की वाढ चांगली होते.
✅ *3. झोपणे आणि चालण्याची पद्धत*
चांगली उंची हवी असेल तर तुमची चालण्याची, उठण्या बसण्याची सवय आणि झोपण्याची सवय योग्य असली पाहिजे. झोपेत शरीरात चुकीच्या स्थितीत राहिल्य त्याचा परिणाम उंचीच्या वाढीवर होतो. योग्य स्थितीत झोपावे. चालताना मान खाली घालून चालू नका.
✅ *4. खाणे-पिणे*
चांगल्या उंचीसाठी खाणे-पिणे योग्य असणे खुप आवश् आहे. यामुळे शरीराची वाढ चांगली होते. आहारात व्हिटामिन, कॅल्शियम, झिंक प्रोटीन आणि फॉस्फरस मात्रा आणि पिण्यात दूध, जूस, योग्य मात्रेत घेतले पाहिजे. याचा परिणाम उंची वाढण्यावर होतो. जात साखर खाऊ नका.
✅ *5. व्यायाम आणि योगा*
योगा आणि व्यायामाने उंची वाढवता येते. नियमित केल्याने शरीरात निरोगी राहते. उंची वाढवण्या साठी ताडासन करणे लाभदायक आहे.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[13/05, 2:47 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🩸 *रक्ताची कमतरता दूर करण्याचे ‘हे’ १२ प्रभावकारी घरगुती उपाय, जाणून घ्या*
*रक्त शुद्ध करण्यासाठी ‘या’ पदार्थांचे सेवन करा*🩸
थकवा, त्वचा पिवळी पडणे, हात-पाय सुजणे इत्यादी लक्षणे अॅनिमियाची आहेत. ही समस्या पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त दिसून येते. रक्तामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्यास अॅनिमिया होण्याची शक्यता असते. अॅनिमियाच्या रुग्णामध्ये लोह तत्त्व, व्हिटॅमिन बी, फॉलिक अॅसिड कमी असते. यासाठी कोणते पदार्थ खाल्ल्यास रक्ताचे प्रमाण वाढते आणि अॅनिमिया दूर होतो, हे आपण जाणून घेवूयात.
*हे उपाय करा*
👉🏻 दिवसातून एक वेळेस गवती चहा, दालचिनी, बडीशेप समप्रमाणात टाकून चहा तयार करून प्यावा. यामुळे रक्ताची कमतरता दूर होईल.
👉🏻 सकाळी अंकुरित धान्याचे सेवन करावे.
👉🏻 सितोपलादी चूर्ण ५० ग्रॅम, अश्वगंधा चूर्ण ५० ग्रॅम, शतावरी चूर्ण १० ग्रॅम, सिद्धमकरध्वज ५ ग्रॅम, लोहभस्म १० ग्रॅम, अष्टवर्ग चूर्ण २५ ग्रॅम, मध ३०० ग्रॅम. हे सर्व चूर्ण एकत्र करून सकाळ-संध्याकाळ ५ ते १० ग्रॅम घ्यावे. त्यानंतर दुध प्यावे.
👉🏻 मीठ आणि लसणाचे नियमित सेवन करावे. यामुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते.
👉🏻 एक ग्लास सफरचंद ज्यूस नियमित घ्यावे. सफरचंद ज्यूसमध्ये बीटचा रस आणि चवीनुसार मध टाकावा. या मिश्रणात लोह तत्त्व जास्त असते.
👉🏻 २ चमचे तीळ २ तास पाण्यामध्ये भिजवून ठेवा. पाणी गळून तिळाची पेस्ट तयार करा. यामध्ये मध मिसळून दिवसातून दोन वेळेस हे मिश्रण खावे. शेंगदाणे आणि गुळ एकत्र चावून-चावून खा.
👉🏻 दिवसातून दोन वेळेस थंड पाण्याने स्नान करावे. सकाळी थोडावेळ सूर्यप्रकाशात बसा.
👉🏻 चहा आणि कॉफी पिण्याचे प्रमाण कमी करा.
👉🏻 सोयाबीनचे सेवन केल्यास जास्त प्रमाणात आयर्न मिळते.
👉🏻 बीटला अॅनिमियासाठी एक रामबाण उपाय मानले जाते. हे लोह तत्वपूर्ण फळ आहे.
👉🏻 टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि लायकोपिनचे प्रमाण आढळून येते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आयर्नला एब्जार्ब करण्याते काम करते.
👉🏻 अॅनिमियाच्या रुग्णांनी सुक्या मेव्याचे सेवन करावे. सुक्या मेव्यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण लवकर वाढते.
👉🏻 पिस्ता सेवन केल्यास शरीराला भरपूर आयर्न मिळते.
👉🏻 रोज अक्रोड खाल्यानेसुध्दा अॅनिमियाच्या लोकांना फायदा होतो.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[14/05, 9:47 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🎯 *तुमचं बाळ झोपेत अंथरूण ओलं* *करतं का? जाणून घ्या* *त्यामागची कारणं..*
♦ *बोभाटा* ♦
“केलंस ना अंथरूण ओलं? आता लहान राहिलास का तू?”
“कधी अक्कल येणार तुला? झोपेत अंथरूण ओलं करण्याचं वय आहे का तुझं?”
हे असे संवाद कुणी आपल्या मुलाला/मुलीला रागावण्यासाठी वापरत असेल तर थांबा… रागावण्यापेक्षा गरज आहे लहान मुलं झोपेत अंथरूण ओलं का करतात हे समजून घेण्याची!
लहान मूल असलेल्या प्रत्येक घरातील ही समस्या आहे. कुणी मुद्दाम झोपेत शू करत नाही. असं होण्यामागे काय कारणे आहेत ती आपण समजून घेऊया…
✅ १. वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत अंथरूण ओले होणे ही अतिशय सामान्य गोष्ट आहे. या लहान वयात मुलांनी आपल्या शरीरावर पूर्णतः नियंत्रण मिळवलेले नसते, त्यामुळे होणाऱ्या नैसर्गिक क्रिया रोखल्या जात नाहीत.
✅ २. ज्या मुलाचं वय ५ वर्षापेक्षा अधिक आहे आणि एका आठवड्यात कमीतकमी ३ वेळा तो अंथरूण ओले करत असेल त्या मुलाला ‘नॉक्टर्नल एनयूरेसिस’ ही समस्या आहे असे वैद्यकीयदृष्ट्या समजले जाते. अशी समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.
✅ ३. रात्रीच्यावेळी लघवी तयार होण्याचं प्रमाण कमी करण्यासाठी शरीरात एक हार्मोन काम करत असतं. या हार्मोनला ‘एन्टी डाइयूरेटिक हार्मोन’ म्हणतात. जर तुमचं मुल रात्री अंथरूण ओलं करत असेल तर त्याच्यामध्ये ADH चं प्रमाण कमी असण्याची शक्यता असू शकते.
✅ ४. झोपेत शु होण्यामागचं एक प्रमुख कारण मूत्राशयाचा आकार लहान असणं हेही एक असू शकतं. मूत्राशय किडनीतून येणारं मुत्र साठवण्याचं काम करत असतं. जर त्याचा आकार लहान असेल तर वारंवार शु होऊ शकते. याखेरीज मूत्राशयाचा अशक्तपणा हे दुसरं कारण असू शकतं.
✅ ५. जी मुले गाढ झोपतात त्यांच्यामध्येही अंथरूण ओले करण्याचे प्रमाण जास्त दिसून येते.
✅ ६. मुलांचा स्वभाव फारच चंचल असेल आणि दिवसभर ती खेळण्यात व्यस्त असतील तर रात्री त्यांचे अंथरूण ओले होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
✅ ७. बऱ्याचदा मानसिक ताणतणावामुळे असे होऊ शकते. असे आढळून येते की, मानसिक तणाव एखाद्या दिवशी जास्त असेल तर मूल अंथरूण हमखास ओले करते आणि मानसिक तणाव अजिबात नसेल तर मात्र असे होत नाही.
✅ ८. साधारणपणे मुलांच्या पाचव्या वर्षापासून ते दहाव्या वर्षापर्यंत हळू हळू ही सवय आपोआप कमी होत जाते. त्यामुळे दहा वर्षापर्यंतचा मुलगा/मुलगी अंथरूण ओले करत असेल तर तशी फार काळजीची गोष्ट नाही.
✅ ९. कित्येकदा मुलांच्या आईवडिलांना लहानपणी अशी सवय असेल तर मुलांमध्येही अशी सवय आढळून येते. त्यातही मुलींपेक्षा मुलांमध्ये झोपेत शू करण्याची शक्यता तिपटीने जास्त असते असे अभ्यासातून दिसून आले आहे.
समजा कुणी रात्रीशिवाय दिवसाही अंथरुण ओले करत असेल, लघवीला त्रास होत असेल, नैसर्गिक विधींवर नियंत्रण राहत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.
आता प्रश्न येतो की, लहान मुलांची ही सवय कशी कमी करायची? तर त्यावर अर्थातच रागावणे हा उपाय अजिबात नाही हे आधी लक्षात घ्यायला हवं. उलट त्यांना स्वतःला या बाबतीत अपराधी वाटू नये म्हणून जवळ घेऊन समजावणे हा एक उत्तम उपाय ठरू शकतो. मुलांची मने ताणतणाव विरहित राहावी म्हणून पालकांनी प्रयत्न करायला हवेत. मुलांवर ओरडल्याने ती अधिक तणावाखाली जातात आणि प्रेमाने समजवल्याने त्यांच्यामधील न्यूनगंड कमी होण्यास मदत होते. त्यासोबतच रात्री झोपण्यापूर्वी बाथरूमला जायची सवय मुलांना लावली पाहिजे. एक निश्चित वेळ ठरवून रोजच्या रोज त्याच वेळी बाथरूमला गेल्यास अंथरुण ओले होण्याची समस्या बऱ्याच प्रमाणात दूर होते. शक्यतो रात्री झोपण्यापूर्वी अधिक प्रमाणात द्रव पदार्थ पाजवणे टाळले तरी सुद्धा या समस्येवर मात करता येऊ शकते.
तर आता मुलांनी अंथरूण ओले केले तर त्यांना तुम्ही रागावू नका आणि दुसरे कुणी रागावत असेल तर त्यांना समजावून सांगा. हा लेख जास्तीतजास्त शेअर करा जेणेकरून लहान मुले असलेल्या अनेक घरातील गैरसमज दूर होण्यास मदत होईल.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[14/05, 9:48 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🎯 *तुमचं बाळ झोपेत अंथरूण ओलं* *करतं का? जाणून घ्या* *त्यामागची कारणं..*
♦ *बोभाटा* ♦
“केलंस ना अंथरूण ओलं? आता लहान राहिलास का तू?”
“कधी अक्कल येणार तुला? झोपेत अंथरूण ओलं करण्याचं वय आहे का तुझं?”
हे असे संवाद कुणी आपल्या मुलाला/मुलीला रागावण्यासाठी वापरत असेल तर थांबा… रागावण्यापेक्षा गरज आहे लहान मुलं झोपेत अंथरूण ओलं का करतात हे समजून घेण्याची!
लहान मूल असलेल्या प्रत्येक घरातील ही समस्या आहे. कुणी मुद्दाम झोपेत शू करत नाही. असं होण्यामागे काय कारणे आहेत ती आपण समजून घेऊया…
✅ १. वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत अंथरूण ओले होणे ही अतिशय सामान्य गोष्ट आहे. या लहान वयात मुलांनी आपल्या शरीरावर पूर्णतः नियंत्रण मिळवलेले नसते, त्यामुळे होणाऱ्या नैसर्गिक क्रिया रोखल्या जात नाहीत.
✅ २. ज्या मुलाचं वय ५ वर्षापेक्षा अधिक आहे आणि एका आठवड्यात कमीतकमी ३ वेळा तो अंथरूण ओले करत असेल त्या मुलाला ‘नॉक्टर्नल एनयूरेसिस’ ही समस्या आहे असे वैद्यकीयदृष्ट्या समजले जाते. अशी समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.
✅ ३. रात्रीच्यावेळी लघवी तयार होण्याचं प्रमाण कमी करण्यासाठी शरीरात एक हार्मोन काम करत असतं. या हार्मोनला ‘एन्टी डाइयूरेटिक हार्मोन’ म्हणतात. जर तुमचं मुल रात्री अंथरूण ओलं करत असेल तर त्याच्यामध्ये ADH चं प्रमाण कमी असण्याची शक्यता असू शकते.
✅ ४. झोपेत शु होण्यामागचं एक प्रमुख कारण मूत्राशयाचा आकार लहान असणं हेही एक असू शकतं. मूत्राशय किडनीतून येणारं मुत्र साठवण्याचं काम करत असतं. जर त्याचा आकार लहान असेल तर वारंवार शु होऊ शकते. याखेरीज मूत्राशयाचा अशक्तपणा हे दुसरं कारण असू शकतं.
✅ ५. जी मुले गाढ झोपतात त्यांच्यामध्येही अंथरूण ओले करण्याचे प्रमाण जास्त दिसून येते.
✅ ६. मुलांचा स्वभाव फारच चंचल असेल आणि दिवसभर ती खेळण्यात व्यस्त असतील तर रात्री त्यांचे अंथरूण ओले होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
✅ ७. बऱ्याचदा मानसिक ताणतणावामुळे असे होऊ शकते. असे आढळून येते की, मानसिक तणाव एखाद्या दिवशी जास्त असेल तर मूल अंथरूण हमखास ओले करते आणि मानसिक तणाव अजिबात नसेल तर मात्र असे होत नाही.
✅ ८. साधारणपणे मुलांच्या पाचव्या वर्षापासून ते दहाव्या वर्षापर्यंत हळू हळू ही सवय आपोआप कमी होत जाते. त्यामुळे दहा वर्षापर्यंतचा मुलगा/मुलगी अंथरूण ओले करत असेल तर तशी फार काळजीची गोष्ट नाही.
✅ ९. कित्येकदा मुलांच्या आईवडिलांना लहानपणी अशी सवय असेल तर मुलांमध्येही अशी सवय आढळून येते. त्यातही मुलींपेक्षा मुलांमध्ये झोपेत शू करण्याची शक्यता तिपटीने जास्त असते असे अभ्यासातून दिसून आले आहे.
समजा कुणी रात्रीशिवाय दिवसाही अंथरुण ओले करत असेल, लघवीला त्रास होत असेल, नैसर्गिक विधींवर नियंत्रण राहत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.
आता प्रश्न येतो की, लहान मुलांची ही सवय कशी कमी करायची? तर त्यावर अर्थातच रागावणे हा उपाय अजिबात नाही हे आधी लक्षात घ्यायला हवं. उलट त्यांना स्वतःला या बाबतीत अपराधी वाटू नये म्हणून जवळ घेऊन समजावणे हा एक उत्तम उपाय ठरू शकतो. मुलांची मने ताणतणाव विरहित राहावी म्हणून पालकांनी प्रयत्न करायला हवेत. मुलांवर ओरडल्याने ती अधिक तणावाखाली जातात आणि प्रेमाने समजवल्याने त्यांच्यामधील न्यूनगंड कमी होण्यास मदत होते. त्यासोबतच रात्री झोपण्यापूर्वी बाथरूमला जायची सवय मुलांना लावली पाहिजे. एक निश्चित वेळ ठरवून रोजच्या रोज त्याच वेळी बाथरूमला गेल्यास अंथरुण ओले होण्याची समस्या बऱ्याच प्रमाणात दूर होते. शक्यतो रात्री झोपण्यापूर्वी अधिक प्रमाणात द्रव पदार्थ पाजवणे टाळले तरी सुद्धा या समस्येवर मात करता येऊ शकते.
तर आता मुलांनी अंथरूण ओले केले तर त्यांना तुम्ही रागावू नका आणि दुसरे कुणी रागावत असेल तर त्यांना समजावून सांगा. हा लेख जास्तीतजास्त शेअर करा जेणेकरून लहान मुले असलेल्या अनेक घरातील गैरसमज दूर होण्यास मदत होईल.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[15/05, 11:24 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
💁♂️ *अशक्तपणा दूर करण्यासाठी काय कराल?*
आधुनिक लाईफस्टाईल आणि धकाधकीचे जीवन यामुळे दैनंदिन जीवनात तसेच आहारात कमालीचे बदल झाल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे याचा अनपेक्षितपणे परिणाम आपल्या आरोग्यावर आणि शरीरावर होतो आहे.
असंतुलित आहार घेतल्यामुळे अशक्तपणा, थकवा वाटतो. याचे रुपांतर पुढे जाऊन मोठमोठ्या आजारांमध्ये होते. या सर्वांवर रामबाण उपाय म्हणजे तुमच्या रोजच्या आहारात खालील काही गोष्टींचा समावेश करणे.
1. *केळी* : अनेक आजारांवर हा महत्वपूर्ण उपाय आहे. केळीत ज, सुक्रोज आणि फ्रुटोज शी महत्त्वाची सत्त्व आहेत. याने आपल्याला ताकद मिळून थकवा कमी होतो.
2. *नारळ पाणी* : यामध्ये कार्बोहायड्रेट असल्यामुळे थकवा दूर होऊन शरीराला ऊर्जा मिळते. तसेच त्यात व्हिटॅमिन सी, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम असल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित करता येते.
3. *डाळिंब* : यामध्ये असणारे फायबर्स आणि व्हिटॅमिन्स शारिरीक थकवा कमी करतात. तसेच यातील लाल दाणे आपल्या शरीरातील रक्ताची मात्रा नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतात.
-----------------------------------------------
😩 *मूळव्याध चा समुळ नाश !!* 😩
*फक्त एक महिन्यात!*
*नवजीवन मुळांती पावडर*
*15 दिवसाचा कोर्स फक्त 999*
💯% *फरक नाहीतर पैसे परत*
*घरपोहोच सेवे साठी कॉल करा* 9145449999 / 9145339999
----------------------------------------------
4. *टोमॅटो* : यामध्ये असलेले व्हिटॅमिन A आणि C चा डोळ्यांसाठी फायदेशीर असते. तसेच याने शरीरातील थकवा दूर होऊन शरीर निरोगी आणि सुरक्षित राहते.
5. *आवळा* : यात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन C असते, जे आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे. मात्र जर तुम्हाला आवळा आवडत नसेल मुरांबाद्वारे याचे सेवन करा. याने शरीरातील थकवा दूर होतो.
जर तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात थोडा बदल करुन वरील गोष्टींचा आहारात समावेश केल्यास शरीरातील थकवा किंवा अशक्तपणा नक्कीच दूर होईल.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[15/05, 2:00 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🧐 *...तर तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढले आहे!*
कोलेस्ट्रॉल अर्थात एक प्रकारचे फॅट. आपल्या शरीराला याची गरज असते. मात्र याची निर्मिती गरजेपेक्षा अधिक झाल्यास ते शरीरात साठू लागते आणि अनेक आजारांना निमंत्रण देते. याचा परिणाम थेट हृदयाच्या आरोग्यावर होतो. अशात हृदयरोग होण्याचा धोका वाढतो. असे होऊ नये म्हणून कोलेस्ट्रॉल वाढण्याची लक्षणे माहित असणे गरजेचे आहे.
*1.* लवकर थकणे किंवा धाप लागणे हे शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्याचे संकेत आहे.
*2.* विनाकारण सतत पाय दुखणे हे कोलेस्ट्रॉल वाढल्याचे लक्षण आहे.
*3.* गरजेपेक्षा अधिक घाम येत असल्यास शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढले असण्याची शक्यता आहे.
*4.* अचानक वजन वाढणे किंवा शरीर जड वाटणे हे शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढल्याचे लक्षण असू
शकते
-----------------------------------------------
😩 *मूळव्याध चा समुळ नाश !!* 😩
*फक्त एक महिन्यात!*
*नवजीवन मुळांती पावडर*
*15 दिवसाचा कोर्स फक्त 999*
💯% *फरक नाहीतर पैसे परत*
*घरपोहोच सेवे साठी कॉल करा* 9145449999 / 9145339999
----------------------------------------------
*5.* तसेच अचानक रक्तदाब वाढणे हा देखील कोलेस्ट्रॉल वाढल्याचा संकेत असू शकतो.
*6.* छातीत दुखणे किंवा बैचेन वाटणे हि सुद्धा कोलेस्ट्रॉल वाढल्याची लक्षणे आहेत.
*7.* शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयाला रक्ताचा पुरेसा पुरवठा होत नाही. त्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात. जर असे हृदयाचे ठोके वाढले असल्या डॉक्टरांना दाखवून घ्या.
वरीलपैकी कोणतेही लक्षण दिसले असल्यास दुर्लक्ष करू नका, वेळीच डॉक्टरांना दाखवा म्हणजे दुखणे वाढणार नाही.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[16/05, 10:03 AM] ArogyamDhansampada: *आरोग्य धनसंपदा डिजिटल*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
☕ *रिकाम्या पोटी चहा-कॉफी पिणं* *घातक,*
*'या' ड्रिंकने करा दिवसाची सुरुवात*
▪सकाळी उठल्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात होते, ती चहा किंवा कॉफीने... चहा-कॉफी प्यायल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटतं, आपल्यात एक ऊर्जा येते आणि दिवसभराच्या कामासाठी आपण तयार होतो. पण सकाळी रिकाम्या पोटी चहा पिणं तुमच्या आरोग्यासाठी चांगलं नाही.
🥤 *सकाळी रिकाम्या पोटी जिऱ्याचं पाणी का प्यावं?*
▪जिऱ्याचं पाणी प्यायल्याने पोटासंबंधी समस्यांपासून मुक्ती मिळेल
▪जिऱ्याच्या पाण्यात कॅलरीज खूप कमी असतात, एक चमचा जिऱ्यामध्ये ७ कॅलरी असतात
▪ज्यांना वजन कमी करायचं आहे, त्यांच्यासाठी तर जिऱ्याचं पाणी अधिक फायदेशीर ठरू शकतं.
▪दररोज सकाळी जर एक ग्लास जिऱ्याचं पाणी प्यायल्याने शरीराला आवश्यक प्रमाणात कॉपर, मँगनीज, मिनरल्स मिळतात.
-----------------------------------------------
*मूळव्याध चा नाश !!*
*फक्त एक महिन्यात*
*नवजीवन मुळांती पावडर*
*15 दिवसाचा कोर्स फक्त 999*
*घरपोहोच सेवे साठी कॉल करा* 9145449999 / 9145889999
-----------------------------------------------
👉 *कसं तयार कराल जिऱ्याचं पाणी?*
▪एक ग्लास पाण्यात एक चमचा जिरं टाका आणि रात्रभर ठेवा
▪शक्यतो तांब्याच्या भांड्यात हे पाणी ठेवा
▪सकाळी हे पाणी गाळून प्या
▪जिऱ्याचं पाणी हे लाईट ड्रिंक आहे, त्यामुळे चहा-कॉफीऐवजी सकाळी हे पाणी प्यायल्यात तर तुम्हाला दिवसभरासाठी ऊर्जा मिळेल, दिवसभर तुम्ही अॅक्टिव्ह राहाल.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[26/03, 11:42 AM] R. m. Doifode Sir: *बेल*
1) बेलाला बिली, सरफळ, बेलपत्रं, कुलम्बाला, मालुरा शिवद्र त्रिदल, त्रिपत्र अशी विविध नावे आहेत. वनस्पतीशास्त्रात बोलला एजल् मारमेलॉज' म्हणतात.
2) कफ, वात, पित्त या त्रिदोषांचा नाश करण्याचे सामर्थ्य बेलांच्या पानात आहे.
3) ऍमिबिक डिसेंट्री, आव झाल्यास बेलफळाचा गर त्यावर उत्तम उपाय आहे.
4) बेलफळाचा मुरंबा करून रोज थोडा खाल्ल्यास आवेमुळे होणारी पोटदुखी थांबते.
5) मेंदूवर आलेला ताण कमी करण्यासही बेलाच्या पानांचे पाणी रोज घेतल्यास त्याचा फायदा होतो.
6) मेंदूची थकान कमी होते, तापामध्ये रोगी बडबड करत असेल तर बेलाची पानं पाण्यात 4 तास भिजत घालून ते पाणी रोग्याला प्यायला देतात.
7) नायटा, इसब यासारख्या त्वचा रोगांवर बेलाची पानं उपयोगी पडतात.
8) वारंवार ताप येत असेल तर बेलाच्या मुळांचा आणि सालीचा काढा प्यायल्यास ताप येत नाही.
9) बेलाचे मूळ दशमुळांपैकी' एक मूळ आहे.
10) बेलाचा प्रमुख गुणधर्म म्हणजे शरीरातील वात, गॅसेस यांचे नियमन करणे. यासाठी तांब्याच्या भांड्यात पिण्याचे पाणी घेऊन त्यात रात्रभर बेलाची पाने भिजत घालून सकाळी त्यातली पाने काढून टाकून ते पाणी प्यावे.
11) पोटात कृमी झाल्यास बेलाच्या पानांचा रस द्यावा.
12) आव, ऍमेबिक डिसेन्ट्री झाल्यास बेलफळातील गर द्यावा, किंवा कोवळ्या बेलफळाचा गर, आंब्याची कोय यांचा काढा साखर व मध घालून द्यावा यामुळे ओकाऱ्याही थांबतात, या आजारात कधी कधी सौचावाटे रक्त पडते.
13) त्यासाठी बेलफळ भाजावे, त्यातला लहान सुपारीएवढा गर काढून त्यात गूळ घालून दिवसातून तीन वेळा द्यावे.
14) दिवस गेलेल्या स्त्रियांना अतिसार झाल्यास सुंठ, बाळबेल यांचा काढा, जवाचे पीठ घालून द्यावा.
15) रक्तातिसार, बद्धकोष्ठ / मलावरोध यावर बाळबेलाचे चूर्ण गुळाबरोबर द्यावे किंवा बेलफळाचा मुरंबा खावा.
🌷 आरोग्यम् धनसंपदा 🌷
[26/03, 11:42 AM] R. m. Doifode Sir: 🍃☘ *निसर्गोपचार*🍃☘
*आरोग्य साठी सकाळी पाणी, दुपारी ताक, संध्याकाळी घ्या दुधाचा घोट, हिच आहे आपल्या निरोगी जीवनाची खरी नोट. शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी*
(१) ९०% आजार हे पोटातून होतात, पोटात अॅसिडीटी, कब्ज नसला पाहिजे, पोट स्वच्छ, साफ तो आरोग्याचा राजा. (२) शरीरात न धरता येणारे १३ वेग आहेत. याचा विचार करा.
(३) १६० प्रकारचे रोग फक्त मांसाहाराने होतात हे लक्षात ठेवा.
(४) ८० प्रकारचे आजार नुसत्या चहा पिण्याने होतात. हा आपल्याला इंग्रजांनी दिलेला विषारी डोस आहे.
(५) ४८ प्रकाचे रोग ऎल्युनियम भांडी वापरल्याने होतात.त्यात आपण ही भांडी सर्रास वापरतो. ही भांडी ब्रिटिशांनी आपल्या कैदी लोकांना त्रास व्हावा म्हणून वापरत.
(६) तसेच दारू, कोल्ड्रिंक, चहा याच्या अति सेवनाने हदय रोग होऊ शकतो.
(७) मॅगी, गुटका,डुक्कराचे मांस, पिज्जा, बर्गर, बिडी, सिगारेट, पेप्सी, कोक यामुळे मोठे आतडे सडते.
(८) जेवण झाल्यावर लगेच स्नान करु नये यामुळे पाचनशक्ती मंद होते, शरीर कमजोर होते.
(९) केस रंगवू नका, हेअर कलरने डोळ्यास त्रास होतो, कमी दिसू लागते. (१०) गरम पाण्याने स्नान करण्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते. गरम पाणी कधीही डोक्यावरुन घेऊ नये डोळे कमजोर होतात.
(११) स्नान करताना कधीही पटकण डोक्यावरून पाणी घेऊ नका कारण पॅरालिसिसचा, हदयाचा अॅटक येऊ शकतो. प्रथम पायावर, गुडघ्यावर, मांडीवर, पोटावर, छातीवर, खांद्यावर, पाणी टाकत चोळत पहिल्यांदा स्नान करावे नंतर डोक्यावर पाणी घ्यावे त्यामुळे डोक्यातून रक्तसंचार पाया कडे होता व त्रास होत नाही, चक्कर येत नाही.
(१२) उभ्याने कधीही पाणी पिऊ नये टाच कायमची दुखु लागते.
(१३) जेवताना वरुन कधीही मीठ घेऊ नये त्यामुळे चक्तदाब, ब्लडप्रेशर वाढतो. (१४) कधीही जोराने शिंकू नये नाहीतर कानाला त्रास होऊ शकतो.
(१५) रोज सकाळी तुळशीचे पाने खावीत कधीच सर्दी, ताप, मलेरिया होणार नाही (१६) जेवणानंतर रोज जुना गुळ आणि सौफ खावी पचन चांगले होते व अॅसिडिटी होत नाही.
(१७) सतत कफ होत असेल तर नेहमी सुंठ व मध चाटावा कफ बाहेर पडतो व आवाज चांगला होतो.
(१८) नेहमी पाणी ताजे प्यावे,विहीरीचे पाणी फार चांगले, बाटलीबंद फ्रिज मधले पाणी कधीही पिऊ नये यामुळे नसानसांत त्रास होतो.
(१९) पाण्याने होणारे रोग यकृत, टायफॉइड, शस्त्र, पोटाचे रोग या पासून लिंबू आपल्याला वाचवते.
(२०) गहूचा चीक, गहूचे कोंब खाण्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते.
(२२) स्वैयपाक झाल्यावर ४८ मिनिटाच्या आत खावा नाहीतर त्यातील पोषक तत्वे नाहीशी होतात.
(२३) मातीच्या भांडयात स्वैयपाक केल्यास १००% पोषक, काशाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९७% पोषक, पिताळाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९३% पोषक, अल्युमिनियमच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ७ ते १३% पोषक असते
(२४) गव्हाचे पीठ १५ दिवस जुने झालेले वापरू नये.
(२५) १४ वर्षाच्या खालील मुलांना मैदयाचे पदार्थ बिस्किटं, सामोसा व इतर पदार्थ खावू घालू नये.
(२६) खाण्यास सैंधा मीठ सर्वश्रेष्ठ त्यानंतर काळेमीठ व नंतर पांढरे मीठ पण हे मीठ फार विषारी असते.
[26/03, 7:42 PM] +91 94237 60205: *10 प्रकारचा औषधी चहा*
#पोटाची #चरबी #कमी #करण्यासाठी करा ह्या 10 चहाचे सेवन...!
१. *कलमी (दालचिनी) चहा*: यात उपस्थित पॉलीफेनॉल्स कॅलोरी बर्न करून वजन कमी करते.
*कसे बनवावे* : उकळत्या पाण्यात चहा पत्ती, दालचिनी पूड आणि दूध टाकावे. याला पाच मिनिट उकळून गाळून याचे सेवन करावे.
२. *जिर्याचा चहा* : यात कॅलोरीची मात्रा कमी असते जे वजन कमी करून वेट लॉसमध्ये मदतगार ठरते.
*कसे बनवावे* : गरम पाण्यात जिरं घालून उकळावे. त्यात शहद किंवा लिंबाचा रस घालून सेवन करावे.
३. *तुळशीचा चहा* : यात फाइटोन्यूट्रिएंट्स असतात जे फॅट सेल्सचा खात्मा करण्यास मदत करतात.
*कसे बनवावे* : गरम पाण्यात चहा पत्ती, दूध, आल्याचा तुकडा आणि तुळशीचे पानं मिसळून उकळावे. आता याला गाळून या चहाचे सेवन करावे
४. *काळ्यामिरीचा चहा*: यात उपस्थित पाईपेरीन फॅट बर्न करण्यास मदतगार ठरतात.
*कसे बनवावे* : गरम पाण्यात काळीमिरी घालून उकळावे. त्यात शहद घालून सेवन करावे.
५. *जिंजर टी* : यात एंटी इंफ्लेमेटरी गुण असत जे वजन कमी करण्यास फायदेशीर ठरत.
*कसे बनवावे* : आता उकळत्या पाण्यात आल्याचे तुकडे, तुळशीचे पान घालून पाच मिनिटापर्यंत उकळावे. आता याला गाळून यात मध घालून प्यायला पाहिजे.
६. *पुदिन्याचा चहा* : यात मेंथॉल असतं जे फॅट सेल्स कमी करण्यास फायदेशीर ठरतं.
*कसे बनवावे* : गरम पाण्यात पुदिन्याचे पान घालून दहा मिनिटापर्यंत उकळावे. आता याला गाळून याचे सेवन करावे.
https://chat.whatsapp.com/Lwbh4euEcX0F67guDQ0HCn
७. *ओव्याचा चहा* : यात राइबोफ्लेविन असत जो फॅट बर्न करण्यात इफेक्टिव असत.
*कसे बनवावे* : गरम पाण्यात ओवा, वेलची आणि आलं घालून पाच मिनिटापर्यंत उकळावे. याला गाळून याचे सेवन करा.
८. *लेमन टी* : यात डी लेमोनेन असता, जो बेली फॅटला कमी करण्यास फायदेशीर असत.
*कसे बनवावे* : पाण्याच चहापत्ती, लिंबाचा रस आणि कलमी घालून उकळावे. आता चहाला गाळून सर्व्ह करावे
https://chat.whatsapp.com/Lwbh4euEcX0F67guDQ0HCn
९. *ग्रीन टी* : यात कॅटचीन असत जो फॅट सेल्स कमी करून पोटाची चरबी कमी करतो.
*कसे बनवावे* : एका कपात गरम पाण्यात ग्रीन टी बॅग्स घाला. याला दोन मिनिटानंतर काढून तो चहा प्यायला पाहिजे.
१०. *ब्लॅक टी* : यात उपस्थित पॉलीफेनॉल्स फॅट कमी करून वेट लॉस कमी करण्यास मदत करतो.
*कसे बनवावे* : पाण्याला उकळून यात चहा पत्ती घाला. काही वेळ उकळल्यानंतर गाळून घ्या आणि सर्व्ह करा.
🍵☕🍵☕🍵☕
[26/03, 7:42 PM] +91 94237 60205: मुळा खा >>>>> निरोगी राहा
=====================
भाजी-भाकरीसोबत कांदा-मुळा खाण्याची सयव महाराष्ट्रात सर्रास आढळते. संतांच्या अभंगांमध्येही मुळ्याचा उल्लेख आवर्जून सापडतो. ( कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी - संत सावता माळी )
मुळा रंगाने पांढरा असतो. सॅलड म्हणून मुळा अधिक लोकप्रिय आहे. मुळ्याची भाजीदेखील करतात. सॅलड किंवा भाजी दोन्ही रूपात मुळा गुणकारी आहे. मुळ्यात प्रोटीन, कॅल्शियम, गंधक, आयोडिन आणि लोह भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. यात सोडियम, फॉस्फोरस, क्लोरिन आणि मॅग्नेशियमही असते. मुळ्यात अ जीवनसत्व , ब जीवनसत्त्व आणि क जीवनसत्त्वही पुरशा प्रमाणात असतात.
मुळा हा जमिनीत वाढतो. मुळ्याची पाने जमिनीवर असतात. जमिनीवर वाढणा-या मुळ्याच्या पानांतही अनेक पोषक घटक असतात. साधारणपणे ही पाने फेकून देण्यात येतात. परंतु असे करणे योग्य नाही. मुळ्यासोबतच पानेही खाणे चांगले.
साधारणपणे लोकांचा कल जाडजूड मुळा खाण्याकडे असतो. परंतु आरोग्य आणि उपचाराच्या दृष्टीने बारीक मुळा खाणे अधिक चांगले. यामुळे वात, पित्त आणि कफ विकार दूर व्हायला मदत होते. याउलट जाडजूड मुळा खाणे त्रिदोषकारक आहे. मधुमेह, बवासीर आदी आजारांवर मुळा गुणकारी आहे.
रोज सकाळी उठल्यानंतर एक मुळा खात राहिल्यास कावीळ हा रोग दूर होतो. मुलींना मासिक पाळीत त्रास होत असेल तर रोज एक मुळा पानांसह खा. मुळ्याचा रस काढून त्यात लिंबाचा रस मिसळून चेह-याला लावल्यास चेहरा उजळतो. मुळ्याची पाने आणि बिया एकत्र वाटून त्वचारोग झालेल्या ठिकाणी लेप दिल्यास त्वचारोग दूर होतो. मुळ्यात पोषक घटक मोठ्या प्रमाणात असल्याने अनेक आजार हे दूर राहतात.
• कावीळ झाल्यास जेवणात मुळ्याचा अवश्य समावेश करावा. यामुळे रक्त शुद्ध होते आणि रक्तात ऑक्सिजनचा पुरवठाही सुरळीत होतो. मुळाच नाही तर त्याच्या पानांची भाजी करून खाल्ल्यास कावीळ बरा होण्यास मदत होते.
• ज्या लोकांची पचनक्रिया व्यवस्थित नाही आणि पोट साफ होत नसेल, तर त्यांनी मुळ्याचे सेवन कच्च्या स्वरूपात करावे. मूळव्याध कमी करण्यातही मुळा फायदेशीर आहे.
• मूत्राशयासंबंधी समस्या उद्भवल्यास मुळा नैसर्गिक औषधाचे काम करतो. मुळ्याचा रस घेतल्याने लघवी करताना होणारी जळजळ थांबते. मुळ्याच्या सेवनाने मूत्रविकार व मूत्रपिंडाशी निगडित संसर्गाचा धोका कमी होतो. आतडे, मूत्रपिंड आणि पोटाशी निगडित रोगांची शक्यताही दूर होते.
• त्वचेसाठीही वरदान आहे. मुळ्यात असलेल्या ‘क’ जीवनसत्त्व, स्फूरद (फॉस्फरस), जस्त (झिंक) व बी-कॉम्प्लेक्समुळे त्वचाविकार दूर होतात. यामध्ये भरपूर पाणी असल्याने त्वचेचा ओलावा कायम राहतो. तसेच त्वचा कोरडी किंवा निर्जीव होत नाही.
• मुळा वजन कमी करण्यात साहाय्यक आहे. आहारात मुळ्याचा समावेश केल्याने लवकर पोट भरते. अतिखाण्यापासूनही बचाव होतो. मुळ्यात जास्त उष्मांकही (कॅलरी) नसतो.
• मुळ्यात जखम स्वच्छ करण्याची क्षमता असते. यामुळे मूत्रपिंडाची कार्यप्रणाली चांगली राहते. रक्तातील विषारी घटक मुळ्याच्या मदतीने शरीराबाहेर फेकणे सोपे होते आणि मूत्रपिंड संसर्गापासूनही बचाव होतो.
• मधमाशी वा गांधीलमाशी चावलेल्या जागेवर मुळ्याचा रस लावल्यास सूज व वेदना कमी होतात.
Cp आरोग्य सेवा गृप मध्ये चंद्रकांत ठाकूर ह्यांनी share केलेली पोस्ट
[26/03, 7:42 PM] +91 94237 60205: _*अनेक विकारांवर गुणकारी खडीसाखर*_
*_प्रत्येक घरात सर्रास खडीसाखर आढळते. याची चव गोड असल्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत खडीसाखर आवडते. मात्र गोड चवीबरोबर त्याचे आरोग्यासाठीही अनेक फायदे आहेत. त्यावर एक नजर..._*
▪ _*खडीसाखर पाण्यात मिसळून घेतली असता तहान भागते.*_
▪ _*खडीसाखर आणि लवंग चघळत राहिल्याने खोकला कमी होतो.*
▪ _*खडीसाखर गोड, वीर्यवर्धक, थंड, पौष्टिक, डोळ्यांना हितकारक, जुलाबावर गुणकारी, हलकी, बलकारक आणि उलटीवर उपयुक्त आहे.*
▪ *खडीसाखर आणि तूप मिसळलेले दूध प्याले असता दाह, मूत्ररोग आदि विकार बरे होतात.*
▪ *खडीसाखर 1 भाग आणि धने 3 भाग एकत्र करून ते उकळत्या पाण्यात तासभर तसेच ठेवावे त्यानंतर कापडाने गाळून बाटलीत भरून ठेवावे. त्याचे 2/2 थेंब सकाळ/संध्याकाळ डोळ्यात टाकल्यास डोळे दुखायचे थांबतात. डोळ्यांच्या तक्रारी कमी होण्यास मदत होते._*
▪ *सर्दी-पडसे यावरील आयुर्वेदीय औषध सीतोपलादी चूर्ण हे खडीसाखरेपासून बनवतात._*
▪ *खडीसाखरेलाच ‘सीतोपला’ म्हणतात. त्या चूर्णात खडीसाखर अधिक असल्याने चूर्णाला सीतोपलादी चूर्ण म्हणतात._*
▪ *_सीतोपलादी चूर्ण अर्धा चमचा मधासह चाटवल्याने सर्दी, पडसे, अंगदुखी, ताप कमी होतो._*
▪ _*खडीसाखर तहान भागवणारी, पुष्टीकारक, बलकारक, वीर्यवर्धक आणि वरचेवर होणारी उलटी थांबवणारी आहे.*_ *वृद्धांनी दर तासाला 3-4 खडी साखर खाल्यास अशक्तपणा दूर होण्यास मदत होते*
Cp आरोग्य साधना ट्रस्ट गृप
[26/03, 7:42 PM] +91 94237 60205: *उचकी लागणे-उपाय*
उचकी लागली की कोणीतरी आठवण केली असेल असे आपण म्हणतो. मात्र, उचकी येण्याचे शास्त्रीय कारण काहीतरी वेगळे आहे.
प्रत्यक्ष उचकी लागत असताना श्वास बाहेर पडत असतो. या वेळात श्वास आत घेता येत नाही, ज्या वेळी उचकी लागण्याचा त्रास आपोआप थांबत नाही, तेव्हा मात्र त्याचे कारण शोधणे आवश्यक असते. अन्ननलिकेच्या अस्तरावर आलेल्या सुजेमुळे उचक्या लागू लागतात. पोटातील अनेक आजारांत असे घडू शकते. पोटावरील अनेक शस्त्रक्रियांनंतर देखील हाच प्रकार घडू शकतो.
उचकी थांबवण्यासाठी काही घरगुती उपाय..
1.उचकी थांबत नसल्यास आल्याचा रस व मध हे मिश्रण थोडे थोडे चाटण्याचा उपयोग होताना दिसतो.
2.मद्यपान केल्यानंतर उचकी आल्यास लिंबाचा छोटा तुकडा जीभेखाली ठेवल्यास उचकी लगेच बंद होईल.
3.बर्फ गळ्यावर ठेवल्याने उचकी थांबते.
4.तूप किंचित कोमट करून खाल्ल्यास उचकी थांबते.
5.गाजराच्या रसाची 4-5 थेंब नाकात टाकल्यास उचकी जाते.
असे आदिवासी सांगतात.
6.उचकी लागणार्या रुग्णांना डाळींब रस व वेलची पूड मिश्रण चाटवावे व नंतर सूतशेखर मात्रा चाटवावी उचकी थांबते.
7.शेवग्याचा पानांचा काढा करून दिल्यास उचकी व दम्यावर चांगला उपयोग होतो.
8.वाळलेले लिंबू जाळून तयार केलेली राख दोन पळ्या मधात घालून चाटण करावे.
9.नारळाची शेंडी जाळून ती राख मधात कालवून वरचेवर चातावी.
10.जर एखाद्याला सतत उचकी येत असेल तर व्हिनेगर फायदेशीर आहे. उचकी दूर करण्यासाठी एक चमचा व्हिनेगरचे सेवन करा.
11.उचकी किंवा श्वास लागत असेल तर आवळ्याचा रस आणि पिंपळाचे चूर्ण एकत्र करून घेतात.
12.सतत उचकी लागत असेल तर मोराच्या पिसांची राख मधात मिसळून घेतल्याने फायदा होतो.
13.ऊसाचा रस पोटभरून घेतल्याने उचकी थांबते.
14.केळ्यात हिंग घालून किंवा गुळासोबत अथवा बाजरीसोबत हिंग खाल्ल्यास उलटी, ढेकर, उचकी लागणं बंद होतं.
15.पाणी पिताना जर उचकी लागली असेल तेव्हा शक्य असेल तर डोके जमिनीच्या बाजूला वाकवून पाण्याचे घोट घ्या.
16.गणेश रुद्राक्ष नेहमी ऊचकि चा त्रास असणाऱ्या साठी उपयोगी आहे.
17.उचकी थांबत नसेल तर उंबराच्या फळाचा रस प्यावा ...
18.ताज्या आल्याची फोड तोंडात ठेवल्यास उचकी थांबते
Cp आरोग्य व बरेच काही गृप
*आरोग्य विषयक टिप्स चा गृप आजीचा बटवा-सखी फॅशन गृप
जॉईन होण्यासाठी 7745850079*
टिप्स इतर गृप मध्ये share करण्यास अनुमती आहे
[26/03, 7:42 PM] +91 94237 60205: *डोकेदुखी*
1. डोके दुखणे- डोके दुखत असेल तर अमसुले पाण्यात भिजत घालून, कुस्करून साखर मीठ घातलेले सरबत अथवा कोकम सरबत घ्यावे.
2. बरेच वेळा रात्री कांही कारणाने झोपायला उशीर होतो व जागरण होते.जागरणाने डोके दुखत असेल तर १ तास झोप अथवा विश्रांती हा चांगला उपाय आहे. डोक्यातील कलकलही या विश्रांतीमुळे कमी होते.
3. वेळी अवेळी खाणे. सततचे उपवास अथवा बराच काळ उपाशी राहणे याने पित्त वाढते व बरेचवेळा त्यामुळे डोकेदुखी होते.पित्ताने डोके दुखत असल्यास गार दूध प्यावे.
4. अर्धशिशीचा त्रास होत असेल तर -सुंठ अधिक जायफळ यांचा लेप भुवईच्या वर लावावा. शिंक काढण्याच्या कोणत्याही उपायाने शिंक काढल्यासही अर्धशिशी कमी होते अथवा सकाळी उठल्या बरोबर पेढा खाल्ल्याने ती कमी होते. अर्धशिशी पित्त व सर्दीमुळे होते. पेढयाने पित्त कमी होते व शिंक काढण्याने सर्दी मोकळी होते. अर्धशिशी म्हणजे डोक्याचा अर्धा भाग दुखणे.हे दुखणे त्रासदायक असते व सूर्योदयापासून ते सुरू होते ते सूर्यास्तानंतर कमी होते.
5. सर्दी अथवा बारीक ताप किवा अंग मोडून येणे यासारख्या आजारातही डोके दुखते. गरम पाण्याच्या पिशवीने डोके शेकून काढल्यास ही डोकेदुखी थांबते. अथवा अमृतांजन किवा तत्सम बाम डोक्यास चोळल्यासही आराम पडतो.
6. बरेच वेळा जादा वाचन, टिव्ही पाहणे अथवा डोळ्यावर ताण आणणारी कामे झाल्यासही डोके दुखते. अशा वेळी डोळ्यांना चष्मा आला नाही ना याची खात्री करून घ्यावी. डोळ्याला नंबर आल्यानेही डोकेदुखी होते व योग्य नंबरचा चष्मा वापरायला सुरवात केली की ती बंद होते.
Cp आरोग्य मंत्र गृप
[26/03, 7:42 PM] +91 94237 60205: *तोंडात छाले पडणे* ह्याला मुखदाह, मुखपाक किंवा तोंड येणे असे सुद्धा म्हणतात *कारणे*-
1) आतड्यां मध्ये प्रमाणापेक्षा जास्त उष्णता निर्माण झाल्यास हा रोग होतो . आतड्यातील गॅस उष्णतेला घेऊन गळ्या कडे येत असतांना सोबत दूषित बुरशी आणतो व ही बुरशी जीभ, टाळू, हिरड्या ह्या वर चिटकते व अर्धा तासात त्या ठिकाणी दाह होऊन छाले पडतात.
2) काही वेळा चुकीचा आहार घेतल्याने सुध्दा हा विकार होतो. मलावरोध, अजीर्ण, बद्धकोष्ठता ह्या मुळे काहींच्या तोंडात छाले पडतात.
3) सतत 2-3 दिवस अती तिखट, मसालेदार, मास, मासे खाल्याने छाले पडतात
4) तेलात तळलेले पदार्थ जास्त गरम असताना सेवन करणे
5) जास्त चुना लावलेले नागवेलीचे पान खाणे
*लक्षणे-* 1) टाळू, जिभेचा किनारा, तोंडात लहान-मोठे फोड होणे व त्यात जळजळ होणे फोडां वर पांढरे चट्टे येणे 2) मोठया प्रमाणात फोड झाल्यास तोंडावर सूज येणे https://chat.whatsapp.com/DjHrrumkT6f7BgcdZkFtHM *उपचार-* 1) रात्री झोपतांना कोमट पाण्यासोबत 1 मोठा चमचा त्रिफळा चूर्ण सेवन करणे. 2) अर्धा कप लाल टमाटर चा रस दीड कप पाण्यात टाकून गुळण्या कराव्यात दर 4 तासांनी 3) जायफळ पाण्यात उगाळून जिभेवर व टाळूवर पेस्ट लावावी दर 4 तासांनी 4) मेहंदी व तुरटी पेस्ट छाल्यांवर लावावी- 2 लहान चमचा मेहंदी पेस्ट व 1/8 लहान चमचा तुरटी पुड घ्यावी 5) बारीक धणेपूड छाल्यांवर लावून लाळ टपकवावी 6) पेरूची कोवळी पाने चावून लाळ टपकवावी 7) चमेली व तुळशी पाने चावून लाळ टपकवावी 8) आवळा चूर्ण सकाळ-दुपार-सायंकाळ पाण्यासोबत घ्यावे 9) 1 ग्लास पाण्यात 2 मोठे चमचे बडी शौप टाकून उकळावे व पाणी 75% राहिल्यावर गाळून थंड करावे व दुपारी व रात्री जेवणा नंतर प्यावे 10) कोथंबीर, पुदिना ह्यांची पेस्ट करून छाले व जिभेवर दिवसातून 4 वेळा लावून लाळ टपकवावी 11) साजूक तूप छाल्यांवर लावावे 12) 3 मोठे चमचे कारल्याचा रस एक ग्लास पाण्यात टाकून गुळण्या कराव्यात दुपारी व रात्री 13) 1 लहान चमचा इसबगोल पूड रात्री झोपताना पाण्यासोबत घ्यावी 14) काथ व मध एकत्र करून छाल्यांवर दिवसातून दर 3 तासांनी लावावी 15) पटोलादी काथ मेडिकल दुकानात मिळतो तो लावावा 16) अरमेदाद्य तेल लावावे 17) वृहद खरीद गोळ्या दिवसातून 3 वेळ खाव्यात 18) कर्पू रादि वटी किंवा औदुंबरावलेह 19) B complex गोळी सकाळ-दुपार-सायंकाळ ---------------------------------------- संकलन-असोदेकर काका गृप admin आजीचा बटवा व्हाट्सअप्प गृप
[26/03, 7:42 PM] +91 94237 60205: *जीभेवरील पांढरा थर दूर करण्याचे उपाय*
एखाद्या आजाराचे निमित्त होऊन डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेल्यावर डॉक्टर सर्वात आधी डोळे आणि जीभ पाहतात. जीभ पाहण्यामागे काही विशिष्ट कारण असते. आपली जीभ आपल्या आरोग्याचा आरसा म्हणता येऊ शकेल. आपल्या शरीराचे पचनतंत्र आणि लिव्हर व्यवस्थित काम करीत आहे किंवा नाही याचे सूचक आपली जीभ असते. अनेकदा आपल्या जिभेवर पांढरा, पिवळसर किंवा भुरकट रंगाचा थर दिसून येतो. जिभेवर अश्या प्रकारचा थर असणे लिव्हर आणि पचन तंत्राचे कार्य सुरळीत सुरु नसल्याचे लक्षण आहे. दररोज दात घासण्यासोबत जीभही घासणे आवश्यक असून, त्यामुळे हिरड्या, दात आणि श्वासाच्या दुर्गंधीशी निगडित समस्या नाहीशा होण्यास मदत होते. जीभेवरील पांढरा थर नाहीसा करण्यासाठी काही उपायांचा अवलंब करता येईल.
✳️कच्च्या लसुणाचे सेवन केल्याने तोंडातील घातक जीवाणूंचा नाश होतो. तसेच यामुळे पचनतंत्र चांगले राहते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी लसुणाची एक पाकळी पाण्याबरोबर घ्यावी.
✳️अॅलो व्हेराचा गर बहुगुणकारी आहे. याचा फायदा त्वचेसाठी आहेच, पण त्याशिवाय एक चमचा गर काही मिनिटे तोंडामध्ये धरल्याने तोंडातील जंतू नाहीसे होतात. हा एक चमचा गर तोंडामध्ये काही मिनिटे धरून ठेऊन नंतर थुंकून टाकावा. त्यानंतर एक ग्लास कोमट पाण्याने चुळा भरून टाकाव्यात. हा उपाय दिवसातून दोन वेळा करावा. काही दिवसातच जीभेवरील पांढरा थर, श्वासाची दुर्गंधी नाहीशी होईल.
✳️जीभ साफ करण्याकरिता मिठाचा वापर हा चांगला पर्याय आहे. यासाठी थोडे जाडसर मीठ वापरावे. मिठाच्या जाडसर कणांमुळे जीभेवरील थर निघून जाण्यास मदत होते, आणि जिभेवर साठलेल्या मृत पेशी हटण्यासही मदत होते. मिठाने जीभ चोळून झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने चुळा भरून टाकाव्यात. हा उपायही दिवसातून दोन वेळा करावा.
✳️ हळद जीवाणू प्रतिरोधी आहे. याचा वापर जीभेवरील पांढरा थर हटवून तोंडातील जीवाणू नष्ट करण्यासाठी देखील केला जातो. एक चमचा हळदीमध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालून याची जाडसर पेस्ट बनवून घ्यावी. ही पेस्ट जिभेवर चोळून लावावी, आणि दोन मिनिटे हलक्या हाताने जिभेवर मालिश करावी. त्यानंतर गरम पाण्याने चुळा भरून टाकाव्यात.
✳️जिभेवर पांढरा थर जमा होऊ नये या करिता अन्नसेवन प्रमाणामध्ये केलेले असावे. विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी घेतलेले भोजन पचण्यास हलके असावे.
✳️ वारंवार धूम्रपान आणि मद्यपान केल्याने देखील जिभेवर पांढरा थर दिसून येतो. यामुळे तोंडामध्ये घातक जीवाणू निर्माण होत असतात. तसेच पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे.
✳️शरीरामध्ये पाण्याची मात्रा कमी असणे हे देखील जिभेवर पांढरा थर निर्माण होण्यामागचे कारण आहे. त्यामुळे जिभेवर पांढरा थर दिसून आल्यावर पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे. घराबाहेर काही कामानिमित्त जाताना देखील पाणी बरोबर असू द्यावे.
Cp आरोग्यम धनसंपदा गृप मध्ये माधव पाटील ह्यांनी share केलेली माहिती
[26/03, 7:42 PM] +91 94237 60205: *स्पाँडिलायसिस*
*‘स्पॉँडिलायसिस’ हा शब्द आधुनिक शास्त्राचा, आज मात्र प्रत्येक घरात ऐकू येणारा आहे. त्याची कारणे अनेक आहेत. व्यायामाचा अभाव, आहाराचा असमतोल, विहारातील सवयी आणि निश्चित-नेमक्या पदार्थाचा अभाव. आयुर्वेदशास्त्रामध्ये या व्याधीशी जुळणारी व्याधी वर्णन केली आहे आणि त्याचे पथ्य-अपथ्य व्यक्तीला यापासून दूर ठेवण्यासाठी असल्यास त्यावर नियंत्रण ठेवून आनंदी आयुष्य जगण्यासाठी मदत होते. मणक्यांचा विकार वाताच्या असहय्य अवस्थेमुळे होते हा मुद्दा लक्षात घ्यावा.*
*काय खावे?*
*स्पाँडिलायसिसच्या रुग्णांनी सतत गरम पाणीच प्यावे. कामावर असताना गरम पाणी शक्य नसल्यास साधे पाणी तहान भागेल एवढे घ्यावे. घरातून सुंठीने सिद्ध केलेले पाणी प्यावे. या पाण्याचा चांगला फायदा होतो. कृश व्यक्तींनी तूप, लोणी, खवा जास्त प्रमाणात सेवन करावा. जेवणाच्या पहिल्या घासाबरोबर सुंठ व तूप सेवन केल्यास फायदा संभवतो. स्थूल व्यक्तींनी ओवायुक्त तूप आहाराच्या सुरुवातीला घेऊन त्यावर गरम पाणी प्यावे. दुधाचे सेवन या व्याधीची लक्षणे कमी करण्यास मदत करतात. स्थूल व्यक्तींमध्ये या व्याधीमुळे मांडय़ा व खांदे जखडलेले असताना ताकात ओवा, लसूण टाकून आहारात घ्यावे. दह्य़ाच्या पाण्यात हिंग टाकून सेवन केल्यासही गुणकारक ठरते. या त्रासाच्या व्यक्तीच्या आहारात आले, हळद, लसूण, कांदा जास्त असावे. सलाडमध्ये केवळ गाजर, कोवळा मुळा, स्त्रियांनी विशेष करून बीट सेवन करावे. स्पाँडिलायसिसचा त्रास असणाऱ्यांनी एरंडेल तेल पावसाळ्याच्या आधीपासून घ्यायला सुरुवात करावी. ढोबळमानाने कृश व्यक्तींनी दुधातून एरंडेल तेल सप्ताहातून दोन वेळा रात्री झोपताना घ्यावे तर स्थूल व्यक्तींनी आठवडय़ातून तीन वेळा गरम पाण्यातून एरंडेल तेल घ्यावे. ज्यांना मलप्रवृत्तीचा त्रास संपवतो त्यांनी गोमूत्रातून एरंडेल तेल सेवन केल्यास फायदा होताना दिसतो व शरीरातील जडत्वही कमी होते. कृश व्यक्तींनी नारळाच्या पाण्यात आल्याचा रस टाकून सेवन करावे तर स्थूल व्यक्तींनी आहाराऐवजी नारळाचे पाणी व वरील उल्लेखलेले ताक जुन्या तांदळाबरोब घ्यावे. जेवणात वेगळा तळलेला लसूण खाल्ल्यास खूप फायदा होतो. परंतु भोजनोत्तर गरम पाणी घेणे आवश्यक ठरते.*
स्पाँडिलायसिस पथ्य.*
*स्पाँडिलायसिस या शब्दाचा आयुर्वेदीय ग्रंथात उल्लेख नाही. परंतु सध्याच्या काळात या विकाराने अगदी लहान वयातील व्यक्तींपासून आजी-आजोबांपर्यंत त्रस्त झालेले दिसतात. या विकारामधील लक्षणांशी साधर्म्य असलेला आयुर्वेदातील वातप्रकार लक्षात घेता याचे पथ्य उल्लेखित आहेत.*
*स्पाँडिलायसिसमध्ये अस्थी, मांस व मज्जेच्या विकृतीचा अंतर्भाव असून विकृत झालेला वात यामध्ये अवयवात्मक विकृती निर्माण करतो. साधारणत: या अवस्थांमध्ये क्षय दिसत असल्याने त्याप्रमाणे वाताचा क्षय कमी करणे, मांसपेशीमध्ये शैथिल्य निर्माण करून वात नाडय़ांचे पोषण करणे या दृष्टीने आहार योजल्यास चिकित्सेला मदत होऊ शकते. ही व्याधी असताना स्थूल व्यक्तींनी नाचणी, सातू, वरीचे तांदूळ, सर्व जुनी धान्ये तसेच कृश व्यक्तींनी गहू, तांबडी साळ, साळीचे तांदूळ जास्त प्रमाणात सेवन करावे. शेवया, पालक, वांगी, कारली, पडवळ, बांबूच्या कोंबाची भाजी जास्त प्रमाणात सेवनात घ्यावे. त्याचबरोबर ज्या व्यक्ती बारीक व वयस्कर आहेत, त्यांनी दुधी भोपळ्याची भाजी, दुधी हलवा आदी दुधीचे पदार्थ जास्त प्रमाणात सेवन करावेत. डाळींमध्ये तूर, मूग, मसूर व कुळीथ यांचा फायदा चांगला होतो. ज्या कृश व्यक्ती वयोवृद्ध स्त्रिया आहेत व ज्यांना पित्ताचा त्रास नाही, त्यांनी उडदाचे पाणी, उडदाचे पदार्थ जास्त सेवन करावेत. स्थूल व्यक्तींनी स्नेह कमी असलेले किंवा नसलेले मांस, मांसरस घ्यावे तर कृश व्यक्तींनी कोंबडी, बोकड यांचे मास, मांसरस घेतल्यास फायदा होतो.*
*काय खाऊ नये?*
*पावसाचा जोर वाढला की, व्याधीची लक्षणे वाढणार हे गृहीत धरावे. म्हणूनच पथ्य-अपथ्यांचा विचार पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच मनोभावे केल्यास गुणकारक ठरते. काही व्यक्तींना वाटते की, खाण्यातील पदार्थानी त्याची लक्षणे वाढलीच कशी, परंतु, अपथ्यकर पदार्थानी व्याधी वाढते हे पदार्थ कळल्यावर सहज लक्षात येते. मका व बाजरीचे पदार्थ स्पॉँडिलायसिसची लक्षणे वाढविताना दिसून येतात तर गव्हाचे जड पदार्थसुद्धा कृश, स्थूल व्यक्तींमध्ये आजार वाढविताना दिसतात. वाल, पांढरे व काळे वाटाणे, चवळी या उसळी तसेच मटकी व उडदाचे जड पदार्थ, तर मुगाचे घट्ट वरणसुद्धा वात वाढवून लक्षणांमध्ये भर पाडण्यास हातभार लावते. हरबऱ्याचे सालींसह उकडलेले चणे पोटातील गॅस वाढवितात तर शरीरस्थ वात वाढविण्यास मदत करतात. म्हणून या सर्वाचा मोह या व्यक्तींनी टाळलेला बरा. स्पॉँडिलायसिसमध्ये जखडणे हे लक्षण असताना पालेभाज्या, भेंडी, मुळा हे टाळावे. तर या व्यक्तींची कारली, पडवळ हे टाळणे हितकारक ठरते. कोणत्याही प्रकृतीच्या स्पॉँडिलायसिसमध्ये रताळे, साबुदाणे, बटाटे हे पिष्टमय पदार्थ टाळलेले बरे. कारण, लक्षणे वाढणार यात शंका नाही. उसाचा रस, थंड पेय, फ्रिजमधील पदार्थ सर्व ऋतूंत खाण्याची प्रथा शहरांमध्ये विशेषत: उष्ण शहरांमध्ये दिसून येते. हे पदार्थ लक्षणे वाढवणारे ठरतात. तर उन्हाळ्यात या पदार्थाचे सेवन केल्यास जखडणे, दुखणे, सूज येणे ही लक्षणे दिसून येतात. शिळे अन्न, तळलेल्या पदार्थाचे अतिसेवन ही व्याधी निर्माण करू शकतात. अतिथंड पाणी, स्वभावत: थंड असलेले पाणी लक्षणे वाढवितात.*
*व्यायाम आणि विहार.*
*स्पॉँडिलायसिसच्या व्यक्तींनी फॅनखाली सरळ रेषेत झोपणे वा बसणे टाळावे. गळ्याभोवती, कमरेला मफलर किंवा उबदार वस्त्र सतत घालून राहावे. गार हवेत फिरताना किंवा पावसाळा, थंडीतील गारवा असताना ही विशेष काळजी घेणे आवश्यक असते. या व्यक्तींनी पाण्यात सुंठ टाकून पाणी उकळून घ्यावे. दिवसभर हेच सेवन करावे. व्याधीची तीव्र अवस्था असताना तेल गरम करून लावून नंतरच शेकणे. व्यक्ती प्रकृती, अवस्थानुसार तेलांचे वैविध्य असले तरी तिळाचे तेल, नारायण तेल, बला तेल, अश्वगंधा तेल यांचा उपयोग होताना दिसून येतो. मेथीदाण्यांसह पाणी सेवन केल्याने फायदा झाल्याचे दिसून आले आहे. काढण्याची वाफ घेणे, बस्ती, मृदू अभ्यंगस्नान करण्याने व्याधीची लक्षणे कमी होताना दिसतात. परंतु, व्याधीच्या प्रकारांमध्ये विविधता असल्याने वैद्यकीय सल्ल्याने हे उपाय स्वत:हून करण्याचा प्रयत्न असावा. जोराने चोळणे, मान मोडणे, चुकीचे व्यायाम शक्यतो करू नये. काही प्रकारांमध्ये मांडी घालून बसणेच अपथ्याचे असल्याने बसलेली योगासने टाळावी लागतात. मणक्यांच्या अवस्थेनुसार सपाट ठिकाणी झोपावे. परंतु, झोपताना गार हवा लागणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा स्तंभता वाढून वेदना वाढण्याची शक्यता अधिक. या व्याधींचे हे सामान्य उपाय समजावे, परंतु, तज्ज्ञांचा सल्ला आवश्यकच.*.
#आभार- वैद्य विक्रांत जाधव#.
#संकलित.#
Cp आरोग्य मंत्र गृप मध्ये सुधीर कामत ह्यांनी पोस्ट केलेली माहिती
[26/03, 7:42 PM] +91 94237 60205: *घोळणा फुटणे, घोणा फुटणे*
*नाकातून रक्त येण*
नाकाच्या आतल्या बाजूला एक विशिष्ट प्रकारची कातडी असते. या पातळ त्वचेला ‘म्युकोझा असं म्हणतात. म्युकोझा मुळातच नरम असल्यामुळे त्याला थोडासा धक्का लागला किंवा जखम झाली तरी लगेच त्यातून रक्त यायला सुरूवात होऊ शकते.
आपलं नाक नेहमी थोडं ओलसर राहावं यासाठी नाकात निसर्गत:च पातळ पदार्थ बनण्याची व्यवस्था असते. उन्हाळ्यात मात्र नाकातला ओलसरपणा कमी होऊन नाक आतून कोरडं पडतं. नाकाच्या आतल्या त्वचेला अगदी लागून रक्तवाहिन्या पसरलेल्या असतात. त्यामुळे ही त्वचा कोरडी झालेली असताना चुकून नाक- तोंड कुठे आपटलं गेलं किंवा कुणाला नाकात बोट घालून नाक कोरण्याची सवय असेल तर त्यामुळेही रक्तवाहिनी फुटते आणि नाकातून रक्त येतं.उष्णता तसेच, खाल्ल्या जाणाऱ्या आम्ल, शीत व द्रव पदार्थामुळे काही व्यक्तींमध्ये हे लक्षण पाहावयास मिळते.
नाक, मुख, डोळे, कान, त्वचा, गुदद्वार, योनी वगैरे शरीरातील जी सर्व दारे (ओपनिंग्ज) आहेत त्यापैकी एका किंवा एकापेक्षा अधिक ठिकाणातून रक्तस्राव होणे याला ‘रक्तपित्त’ असे ही म्हटलेले आहे. पित्तदोष असल्याने रक्त पातळ होऊन रक्त येतं
उपाययोजना
१)खारकेचे चुर्ण तूपात घेणे
२)उशीरासव दोन चमचे व समभाग पाणी दोन वेळा.
३)लघुसूतशेखर एक एक गोळी दोन वेळा.
४)कांदा फोडून लावा
५)काटेसावरीच्या दोन ग्रँम फुलांचे चुर्ण मधात दोन वेळा घेणे.
६)थंड दूध किंवा डािळबाचा रस प्यायला द्यावा. वारंवार तक्रार असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा.
काय खाऊ नये.
लोणचे, दही, तिखट पदार्थ खाऊ नयेत.
लसूण, शेवया, मेथी यांचा वापर टाळावा.
* आहारात दूध, तूप, पुदिना यांचा वापर करावा.
वैद्य.गजानन
Cp आयुर्वेद आजीचा बटवा गृप
[27/03, 9:42 AM] +91 94237 60205: #भोजनातील_हानिकारक_संयोग
तांबे, पीतळ, किंवा काश्याच्या भांड्यात ठेवलेल्या वस्तु उदा. तूप, तेल, ताक, लोणी, रसदार, भाज्या, इत्यादि विषाक्त होतात.
दुधा सोबत : दही, मीठ, आंबट वस्तु, चिंच, डांगर, मुळा, मुळ्यांची पाने, दोडका, बेल, आंबट फळे, सातु हानिकारक असतात. दुधात गूळ टाकून सेवन करू नये. फणस किंवा तळलेले पदार्थ पण दुधासोबत हानिकारक आहेत.
दह्या सोबत : खीर, दुध, पनीर, गरम जेवण, केळी, डांगर (खरबूज), मूळा इत्यादि घेऊ नये.
तुपा सोबत : थंड दुध, थंड पाणी समप्रमाणात मद्य हानिकारक असते.
मधा सोबत : मूळ, खरबूज, समप्रमाणात तूप, द्राक्षे, पावसाचे पाणी व गरम पाणी हानिकारक असतात.
फणसा नंतर : पान खाणे हानिकारक असते.
मुळ्या सोबत : गुळ खाणे नुकसानदायक असते.
खीरी सोबत : खिचडी, आंबट पदार्थ, फणस व सातु घेऊ नये.
गरम पाण्याबरोबर : मध घेऊ नये
थंड पाण्याबरोबर : शेंगदाणे, तूप, तेल, खरबूज, पेरु, जांभळे, काकडी, गरम दुध किंवा गरम भोजन घेऊ नये.
कलिंगडा बरोबर : पुदीना किंवा थंड पाणी घेऊ नये.
चहा सोबत : काकडी, थंड फळे किंवा थंड पाणी घेऊ नये.
माशा सोबत : दुध, उसाचा रस, मध, पाण्याच्या काठावर राहणाऱ्या पक्ष्यांचे मांस खाऊ नये.
मांस बरोबर : मध किंवा पनीर घेतल्याने पोट खराब होते.
गरम जेवणा बरोबर : थंड जेवण, थंड पेय हानिकारक असतात.
खरबुजा बरोबर : लसूण, मुळा, मुळ्यांची पाने, दुध किंवा दही नुकसानकारक असते.
तांबे, पीतळ, किंवा काश्याच्या भांड्यात ठेवलेल्या वस्तु उदा. तूप, तेल, ताक, लोणी, रसदार, भाज्या, इत्यादि विषाक्त होतात. अशा भांड्यात बराच वेळ ठेवलेला पदार्थ खाऊ नयेत. अॅल्यूमिनियम आणि प्लस्टिकच्या भांड्यात पातळ पदार्थ ठेवल्याने, उकळल्याने किंवा खाल्याने अनेक प्रकारचे रोग होऊ शकतात.
[27/03, 9:42 AM] +91 94237 60205: *शुगर कंट्रोल मध्ये राहण्यासाठी घरचे उपाय*
बऱ्याच लोकांना शुगर त्रास असतो व ते वाढू नये म्हणून सतत काळजी घ्यावी लागते त्यामुळे औषध गोळ्या सोबत काही घरचे उपचार केल्यास शुगर कमी होऊ शकते
*उपचार*
1.दररोज ताजे तुळशीची पाने घेऊन त्याचा रस काढून प्या किंवा नुसती कच्ची पाने खा
2.कारले हे शुगर साठी उत्तम उपाय आहे कारल्याचे ज्यूस करून ते आठवड्यातून 2 दा घ्या म्हणजे शुगर कंट्रोल मध्ये राहते
3.मेथीचे दाणे पाण्यात गरम करून ते पाणी प्यावे
4.दालचिनी हा एक उत्तम उपाय आहे दालचिनी पाण्यात उकळवून हे पाणी प्यावे
5.कोरफड हे देखील एक उत्तम उपाय आहे कोरफडीचा रस काढून तो प्यायल्याने शुगर नीट राहते
6.जांभळाची पाने हे देखील शुगर कंट्रोल वर उपयोगी आहे दररोज सकाळी व संध्याकाळी जांभुळाची पाने व ज्यूस करून पिऊ शकतात
7.कडूनिब ची पाने वाळवून त्याची पावडर करून ती घ्या
8.जेवण बनवताना रोज कढीपत्ता चा वापर करा व जेवताना तो कढीपत्ता चावून खा
9.शुगर असणारे घटक जास्त खाऊ नका
*🌹स्वामीज्ञानामृत आरोग्य🌹*
[27/03, 9:42 AM] +91 94237 60205: 🍃 *आरोग्यं :*-
*लौंग की चाय पीने के लाभ -*
1. प्रतिदिन सुबह लौंग की चाय पीने से आपको साइनस की तकलीफ से निजात मिलेगी। लौंग में उपस्थित यूगेनोल कफ दूर करने में सहायक होता है।
2. यदि आप मसूड़ों या दांतों में होने वाले दर्द से छुटकारा पाना चाहते हैं तो लौंग की गुनगुनी चाय से कुल्ला करें। इससे आपके मुंह में उपस्थित बैक्टीरिया बाहर निकल जाएंगे।
3. लौंग में एंटीसेप्टिक तत्व मौजूद होते हैं जिससे इंफेक्शन को ठीक किया जा सकता है। लौंग की चाय पीने से शरीर के टॉक्सिन्स बाहर निकल जाते हैं। यही नहीं आप इससे बनी चाय को घाव या फंगल इंफेक्शन पर भी लगा सकते हैं।
[27/03, 9:42 AM] +91 94237 60205: उपयुक्त गुलाबजाम टिप्स :
१) गुलाबजाम जास्त गरम तेलात तळू नये , जास्त गरम तेलात तळले तर गुलाबजामला लगेच चॉकलेटी रंग येतो आणि आतून कच्चेच राहतात. आणि पाकात घातल्यास न शिजलेल्या भागात पाक मुरत नाही.
२) गुलाबजामचा पाक जास्त घट्ट नसावा कारण पाक गुलाबजाममध्ये मुरत नाही .
३) गुलाबजाम पाकात सोडताना पाक गरम व गुलाबजाम थोडे गार असावेत.
*खाऊकट्टा*
[27/03, 9:42 AM] +91 94237 60205: आरोग्य संदेश*
*युरिक अॅसिड म्हणजे काय?काय काळजी घ्यावी...*
सांधेदुखी बरी होत नसेल तर ‘युरिक अॅसिड’ वाढले असे सहजपणे म्हटले जाते. युरिक अॅसिड वाढण्याचा त्रास आणि त्यायोगे होणारा संधिवात हा अस्वस्थ करणारा आहे. ‘युरिक अॅसिड’ म्हणजे नेमके काय, ते कशाने वाढते, काय खावे, जेणेकरून ते सतत नियंत्रणात राहील. हे जाणून घेवूया. योग्य प्रकारे पथ्य व आहार घेतल्यास हा त्रास टाळता येतो.
हा त्रास होण्याचे मुख्य कारण म्हणजे. किडनी अकार्यक्षम असणे. किडनी मध्ये फिल्टर हे कार्य होत असते. याआधी पचनसंस्थेत बिघाड होत असतो आणि मग किडनी अकार्यक्षम होत असते. म्हणून आजार होण्याआधी पचनसंस्था ठिकठाक असली की पुढील आजार होत नाही. आहारात व्हिटामिन सी खूप महत्वाचे आहे. पण युरिक एसिड झाल्यास व्हिटामिन सी पथ्य बनते. आणि मग पचनसंस्था आणि किडनी हे दोन प्रॉब्लेम होतात. येथेही काळजी घेतली नाही तर मग मुत्र पिंड बाधित होते. आणि मग एक एक आजार वाढत जातो. म्हणून यूरिक एसिड होण्याआधीच काळजी घ्या पचनसंस्था बळकट करा... तरी खालील गोष्टीचे अनुकरण करून हळूहळू हा त्रास कमी करून पचनसंस्था सुधारेल... पचनसंस्था सुधारली की आजार आपोआपच...
*See more* at
https://b.sharechat.com/aGHUGoakG4
[27/03, 9:43 AM] +91 94237 60205: 🍃☘ *निसर्गोपचार*🍃☘
*आरोग्य साठी सकाळी पाणी, दुपारी ताक, संध्याकाळी घ्या दुधाचा घोट, हिच आहे आपल्या निरोगी जीवनाची खरी नोट. शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी*
(१) ९०% आजार हे पोटातून होतात, पोटात अॅसिडीटी, कब्ज नसला पाहिजे, पोट स्वच्छ, साफ तो आरोग्याचा राजा. (२) शरीरात न धरता येणारे १३ वेग आहेत. याचा विचार करा.
(३) १६० प्रकारचे रोग फक्त मांसाहाराने होतात हे लक्षात ठेवा.
(४) ८० प्रकारचे आजार नुसत्या चहा पिण्याने होतात. हा आपल्याला इंग्रजांनी दिलेला विषारी डोस आहे.
(५) ४८ प्रकाचे रोग ऎल्युनियम भांडी वापरल्याने होतात.त्यात आपण ही भांडी सर्रास वापरतो. ही भांडी ब्रिटिशांनी आपल्या कैदी लोकांना त्रास व्हावा म्हणून वापरत.
(६) तसेच दारू, कोल्ड्रिंक, चहा याच्या अति सेवनाने हदय रोग होऊ शकतो.
(७) मॅगी, गुटका,डुक्कराचे मांस, पिज्जा, बर्गर, बिडी, सिगारेट, पेप्सी, कोक यामुळे मोठे आतडे सडते.
(८) जेवण झाल्यावर लगेच स्नान करु नये यामुळे पाचनशक्ती मंद होते, शरीर कमजोर होते.
(९) केस रंगवू नका, हेअर कलरने डोळ्यास त्रास होतो, कमी दिसू लागते. (१०) गरम पाण्याने स्नान करण्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते. गरम पाणी कधीही डोक्यावरुन घेऊ नये डोळे कमजोर होतात.
(११) स्नान करताना कधीही पटकण डोक्यावरून पाणी घेऊ नका कारण पॅरालिसिसचा, हदयाचा अॅटक येऊ शकतो. प्रथम पायावर, गुडघ्यावर, मांडीवर, पोटावर, छातीवर, खांद्यावर, पाणी टाकत चोळत पहिल्यांदा स्नान करावे नंतर डोक्यावर पाणी घ्यावे त्यामुळे डोक्यातून रक्तसंचार पाया कडे होता व त्रास होत नाही, चक्कर येत नाही.
(१२) उभ्याने कधीही पाणी पिऊ नये टाच कायमची दुखु लागते.
(१३) जेवताना वरुन कधीही मीठ घेऊ नये त्यामुळे चक्तदाब, ब्लडप्रेशर वाढतो. (१४) कधीही जोराने शिंकू नये नाहीतर कानाला त्रास होऊ शकतो.
(१५) रोज सकाळी तुळशीचे पाने खावीत कधीच सर्दी, ताप, मलेरिया होणार नाही (१६) जेवणानंतर रोज जुना गुळ आणि सौफ खावी पचन चांगले होते व अॅसिडिटी होत नाही.
(१७) सतत कफ होत असेल तर नेहमी सुंठ व मध चाटावा कफ बाहेर पडतो व आवाज चांगला होतो.
(१८) नेहमी पाणी ताजे प्यावे,विहीरीचे पाणी फार चांगले, बाटलीबंद फ्रिज मधले पाणी कधीही पिऊ नये यामुळे नसानसांत त्रास होतो.
(१९) पाण्याने होणारे रोग यकृत, टायफॉइड, शस्त्र, पोटाचे रोग या पासून लिंबू आपल्याला वाचवते.
(२०) गहूचा चीक, गहूचे कोंब खाण्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते.
(२२) स्वैयपाक झाल्यावर ४८ मिनिटाच्या आत खावा नाहीतर त्यातील पोषक तत्वे नाहीशी होतात.
(२३) मातीच्या भांडयात स्वैयपाक केल्यास १००% पोषक, काशाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९७% पोषक, पिताळाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९३% पोषक, अल्युमिनियमच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ७ ते १३% पोषक असते
(२४) गव्हाचे पीठ १५ दिवस जुने झालेले वापरू नये.
(२५) १४ वर्षाच्या खालील मुलांना मैदयाचे पदार्थ बिस्किटं, सामोसा व इतर पदार्थ खावू घालू नये.
(२६) खाण्यास सैंधा मीठ सर्वश्रेष्ठ त्यानंतर काळेमीठ व नंतर पांढरे मीठ पण हे मीठ फार विषारी असते.
[27/03, 9:43 AM] +91 94237 60205: *विटामिन- सी (एसकॉर्बिक एसिड)*
विटामिन सी को एसकोरबिक-ऐसिड के नाम से भी जान जाता है। यह शरीर की कोशिकाओं को बांध के रखता है। इससे शरीर के विभिन्न अंग को आकार बनाने में मदद मिलता है। विटामिन सी गंधहीन तथा रंगहीन होता है।
1. प्रतिदिन एक औसत व्यक्ति को 80 मिलिग्राम विटामिन सी की आवश्यकता होती है।
2. सेब के रस से भी यह प्राप्त होता है, लेकिन इसे अलग तत्वों की मदद से भी ग्रहण किया जाता है।
3. अत्यधिक विटामिन सी भी हानिकारक हो सकता है। किसी भी स्थिति में एक दिन में विटामिन सी 1000 मिलिग्राम से अधिक नहीं ग्रहण करना चाहिए। इससे अधिक वह शरीर को हानि भी पहुंचा सकता है।
4. शरीर में विटामिन सी की भूमिका एक संरक्षक की होती है। यह पोषक तत्व फ्री रेडिकल्स से हमारी कोशिकाओं का बचाव करता है व हमारी रोग-प्रतिरोधक क्षमता बढ़ाता है, जिसके कारण सर्दी, खांसी व अन्य तरह के इन्फेक्शन होने का खतरा कम होता है।
5. इतना ही नहीं, यह अनेक प्रकार के कैंसर से भी बचाव करता है। साथ ही, शरीर में विटामिन ई की सप्लाई को पुनर्जीवित करता है और आयरन के अवशोषण की क्षमता को भी बढ़ाता है। यह एक ऐंटि-एलर्जिक व ऐंटि-ऑक्सिडेंट के रूप भी काम करता है और दांत, मसूड़ों व आंखों को भी स्वस्थ रखने में भी मदद करता है।
6. विटामिन सी की कमी से मसूड़े और दांत कमजोर हो सकते हैं। इसकी कमी से आपको एनीमिया भी हो सकता हैं। विटामिन सी की कमी के कारण चेहरे पर झुर्रियां भी पड़ सकती हैं।
7. विटामिन सी सबसे ज्यादा खट्टे फलों जैसे की संतरा, मौसमी, अमरुद, निम्बू, स्ट्रॉबेरी, टमाटर आदि में होता हैं। इसके अलावा ब्रोकोली, गोभी, अंकुरित अनाज, पालक, आंवला आदि में भी पाया जाता हैं। विटामिन सी सबसे ज्यादा खट्टे-फलों में भी उपस्तिथ होता हैं।
*केरला नेचुरल हेल्थ केयर एक ऐसी संस्था है जो प्राकृतिक उपचारओं के माध्यम से शरीर को निरोगी बना सकते हैं*
*अपनी दुआओं में हमें याद रखें।*
*संपर्क करे का समय 3pm से 6pm*
*(Contact no:- +919643048904)*
*Facebook link*
https://www.facebook.com/KeralanaturalHealthCare/
*YouTube channel*
https://www.youtube.com/channel/UCxMFr00J0bU4n3TM0dl7Osg
*Check out Kerala Natural Health Care Home services on Google!*
https://g.page/kerala-natural-health-care
*YouTube link*
https://www.youtube.com/channel/UCxMFr00J0bU4n3TM0dl7Osg
https://twitter.com/KeralaaC/status/1052124836015890433?s=19
*Follow this link to join my WhatsApp group*
https://chat.whatsapp.com/IgdwiAi2jlyA9xx93o2Qm4
[27/03, 9:43 AM] +91 94237 60205: सकाळी पहिल्यांदा पाणी कधी प्यावे याचे गुपित तुम्हाला माहीत आहे का
दररोज सामान्य पणे 8 ते 10 ग्लास पाणी पिणे शरीरासाठी चांगले असते. पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. आवश्यक प्रमाणा एवढे पाणी पिण्यामुळे अर्धे रोग निघून जातात. पाणी पिण्यामुळे त्वचा चमकदार होते आणि चेहऱ्यावरील दागधब्बे कमी होता, मुरुमे येत नाहीत. सकाळी उठल्यावर गरम पाणी पिणे फायदेशीर असते हे सर्वांना माहीत आहे पण काय तुम्हाला माहीत आहे की रात्री झोपताना गरम पाणी पिणे त्याहून जास्त फायदेशीर आहे. तुमच्या पैकी अनेक लोकांना या बद्दल माहीती नसेल. रात्री झोपण्याच्या 15 मिनिट अगोदर 1 ग्लास गरम पाणी प्यावे असे केल्यामुळे अनेक फायदे होतात. हे तुमचे टेंशन कमी करते, बॉडी क्लीन करते, बॉडी पेन दूर करते आणि सर्दी खोकला दूर होतो इत्यादी. याच सोबत पारोश्या तोंडाने म्हणजे सकाळी उठल्यावर ब्रश करण्याच्या अगोदर पाणी पिणे अत्यंत फायादेमंद आहे.
असे म्हणतात की पारोश्या तोंडाने पाणी पिण्यामुळे आपल्या तोंडातील लाल पोटा मध्ये जाते आणि अनेक रोगा पासून ती आपल्याला वाचवते. तोंडातील लाळ कोणत्याही एंटीसेप्टिक सारखी असते. तुमच्या माहीतीसाठी मानवाची लाळ 98% पाण्याने बनलेली असते आणि उरलेले 2% इतर तत्वाचे असते. व्यक्तीच्या तोंडामध्ये तयार होणारे द्रव पदार्थाला आपण लाळ असे म्हणतो. हे व्यक्तीच्या शरीराला अनेक फायदे देते.👉लाळीमुळे होणारे फायदे
👉एक्जिमाच्या रुग्णासाठी लाळ फायदेशीर असते. एक्जिमा एक प्रकारचा चर्मरोग आहे. हे झाल्यास व्यक्तीला खाज येते. जर तुम्ही देखील एक्जिमा मुळे त्रस्त असाल तर यापासून सुटका मिळवण्यासाठी खाज सुटत असलेल्या जागी लाळ एक महिना लावा.
👉सोरायसिसची समस्या झाल्यास पारोश्या तोंडाची लाळ त्या जागी कमीतकमी 6 महिने ते 1 वर्ष लावा. सोरायसिस झाल्यावर त्वचेवर लाल चट्टे दिसतात. वेळीच याचा उपचार केला नाही तर ते जास्त होते. पण तोंडातील लाळ तुम्हाला आराम देऊ शकते.
👉याच सोबत भाजल्यावर देखील तोंडातील पारोशी लाळ फायदेशीर आहे. भाजलेल्या दागावर तोंडातील लाळ 1-2 महिने लावा तर घाव झाल्यास 5-10 दिवस लावा. तुम्हाला याचे परिणाम लवकरच दिसायला लागतील.
👉तुम्ही पाहिले असेल की अनेक लोकांना बोटांच्या मध्ये फंगल इन्फेक्शन होते. त्यावर पारोशी लाळ फायदेशीर आहे. फंगल इन्फेक्शनवर दररोज तोंडातील पारोशी लाळ लावा यामुळे लवकरच आराम मिळेल.
👉पारोश्या तोंडाची लाळ डोळे आल्यावर किंवा डोळ्याची कोणतीही एलर्जी झाल्यावर फायदेशीर ठरते. अशी काही समस्या झाली तर लाळ डोळ्यांना काजळ लावल्या सारखी लावावी.
👉जर तुमच्या पोटामध्ये किडे झाले असतील तर रोज सकाळी उठल्यावर पारोश्या तोंडाने 1-2 ग्लास पाणी प्यावे. असे केल्यामुळे पोटातील किडे मरतात आणि पोट स्वच्छ होते.
[28/03, 3:23 PM] +91 94237 60205: 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*🌿🌹🙏आरोग्य प्रभात🙏🌹🌿*
*कंबर दुखणे*
*1. विशेषत महिलांची – रात्री झोपताना गरम पाण्याच्या पिशवीने कंबर शेकावी. रोज १ चमचा सुंठवडा आठ दिवस खाल्ल्याने कंबरदुखी बंद होते.*
*2. योग्य नत्रयुक्तपदार्थ, खनिजे व जीवनसत्त्वे आहारात असणे आवश्यक आहे. यामुळे शरीराची होणारी झीज योग्यवेळी भरून निघून परत कामाचा ताण सहन करण्यासाठी शरीर तयार राहील( योगासनातील चक्रासन नियमितपणे केल्यास कंबर दुखीच्या जुन्या तक्रारी निश्चितपणे दूर होतात )*
*3. सकाळी मोहरी किंवा खोबरेतेल लसूण घालून गरम करावे आणि त्या तेलाने कंबरेची मालीश करावी. दुखत असलेल्या जागी गरम कापडाने शेक द्यावा.*
*घुडघे दुखणे:*
*1. आपले संपूर्ण वजन आपला गुडघा उचलतो. त्यामुळे आपले वजन जेवढे कमी तितका गुडघ्यावरचा भार कमी! म्हणून तरुणपणापासूनच आपले वजन आटोक्यात ठेवणे अति उत्तम.*
*2. गुडघा दुखू लागला तर लगेचच काळजी घेऊन वजन कमी करण्याच्या मागे लागावे. गुडघ्याच्या भोवती असलेले स्नायू बळकट होतील असे सोपे व्यायाम शिकवण्यात येतात. ते रोज 10 मिनिटे करणे अति उत्तम.*
*3. शक्यतो डॉक्टरी सल्ल्याशिवाय वेदनाशामक गोळ्या घेऊ नयेत.*
*4. प्रचंड वेदना नसतील तर स्वत:हून फक्त पॅरॅसिटेमॉल (उदा. क्रोसीन)ची गोळी घ्यावी किंवा मलम लावावे.*
*5. सुरुवातीला पट्टे (नी-कॅप) वापरणे चालू शकते. परंतु त्याचा अतिवापर टाळावा कारण त्याने स्नायू शिथिल होतात.*
*6. वृद्धापकाळात काठी वापरावी, त्याने गुडघ्यावरचा भार कमी होतो.*
*7. उत्तम प्रतीची पादत्राणे वापरल्यानेसुद्धा गुडघा सुस्थितीत राहतो.*
*सांधेदुखी:*
*१. सांध्यावर ताण पडणार नाही याची काळजी घेणे. त्यासाठी ओझी न वाहने, सारखी उठ बस न करणे, वजन कमी करणे, खूप न चालणे हे उपाय करावेत.*
*२. सांध्याभोवातीच्या स्नायुंना व्यायाम देऊन ते बळकट करावेत, परंतु गुडघे, घोटे यावर ताण पडेल असा व्यायाम करू नये.*
*३. सांधे फार दुखल्यास तात्पुरता उपाय म्हणून पॅरासिटामोल गोळी घ्यावी.*
*4. जेव्हा सांधेदुखी ही वातामुळे असते किंवा झीज झाल्यामुळे असते तेव्हा सांध्यावर कोणतेही औषधी तेल किंवा तीळ तेल लावून शेक घेतल्यास आराम मिळतो.*
*5. जेव्हा ही सांधेदुखी आमामुळे होते तेव्हा तेल लावल्याने आराम मिळत नाही उलट दुखणे वाढते, म्हणून या आमामुळे होणा-या सांधेदुखीवर पंचकर्म, औषधी, पथ्य किंवा हलका व्यायाम फार आवश्यक आहे. थंड व शिळे पदार्थ टाळावेत.*
*6. प्रकूपित रक्तातील दोषामुळे होणा-या सांधेदुखीवर दीर्घकाळ औषधी, पंचकर्म, पथ्य आवश्यक असते. ज्यामुळे आपणास दीर्घकाळ आराम मिळतो.*
*7. सध्याच्या या जगात वाहनांचा वापर, फास्ट फूड व जेवणाच्या व झोपण्याच्या अवेळा यामुळे वजन वाढते. त्यामुळे सांधेदुखी होते. या सांधेदुखीत झीज/आम/प्रकूपित रक्तातील दोष कारणीभूत ठरतात.*
*8. सांधेदुखी झाली की, तेल चोळण्याकडे रुग्णांचा कल असतो. काही विशिष्ट औषधी तेल वगळता इतर कोणतेही तेल लावल्यास आमवाताचा त्रास वाढतो. त्यामुळे आमवाताच्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तेल लावू नये.*
*9. योगराज गुग्गुळ, रास्नासप्तक काढा, गंधर्व तेल, अशी वातनाशक औषधी घ्यावी. याबरोबरच रुक्ष स्वेद, वैतरण, बस्ती अशा पंचकर्म उपचारांनी आमवाताचे रुग्ण कायमचे बरे होऊ शकतात.*
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
[28/03, 3:24 PM] +91 94237 60205: चहा किंवा कॉफी घेण्यापूर्वी पाणी का प्यावे?
: सकाळी उठल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा काय करता?
कपभर चहा किंवा कॉफी घेता.
अनेकांना ही सवय
असे आपल्यापैकी अनेकजण करतात. सकाळी झोपेतून उठल्यावर चहा किंवा कॉफी घेतल्याशिवाय फ्रेश वाटत नाही. ही सवय चुकीची असल्याची जाणीव अनेकांना आहे. परंतु, रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी काहीही घेतल्यास आरोग्यावर सारखाच परिणाम होतो, हे खूप लोकांना माहीत नाही.
कॉफी किंवा चहा घेण्यापूर्वी ग्लासभर पाणी प्यावे, याची अनेकांना कल्पना नाही. सकाळी किंवा संध्याकाळी, चहा किंवा कॉफी घेण्याआधी थोडं पाणी अवश्य प्या. ही सवय आरोग्यदायी आहे.
चहा किंवा कॉफी घेण्यापूर्वी पाणी का प्यावे?
चहा किंवा कॉफी घेण्यापूर्वी पाणी पिण्यामागचे कारण म्हणजे त्यामुळे पोटातील अॅसिडिटी कमी होते. चहा सुमारे ६ ph म्हणजे अॅसिडिक असतो आणि कॉफी ५ ph म्हणजे अॅसिडिक रेंज थोडीसी कमी आहे.
म्हणून तुम्ही जेव्हा सकाळी किंवा संध्याकाळी चहा किंवा कॉफी घेता तेव्हा अॅसिडिटी वाढते. तसंच काहीशी अल्सर्स आणि कॅन्सरच्या धोक्याची शक्यता असते. जर तुम्ही चहा किंवा कॉफी घेण्याआधी पाणी प्यायलात तर पोटातील अॅसिडची पातळी काहीशी सौम्य होते व पोटाच्या व इतर आरोग्याची हानी कमी होते. त्याचबरोबर चहाच्या अधिक अॅसिडिक स्वरूपामुळे दातांवर होणारा दुष्परिणाम कमी होतो. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि शरीरातून टॉक्सिन्स निघून जाण्यास मदत होते.
[28/03, 3:24 PM] +91 94237 60205: 🍃💐🎋
*टॉन्सिल का रामबाण उपाय | Tonsils*
*लहसुन* : लहसुन की एक गांठ को पीसकर पानी में मिलाकर गर्म करके उस पानी को छानकर गरारे करने से टांसिल के बढ़ने की बीमारी में लाभ मिलता है।
*पपीता* : टांसिल बढ़ने तथा गले में दर्द होने पर 1 गिलास गर्म पानी में 1 चम्मच पपीते का दूध मिलाकर गरारे करने से तुरंत आराम हो जाता है। या कच्चे पपीते के हरे भाग को चीरकर उसका दूध निकालकर 1 चम्मच दूध को 1 गिलास गुनगुने पानी में डालकर गरारें करें। इससे टॉसिल में लाभ मिलता है।
*लौंग* : एक पान का पत्ता, 2 लौंग, आधा चम्मच मुलेठी, 4 दाने पिपरमेन्ट को एक गिलास पानी में मिलाकर काढ़ा बनाकर रोगी को पिलाने से टांसिल बढ़ने में लाभ होगा।
*अजवाइन* : 1 चम्मच अजवाइन को 1 गिलास पानी में डालकर उबाल लें। फिर इस पानी को ठंडा करके उससे कुल्ला और गरारे करने से आराम आता है।
*ग्लिसरीन* : ग्लिसरीन को फुरेरी (रूई के फाये से) टांसिल पर लगाने से सूजन कम हो जाती है। या गर्म पानी में ग्लिसरीन मिलाकर कुल्ला करने से गले में काफी आराम आता है।
[28/03, 3:24 PM] +91 94237 60205: *वारंवार लघवीला येत असेल तर करा ‘ हे ‘ उपाय*
मूत्रविसर्जन ही आपल्या शरीरातले अशुद्ध पदार्थ शरीराबाहेर उत्सर्जित करण्याची एक नैसर्गिक क्रिया आहे. प्रत्येक निरोगी व्यक्तीच्या मूत्रपिंडातून दर तासाला ७० ते ८० मिली एवढे मूत्र तयार होत असते. काहींना दिवसातून अनेकवेळा लघवीला जावे लागते. याची कारणे अनेक आहेत. पण प्रत्येक वेळेस लघवी भरपूर होते. तर इतरांना अगदी थोडी थोडी आणि सतत होत राहते. काही रुग्णांमध्ये दिवसा विशेष नाही. पण रात्री खूप वेळा लघवीला उठावे लागते.असे विविध त्रास अनेक आजारात होतात.
*वारंवार लघवीला येण्याची कारणे*
१) मूत्रात जर जंतुसंसर्ग झाला. तर जास्त वेळा येते. मूत्राशयाला सूज असल्यास, मूत्रपिंडे निकामी झाल्यावर लघवीचे प्रमाण वाढते.
२) मधुमेहात लघवीचे प्रमाण वाढलेले असते. किंबहुना रात्रीच्या वेळेस सतत लघवीसाठी उठणे हे मधुमेहाच्या प्राथमिक निदानाचे व्यवच्छेदक लक्षण मानले मानले जाते.
३) जास्त प्रमाणात पाणी, सरबत आणि इतर द्रव पदार्थ पिण्यात आले असल्यास जास्त लघवी होते. तसेच चहा, कॉफी, थंड पेये, मद्य जास्त प्रमाणात घेणार्या लोकांना जास्त प्रमाणात आणि वारंवार लघवीला होते.
४) खूप थंड हवामानात राहणार्यांना, सतत एसीमध्ये काम करणार्यांना हि वारंवार लघवीला जावे लागते.
वारंवार लघवीला येत असेल तर हे उपाय करा
१) आहारामध्ये जास्त तेलकट मसालेदार पदार्थ टाळावेत.
२) चहाकॉफी, मद्य यांसारखे उष्णपान टाळावे. धूम्रपान टाळावे. दिवसातून -१० ग्लास पाणी प्यावे.
३) पाणी पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळेही हि वारंवार लघवीला जाण्याचा त्रास होऊ शकतो.
४) आहारामध्ये जास्त चोथायुक्त आहाराचा वापर करावा. मधुमेहामध्ये रक्तातील शर्करेचे प्रमाण योग्य राखण्यासाठी उपचार घ्यावा
🌹आरोग्यम् धनसंपदा🌹
[28/03, 3:32 PM] +91 94237 60205: *निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
*शरीरात जास्त उष्णता झाली असेल तर...*
शरीरावरती चांदीचे दागिने वापरायचे.
हातामध्ये तांब्याचे कडे वापरावे
दररोज रात्री 100 ग्रॅम मनुके कोमट पाण्यात भिजत घालायचे सकाळी ते पाणी आणि मनुके खायचे.
दररोज दुपारच्या जेवणामध्ये ताक पोटात जायला हवे.
रात्रीच्या जेवणा मध्ये नाही.
जिऱ्याचे पाणी रात्री प्यावे
सब्जा रात्री काचेच्या भांड्यामध्ये भिजत घालून सकाळी खडीसाखर घालून अनुशापोटी घ्यावे
*दोन्ही वेळचे जेवण लवकरच घ्यावीत*
जेवणामध्ये भात घेतला तर उष्णतेचे विकार व्हायची शक्यता बऱ्याच प्रमाणात कमी होते.
फळांमध्ये कलिंगड ताडगोळे द्राक्ष डाळिंब.
जेवणामध्ये पुदिन्याची चटणी.
फणस आणि अननस ही फळ उष्णता वाढवतात ही फळ कुठल्या तरी त्यांच्या पदार्थ रूपांमध्ये खायची.
अननसाचे सरबत फणसाची पोळी इत्यादी इत्यादी.
----------------------------------------
*तहान लागली नसेल तरी भरपूर पाणी*
लिंबाचे सरबत कोकम सरबत घ्या ज्या शक्य आहे त्या गोष्टी सकाळच्या नाष्ट्या नंतर घेतल्या तर त्याचा उपयोग शरीरासाठी खूप चांगल्या प्रमाणात होतो.
नाका मधून रक्त येणाऱ्यांनी डोक्यावरती पाणी मारावे.
ज्यांना खूपच प्रमाणात उष्णतेचा त्रास होतो त्यांनी आंघोळ केल्यावर ती ओल्या अंगाने पाच मिनिटे तसेच थांबावे.....
नंतर थंडावा प्राप्त होतो.
रात्री झोपताना उजव्या कुशीवर झोपले तर चंद्रनाडी चालू राहून शरीरामध्ये गारवा निर्माण होतो.
मसाले आंबट खारट तिखट प्रमाणातच घ्यावे.
रोजच्या जेवणामध्ये फोडणीला जिरं जास्त प्रमाणात वापरावे.
मोहरी आणि हळद हिंगाचा वापर कमी ठेवावा.
मसाला च्या ऐवजी धने-जिरे याची पावडर वापरावी.
खूप प्रमाणात तोंडामध्ये काही पुळ्या येतात तोंड आले असे म्हटले जाते ... सर्वात आधी पोट साफ ठेवावे.
आणि अगदीच शक्य नसेल त्यांनी बी कॉम्प्लेक्स च्या गोळ्या घ्याव्या.
जे लोक कॅल्शियम घेत असतील त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शिअम या गोळ्यांची पॉवर कमी घ्यावी.
पण फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच.
लघवीला जळजळ उन्हाळ्यामध्ये अनेकांना व्हायची शक्यता असते त्यावर ती एक उत्तम उपाय म्हणजे आपण अनेक वेळा सांगितलेला सब्जा हेच आहे.
ज्यांना गोड आवडत नसेल त्यांनी नुसताच सब्जा घ्यावा.
दुपारच्या जेवणामध्ये दही भात खाल्ल्याने सुद्धा शरीरामध्ये गारवा मिळतो.
कधीकधी नाईलाजाने आपल्याला स्पायसी फूड म्हणजे मसालेदार पदार्थ खावे लागतात आणि ते खाण्यात आल्यावर ती थोड्यावेळाने लगेच कोकम सरबत घ्यावे.
----------------------------------------------cp
Health tips -arogyam lab गृप
[28/03, 3:45 PM] +91 94237 60205: *बद्धकोष्ठता*
बद्धकोष्ठता म्हणजेच मलावरोध. बद्धकोष्ठतामध्ये मलनिस्सारण होणे कठीण जाते. ही व्याधी लहानांपासून मोठ्यांपर्यंत होते. ह्या व्याधीत खाल्लेले टाकाऊ अन्न पदार्थ शौचा द्वारे बाहेर न पडता आतड्यांमध्ये वाळते म्हणजेच आतड्यांमध्ये शुष्कता वाढून मळाला खालच्या बाजूला ढकलण्यास असमर्थ होतो.
*कारणे-*
1) नेहमी जड जेवण करणे
2) नेहमी मसालेदार व तिखट अन्न पदार्थ सेवन करणे
3) दिवसभर बसल्या-बसल्या घरकाम करणे किंवा जास्त वेळ खुर्चीत बसून काम करणे
4) व्यायाम न करणे
5) मोठ्या प्रमाणात दारू व धूम्रपान करणे
6) पुरेश्या प्रमाणात पाणी किंवा इतर द्रव्य पदार्थ सेवन न करणे
7) रक्तदाब कमी होण्याच्या गोळ्या नियमित वैद्यकीय सल्ला न घेता सुरू ठेवणे
8) जास्त मांसाहार करणे
9) दुधापासून बनवलेले पदार्थ जास्त प्रमाणात नेहमी खाणे उदा पनीर, रबडी
10) जास्त तेलकट व जास्त साखर असलेले पॅकेट मधील खाद्य पदार्थ नेहमी खाणे
*लक्षणे*
1) पोटात दुखणे
2) पोटात जडपणा जाणवणे
3) जेवण न जाणे
4) नेहमी आळस येणे
5) अनेक वेळा जीव बैचेन होणे
*उपाय-*
1) रात्री झोपतांना दुध 4-5 काळ्या मनुका टाकून सेवन करावे
2) रात्री 5 मोठे चमचे हरभरे व 5 चमचे मुग पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी चावून खावेत व त्यावर कोमट पाणी प्यावे
3) दुपारी जेवणानंतर एक ग्लास पिकलेल्या पपईचा रस प्यावा
4) रात्री झोपण्यापूर्वी आवळ्याचे चूर्ण कोमट पाण्या सोबत घ्यावे
5) जेवण झाल्यावर 4-5 लसूण पाकळ्या खाव्यात
6) 2 मध्यम आकाराचे पेरू बियांसह खावे व त्यावर 1 ग्लास दूध प्यावे
7) एक मोठा चमचा एरंडेल तेल दुधात मिसळून सायंकाळी प्यावे
https://chat.whatsapp.com/E5p3XhQKoM4CIB2xCvbUJ6
8) 2 मोठ्या चमचाभर शेंगदाणा तेलात 1 मोठा चमचा मध टाकून दुपारी जेवण झाल्यावर सेवन करावे
9) दालचिनी, सुंठ पावडर , जिरे व विलायची सम प्रमाणात घेऊन त्यातील 1 लहान चमचा सकाळी व एक लहान चमचा सायंकाळी खावे
https://chat.whatsapp.com/E5p3XhQKoM4CIB2xCvbUJ6
10) तीळकूट व खांड (दगडाच्या आकाराची) खडीसाखर एकत्र करून 1 मोठा चमचा व 1 मोठा चमचा सकाळ व सायंकाळ घ्यावे
11) वांग्याचा रस 4 मोठे चमचे व पालक रस 2 मोठे चमचे दिवसातून 2 वेळ
12) रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी ठेऊन सकाळी तोंड न धुता सेवन करावे
13) 2 मध्यम आकाराच्या सफरचंदची साले काढून 1 ग्लास पाण्यात उकळावी व पाणी पाऊण ग्लास झाल्यावर कोमट असतांना दररोज जेवणानंतर पाणी सेवन करावे
14) दोन चमचे साजूक तूप एक ग्लास गरम दुधात टाकून रात्री झोपतांना सेवन करावे. वात व पित्त दोष असणाऱ्यांना याचा जास्त फायदा होतो. अनेक वैद्य ह्यांच्या मते हा सर्वोत्तम उपाय आहे
15) दररोज बेलाचे सरबत दररोज 1ग्लास प्यावे किंवा गर खावा
16) अंजीर गरम पाण्यात भिजवून खाल्यास बद्धकोष्ठता दूर होते. 3 वर्षांवरील मुलांना आठवड्यातून 3 अंजीर खाण्यास द्यावे
17) त्रिफळा चूर्ण पाव मोठा चमचा, अर्धा चमचा धने, पाव लहान चमचा विलायची दाणे बारीक करून दिवसातून 2 वेळ
18)दररोज सकाळी 1 ग्लास कोमट पाण्यात 1 लिंबू पिळून सेवन करावे
19) एक ठिकाणी काम करणार्यांनी दररोज अर्धा तास फिरावे तसेच जॉब करत असल्यास दर 2 तासांनी 10 मिनिट चालावे
20) मोठ्या व्यक्तींनी दिवसातून 4 ते 5 लिटर पाणी प्यावे
21) एक कप गरम पाण्यात 1 लहान चमचा बेकिंग सोडा टाकून टाकून दिवसातून 2 वेळ
22) एक कप दुधात अर्धा लहान चमचा हळद व 1 लहान चमचा तूप टाकून दिवसातून 2 वेळ
23) फायबर युक्त पदार्थ उदा केळी दिवसातून 2 वेळ
उपलब्ध आयुर्वेदिक औषधें
आमपाचक वटी - 2 दिवसातून 2 वेळा
कुमारी आसव 1 लहान चमचा सकाळ व सायंकाळ
द्राक्षासाव 1 मोठा चमचा सकाळ व सायंकाळ
त्रिफळा चूर्ण रात्री 1 मोठा चमचा रात्री कोमट पाण्यात
अभयारीष्ठ 1 लहान चमचा सकाळ व सायंकाळ
टीप- वरील सर्व उपाय 18 वर्षांवरील व्यक्तीं साठी आहेत. वरील सर्व उपायांपैकी 3-4 उपाय करावेत. वरील उपायांनी 15 दिवसात बद्धकोष्ठता लक्षणे कमी न झाल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा. नेहमी सारखी शौश सुरू झाल्यावर वरील उपाय बंद करावेत
[28/03, 3:45 PM] +91 94237 60205: *कृमी किंवा जंत*
*कारणे*
1) दूषित अन्न खाणे
2) दूषित पाणी पिणे
3) माती खाणे
4) शारीरिक स्वच्छता न पाळणे उदा. नखे वेळोवेळी न कापणे
5) गुळ/साखर जास्त प्रमाणात खाणे
6) मांसाहार जास्त प्रमाणात करणे
लक्षणे
1) संडास च्या ठिकाणी खाज होणे
2) लहान मुलांना नेहमी अपचन होणे
3) जुलाब/अतिसार होणे
4) भूक न लागणे
*उपाय*
1) एक लहान चमचा कडुलिंबाच्या कोवळ्या पानांचा रस 1 मोठया चमचा मधात एकत्र करून दुपारी व रात्री जेवणापूर्वी घ्यावा
2) 1 कप कोमट पाण्यात 1 लहान चमचा हळद टाकून 10 दिवस सेवन करावे
3) 1/8 चमचा वावडिंग पूड व 10 तुळशी पानांचा रस एकत्र करून सकाळ-सायंकाळ सेवन करावी
4) दररोज 3-4 लसूण पाकळ्या उपाशी पोटी सकाळी खाऊन त्या नंतर 1 ग्लास कोमट पाणी प्यावे
5) दररोज 1 ग्लास ताकात चवीनुसार काळे मीठ व 1/8 लहान चमचा मिरपूड टाकून जेवण झाल्यावर दुपारी सेवन करावे
6) एक लहान चमचा कारल्याचा रस, एक लहान चमचा कडुलिंबाच्या पानांचा रस, एक मोठा चमचा पालकाचा रस व चवीनुसार सैंधव मीठ एकत्र करून त्यातील एक भाग सकाळी व एक भाग रात्री घ्यावा
https://chat.whatsapp.com/E5p3XhQKoM4CIB2xCvbUJ6
7) 1 चमचा मोठा चमचा मधात 1 लहान चमचा पारिजातक पानांचा रस टाकून सकाळ व सायंकाळ सेवन करावा
8) कच्चा केळीची भाजी एक आठवडा खावी
9) गाजराचा रस एक कप 6 दिवस सकाळी अंशपोटी सेवन करावा
10) लहान मुलांना दर 15 दिवसांनी दररोज एक लहान चमचा तुळशी च्या पानांचा रस सेवन करावा द्यावा
11) 1 लहान चमचा ओवा पूड व 1 मोठा चमचा गुळ सोबत सकाळ-सायंकाळ खावी
https://chat.whatsapp.com/E5p3XhQKoM4CIB2xCvbUJ6
12) लहान मुलांना 1 मोठा चमचा कांद्याचा रस 10 दिवस द्यावा
13) एक लहान चमचा तुळशी पानांचा रस कोमट करून सायंकाळी 10 दिवस लहान मुलांना पाजावा
14) मुलांना दररोज 1 लहान चमचा बारीक केलेली सुपारी जंत पडे पर्यंत 1 लहान चमचा मधात एकत्र करून द्यावी
उपलब्ध आयुर्वेदिक औषधे-
कृमी कुठार रस- 2 वर्षे ते 5 वर्षे वय-1/4 चमचा-2 दिवस दिवसातून सकाळी एक वेळ, 6 ते 15 -1 लहान चमचा - सकाळी - 2दिवस
Cp आरोग्य मंत्र गृप
[28/03, 3:51 PM] +91 94237 60205: *तेल*
आयुर्वेदात तेलाला वातविकारात एक नंबरचे स्थान आहे.तेल ज्या बियांपासून निघते त्या पदार्थाचे गुण त्यात असतातच. शिवाय प्रत्येक तेलाचे स्वत:चे गुण आहेत. जेव्हा शरीरभर व्यापणाऱ्या विकारांकरिता, सर्व शरीरात औषध पोचायला हवे त्या वेळेस तेल अंतरबाह्य द्यावे. तेल त्वचेत लवकर जिरते, त्वचेची रुक्षता घालवते. फाजील कफ उत्पन्न होऊ देत नाही.
1) *तीळ तेल-*
आयुर्वेदात तीळ तेलाची मोठी महती आहे. तेल युक्तीने दिले तर मलमूत्रांच्या वेगांचे नियमन करते. तेलाचे विशेष कार्य अपान वायूवर आहे. त्यामुळे मलमूत्र, गर्भनिष्क्रमण, आर्तव व शुक्रस्थान यांचे कार्य बिघडल्यास योजनापूर्वक तेलाचा वापर करावा.
2) मळाचा खडा होत असल्यास पहाटे किंवा सायंकाळी पाच वाजता तीन चमचे तीळ तेल आपल्या आवडीप्रमाणे गरम पाण्याबरोबर घ्यावे. त्यासोबत किंचित लिंबू किंवा चिंचेचे पाणी व मीठ चवीपुरते मिसळावे.
3) लघवीला वारंवार होत असल्यास झोपण्यापूर्वी दोन चमचे तेल प्यावे. लघवीचे दोन वेग तरी कमी होतात.
4) सुखाने बाळंतपण पार पाडण्याकरिता सातव्या महिन्यापासून नियमितपणे दोन चमचे तेल प्यावे. टाके पडत नाहीत.
5) वारंवार स्वप्नदोषाने दुर्बळ असल्यास सकाळी तीळतेल दोन चमचे घ्यावे.
6) लहान बालकांना कृमी, मलावरोध, पोट फुगणे, पोटाचा नगारा या तक्रारी असल्यास चमचाभर तीळतेल किंचित मिरेपूड व गरम पाण्याबरोबर द्यावे.
6) स्त्रियांची मासिक पाळी कष्टाने येत असल्यास, पाळीत अंगावर कमी जात असल्यास, पोट दुखत असल्यास तीळतेल नियमित सकाळी, सायंकाळी दोन चमचे घ्यावे, वर कोमट पाणी प्यावे.
7) स्थूल व्यक्तीच्या रक्तात चरबीचे फाजील प्रमाण (सेरेम कोलेस्ट्रॉल) नसल्यास तसेच त्यांना रुक्ष मळ, त्यामुळे संडासला खडा होत असल्यास नियमितपणे आठ-पंधरा दिवस तेल प्यावे. तक्रारी दूर होतात. स्थूल व्यक्तींचा स्नायूंचा बेढबपणा, फाजील चरबी माफक प्रमाणात तेल घेतल्यास कमी होते.
8) अग्निमांद्य विकारात पहाटे दोन चमचे तेल व त्याचबरोबर चिमूटभर सुंठचूर्ण व सोबत गरम पाणी घेतले तर दुपारी चांगली भूक लागते. मात्र भूक लागेपर्यंत मध्ये काहीही खाऊ नये.
8) अंग बाहेर येणे, योनिभ्रंश, गुदभ्रंश विकारांत सायंकाळी सहा वाजता दोन-तीन चमचे तेल कोमट पाण्याबरोबर घ्यावे. वायूवर नियंत्रण होते. अंग बाहेर येण्याकरिता चेक बसतो.
https://chat.whatsapp.com/E5p3XhQKoM4CIB2xCvbUJ6
9) हर्निया, अंडवृद्धी या विकारांत गोडेतेल, लसूण रस, कणभर हिंग व चवीपुरते मीठ असे मिश्रण कोमट पाण्याबरोबर पहाटे घ्यावे.
10) कंबरदुखी, गुडघेदुखी, खांदेदुखी, पाठदुखी, सांधेदुखी यांसारख्या मणके व हाडांच्या दुखण्यात कृश व्यक्तींनी खोबरेल तेल माफक प्रमाणात नियमितपणे घ्यावे.
11) स्थूल व्यक्तींनी तीळ तेल घ्यावे. मलावरोध, आमवात, सायटिका, खांदा जखडणे या विकारांत एरंडेल तेल प्यावे व सुंठपाणी घ्यावे.
https://chat.whatsapp.com/E5p3XhQKoM4CIB2xCvbUJ6
12) बाह्य़ोपचार : संधिवात, आमवात, संधिशूल, अर्धागवात अशा नाना तऱ्हेच्या वातविकारात तेलाचे मसाज उपयुक्त आहे. हातापायांना खालून वर, पाठ, पोट, खांदा, गुडघा, मान यांना गोल पद्धतीने रात्रौ झोपताना व सकाळी आंघोळीच्या अगोदर हलक्या हाताने मसाज करावा. तेल जिरवायचे असते. म्हातारपण लांब ठेवणे, श्रम सहन व्हावे व समस्त वातविकार बरे व्हावेत म्हणून आयुर्वेदाने तेल मसाज ही मानवाला मोठी देणगी दिली आहे. अनेक औषधे खाण्यापेक्षा थोडा वेळ काढून वातविकार रुग्णांनी नित्य मसाज करावा.
*तेलाचे कुपथ्य*
कावीळ, जलोदर, पोटात पाणी होणे, यकृत व पांथरीची सूज, रक्तदाब खूप वाढणे, रक्तात चरबी वाढणे, अंगाला मुंग्या येणे, स्थौल्य, शौचाला घाण वास येणे, चिकट आमांश असे परसाकडला होणे, आमवात, अजीर्ण, आव, हृद्रोग या विकारांत पोटात तेल घेऊन नये. ज्या आमवातात तेल चोळण्याने दु:ख कमी होण्याऐवजी वाढते, तसेच जे शरीर अगोदरच खूप स्निग्ध, तसेच घाम खूप येत असताना तेलाचा मसाज करू नये.
आतापर्यंत आपण तेलाचे पोटात घेण्याकरिता वापरत असलेल्या प्रकाराबद्दलची माहिती घेतली. स्वयंपाकाकरिता किंवा पोटात घेण्याकरिता देशकालपरत्वे वेगवेगळय़ा प्रकारची तेले जगात विशेषत: भारताच्या विविध भागांत वापरात आहेत. गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, बंगाल या बहुसंख्येच्या भारत देशात शेंगदाणा तेलाचा वापर प्रामुख्याने आहे. उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांच्या काही अति थंड हवामानाच्या प्रदेशात स्वयंपाकाकरिता मोहरीच्या, नाकात जाणाऱ्या स्ट्राँग वासाच्या तेलाचा वापर फोडणीकरिता केला जातो. ज्यांना झणझणीत तोंडी लावणी आवडतात अशा खवय्यांकरिता मोहरीच्या तेलाची फोडणी असलेली लोणची बनवितात. केरळात, गोमंतक व कोकणाच्या काही भागांत स्वयंपाकाकरिता खोबरेल तेलाचा वापर असतो.
cp आरोग्य साधना गृप
[28/03, 3:54 PM] +91 94237 60205: *वजन कमी करण्यासाठी प्या दुधी,काकडी,टोमॅटो ज्यूस*
*साहित्य : अर्धा दुधी भोपळा,एक काकडी,दोन मध्यम आकाराचे टोमॅटो,अर्धे लिंबू,१२-१५ पुदिण्याची पाने,भाजलेल्या जिर्याची पूड,अर्धा छोटा चमचा काळी मिरी पूड,सैंधव मीठ.*
*कृती*: *दुधी व काकडी यांची सालं काढून फोटोट दाखवल्याप्रमाणे स्लाइस करून घ्या व टोमॅटोच्या चिरून फोडी करून ठेवा. ज्यूसर मधून दुधी,काकडी आणि टोमटो यांचा एक बाऊलमध्ये ज्यूस काढून घ्या*.
*त्याच्यावर ,भाजलेल्या जिर्याची पूड, काळी मिरी पूड आणि सैंधव मीठ भुरभुरा.अर्ध्या लिंबाचा रस पिळा आणि पुदिण्याच्या पानांनी गरनिश करून सर्व्हिंग ग्लासमधून सर्व्ह करा.*
*नियमितपणे दररोज हा ज्यूस सेवन केल्यास जरूर वजन घटते.*
*सर्वांनी अजून एक लक्षात ठेवा जिम मध्ये जाऊन तसेच आहार नियंत्रण केल्यास वजन कमी होत नाही. दररोज 4 की मी सकाळी फिरण्यास जाणे व घरी आल्यावर योगासने करणे आवश्यक आहेत. माझ्या पाहण्यात आले आहे की योगासन classes मध्ये नियमित जाणाऱ्या 4-5 गृहिणीचे वजन 8 महिन्यात 15 किलो कमी झाले आहे तरी सुद्धा आजही त्या नियमित योगा क्लास मध्ये योगासने करण्यास येतात.*
*घरी कितीही म्हटले तरी योगासने करण्यास वेळ फार कमी मिळतो पण योगासने क्लास लावण्यास पैसे दिले आहेत ते वसूल करण्यासाठी काही झाले तरी क्लास मध्ये जाऊ असे वाटून क्लास attened केला जातो.*
Cp ज्यूस रेसिपी - आलिया शेख. किचन/सौंदर्य/आरोग्य टिप्स गृप
[28/03, 8:19 PM] +91 94237 60205: .
*# जायफळाचे उपयोग#*
१) जायफळ हे सूजनाशक तसेच वेदना कमी करणारे आहे. त्यामूळे जायफळाचा गरम पाण्यात उगाळून केलेला लेप अश्या दुखर्या व सूज आलेल्या जागि लावला तर खूप फायदा होतो.
२) दुर्गंधि असणार्या त्वचारोगात जायफळ मिश्रित मलम उत्तम उपयुक्त आहे. किंवा दुर्गंधयुक्त जखमेवर याचे चूर्ण फवारतात.
३) त्वचा शिथिल पडायला लागलि कि, जायफळाच्या तेलाने अभ्यंग करावा.
४) लहान मुलांच्या सर्दि पडश्यावर तेलात जायफळ उगाळून त्याचा लेप कपाळावर लावतात.
५) जुलाब लागले तर बेंबिवर जायफळाचा लेप करावा. किंवा जायफळ उगाळून चाटायला घ्यावे.
६) जास्त मात्रेत जायफळ मादक परिणाम करते. त्यामूळे रात्रि झोपतांना दूधातून जायफळ घेतले पाहिजे. तर अनिद्रा लक्षण कमि होते.
७) ताप व जुलाब अशि लक्षणे एकत्र असतील तर जायफळ उपयुक्त आहे. अश्या जुलाबानंतर आलेला थकवा त्वरित दूर करते.
८) जुनाट सर्दि, खोकला, दमा, उचकि अश्या विकारात जायफळ चूर्ण मधातून चाटावे.
९) जायफळ हे पाचनसंस्थेवर उत्तम उपयुक्त आहे. मुखापासून गुदद्वरापर्यंत सर्वत्र पचनाचि शक्ति वाढवायचि अद्भूत शक्ति या औषधात आहे.
१०) सातत्याने तहान लागत असेल तर जायफळाचे चाटण द्यावे.
११) चेहर्यावर मुरूमे असतिल तर रात्रिच्या वेळि झोपताना दूधात जायफळ उगाळून चेहर्यावर फक्त मुरूमाच्या ठिकाणि लावावे. आणि रात्रभर तसेच ठेवावे. मुरुमांचा त्रास कमी होतो.
१२) सर्दिमूळे डोकेदुखि होत असेल तर पाण्यात जायफळ उगाळून लावावे।
१३) पारंपारिक विडा तयार करतांना मुखदुर्गंधि नाशक म्हणून जायफळ चूर्ण पानात घालतात..
*Cp arogya group*
[28/03, 8:22 PM] +91 94237 60205: *● तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने शरीराला होणारे फायदे*
📣 हेल्दी स्किन :---
।। दररोज रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवावे
।। आणि सकाळी फ्रेश झाल्यावर ते पिल्याने त्वचेशी
।। संबधीत सर्व समस्या दूर होतात त्याच बरोबर त्वचा
।। चेहरा उजळतो
📣 सांध्यांना आराम :---
।। दररोज सकाळी संध्याकाळी तांब्याच्या भांड्यात
।। पाणी प्याल्याने सांधे दुखी कमी होते सांध्यांना
।। मोठ्या प्रमाणात आराम मिळतो.
📣वजन कमी करण्यास सहाय्यभूत :---
।। दररोज सकाळी संध्याकाळी तांब्याच्या भांड्यात
।। पाणी प्याल्याने शरीरातील एक्सट्रा फॅट कमी होतात
।। आणि एक्सट्रा फॅटची वाढ न झाल्याने वजन वाढत नाही
📣 बॅक्टेरिया नष्ट होतात :---
।। तांब्यामध्ये अँटी बॅक्टेरिया गुण असतात,या मध्ये
।। पाणी ठेवल्यास बॅक्टेरिया नष्ट होतात आणि डायरिया,
।। अतिसार, कावीळ यांचा धोका टळतो.
📣 कॅन्सरचा धोका कमी होतो :---
।। तांब्याच्या भांड्यातील पाण्यामध्ये अँटी ऑक्सिडेंटस्
।। पर्याप्त प्रमाणात असतात,जे कॅन्सरशी लढण्यात
।। सहाय्यक ठरतात,त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.
📣 जखम ठिक होते :---
।। तांब्यामध्ये असलेले अँटी बॅक्टेरियल गुण जखम
।। ठिक करण्यास मदत करतात एखादी जखम
।। झाल्यास रोज तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे.
📣थायरॉईडचा धोका कमी होतो :---
।। तांब्यामधील कॉपर थारोक्सिन हार्मोनला संतुलित
।। ठेवते, त्यामुळे थायरॉईडचा धोका दूर होतो.
📣 हृदय मजबूत होते :---
।। तांब्याच्या भांड्यात ८ ते १० तास ठेवलेले पाणी
।। प्याल्याने कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रणात राहते आणि
।। हृदय मजबूत होते
📣अँसिडीटी नष्ट होते :---
।। तांब्याच्या भांड्यात कमीतकमी ८ ते १० तास ठेवलेले
।। पाणी प्याल्याने शरीरातील अँसिडीटी आणि गॅस दूर
।। होऊन पचनक्रिया ठिक राहते.
📣रक्त वाढण्यास मदत होते :---
।। तांब्याच्या भांड्यातील पाणी नियमित पिण्याने तांब्या
।। मधील कॉपर रक्ताची कमतरता दूर करते त्यामुळे
।। अँनिमियाचा धोका टळतो. आरोग्य साधना
*Cp arogya group*
[28/03, 8:22 PM] +91 94237 60205: *
*हिवाळ्यात तुळशीचे दूध पिण्याचे बरेच फायदे आहेत, कर्करोगाला दूर ठेवतो*
हिवाळ्याचा मोसम सुरू झाला आहे, अशात सर्दी, खोकला आणि ताप येण्याचा मोठा धोका असतो. अशा परिस्थितीत या मोसमात विशेष आहार आणि काळजी घेणे आवश्यक आहे.
संसर्ग आणि फ्लू टाळण्यासाठी तुळशीचे सेवन करावे. यामुळे इम्यूनिटी स्ट्रॉंग होते तसेच मोसमी आजारांपासून बचाव देखील होतो. पण तुम्हाला हे माहीत आहे की तुळशीत दूध मिसळण्यामुळे या मोसमात तुमची प्रतिकारशक्ती देखील मजबूत राहते.
*मायग्रेन*
जर डोके खूप दुखत असेल तर तुळस आणि एक चिमूटभर हळद दुधात प्यायल्यास आराम मिळतो. जर कोणाला काही दिवसांनी सतत डोकेदुखी होऊ लागली असेल तर त्याने दररोज सकाळी तुळशी आणि दूध प्यावे. यामुळे त्या व्यक्तीला आराम मिळेल आणि लवकरच मायग्रेनसारखा आजार देखील दूर होईल.
*रोगप्रतिकार शक्ती वाढते*
तुळशीच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडेंट असतात, जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. या दुधामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीवायरल गुणधर्म आहेत, जे विषाणूजन्य ताप, सर्दी, खोकला बरे करण्यास उपयुक्त आहेत.
कर्करोगापासून बचाव
तुळशीतही अनेक एंटीबायोटिक आणि एंटीऑक्सीडेंट गुणधर्म असतात आणि दुधामध्ये इतर सर्व पोषक घटक असतात, ज्यामुळे कर्करोग सारखा प्राणघातक आजार वाढत नाही.
*ताण कमी होण्यास मदत*
तुळशीच्या पानांमध्ये उपचार करण्याचे गुणधर्म असतात. जर आपण तणाव, नैराश्यासारख्या समस्यांनी त्रस्त असाल तर दररोज हे दूध प्या. डोकं शांत ठेवण्यासाठी याला गार करून पिणे फायदेशीर ठरेल. हे दूध मानसिक तणाव आणि चिंता कमी करण्यात मदत करत.
*वजन कमी करा करण्यास फायदेशीर*
जर तुम्हाला वजन वाढण्याची चिंता असेल तर तुळशीचे दूध पिण्यास सुरुवात करा. हे चयापचय वाढवते आणि वजन कमी करण्यास मदत करते. हे दूध श्वसनविषयक समस्या दूर करण्यात देखील उपयुक्त आहे.
*याला तयार कसे करावे*
प्रथम दीड ग्लास दूध उकळा. दूध उकळण्यास सुरवात झाली की त्यात 8 ते 10 तुळशीची पाने घाला आणि उकळी येऊ द्या. दूध जेव्हा एक ग्लास उरेल तेव्हा गॅस बंद करा. हे दूध कोमट प्या.
*cp आरोग्य सेवा ग्रुप*
[28/03, 8:23 PM] +91 94237 60205: *थायरॉंइड म्हणजे काय ?*
*थायरॉंइड या रोगा बद्दल जास्त जनजागृती नसल्यामुळे फार कमी लोकांना ह्या रोग बद्दल अचूक माहिती आहे. डाईबीटीस, कॅन्सर या सारख्या रोगान बद्दल जेवढी जनजागृती झाली आहे त्या तुलनेने ह्या रोगा ची फार कमी माहिती लोकांना आहे. त्या मुळे ह्या रोगाचे प्रमाण भारतात वाढले आहे.*
*थायरॉंइड म्हणजे नक्की आहे तरी काय ?*
*आपल्या शरीरात भरपूर एंडोक्राइन ग्लैंड्स (अंत: स्रावी ग्रंथि) असतात. ज्यानच काम असत हार्मोन्स तयार करण. त्या मध्ये थायरॉंइड हा एक आहे तो आपल्या मानेच्या मध्य भागी आढळतो. थायरॉंइड या मध्ये दोन प्रकारचे हार्मोन्स येतात T3 आणि T4 ,जे आपल्या शरीराचा मेटाबॉलिज्म नियंत्रित करतो. निरोगी माणसामध्ये ह्या हार्मोन्से प्रमाण नियंत्रित असते तर या उलट रोगी माणसामध्ये ह्याचे प्रमाण कमी किंवा जास्त होते यालाच थायरॉंइड डीसऑर्डर असे म्हणतात. थायरॉंइड हार्मोन्स ह्याचा परिणाम शरीरावर सर्वत्र म्हणजेच आपल्या हृदयावर, मेंदूवर आणि पचन क्रियेवर होतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला थायरॉंइडची व्याधी होते तेव्हा आपल्या शरीरात असणाऱ्या हार्मोन्स नियंत्रित केल्या जाणाऱ्या पीयूषिका आणि थायरॉइड ग्रंथिन मध्ये अडथळे निर्माण होतात.*
*थायरॉंइड डीसऑर्डर म्हणजे काय ?*
*थायरॉंइड ग्रंथिन मधून निघणाऱ्या T3 आणि T4 हार्मोन्स चे प्रमाण कमी आणि जास्त होणे म्हणजेच थायरॉंइड डीसऑर्डर होय.*
*थायरॉंइड डीसऑर्डर चे प्रकार किती आहेत ?*
*जागरूक थायरॉइड (हायपरथायरॉइडिझम) :*
*रक्तात T3 आणि T4 प्रमाण अधिक असल्यास जागरूक थायरॉईड (हायपरथायरॉइडिझम) होतो.*
https://chat.whatsapp.com/E5p3XhQKoM4CIB2xCvbUJ6
*सुप्त थायरॉइड (हायपोथायरॉइडिझम) :*
*रक्तात T3 आणि T4 प्रमाण कमी असल्यास सुप्त थायरॉइड (हायपोथायरॉइडिझम) होतो.*
*थायरॉंइड ची लक्षण कोणती आहेत ?*
*शरीराचे कमी तापमान.*
*जलद किंवा संथगतीने चालणारी नाडी.*
*असामान्यपणे कमी किंवा उच्च रक्तदाब.*
*असामान्यपणे मोठी किंवा लहान मान किंवा मानेतील गाठ.*
*घोगरा, कर्णकटू आणि कठोर आवाज.*
*खूप तहान किंवा भूक.*
*आहार किंवा व्यायाम यामध्ये बदल केला नाही तरी लक्षात येण्याजोगा वजनातील बदल (वाढणे किंवा कमी होणे)*
*इतरांना थंडी वाजत असते तेव्हा गरम होणे किंवा इतरांना गरम होत असते तेव्हा थंडी वाजणे.*
*हृदयाचे ठोके.*
*विचित्र पद्धत किंवा लय.*
*बद्धकोष्ठता किंवा अतिसार.*
*थकवा.*
*अशक्तपणा.*
*हायपोथायरॉइडिझमची काही लक्षणं :*
*आळस, थकवा, अंगदुखी, मंुग्या-पेटके येणं, सूज, केस गळणं, त्वचा जाड आणि कोरडी होण, औदासिन्य, बद्धकोष्ठ, आवाज घोगरा होण, नपंुसकत्व, मासिक सावात बदल, वंध्यत्व, गलगंड, चेहरा सुजणे, सांधेदुखी, मासिकपाळी संदर्भातील त्रास ( वेळेवर न येणे/जास्त रक्तस्त्राव होणे), प्रचंड झोप येणे, घट्ट शौच.*
*हायपरथायरॉइडझमची काही लक्षणं :*
*थकवा, भावनाशीलता, अस्वस्थपणा, थरथरणं, अशक्तपणा, छातीत धडधड, निदानाश, धाप लागणं, त्वचा गरम आणि ओलसर होण, वजन कमी होण, भुकेत बदल, मासिक स्त्रावात बदल, वारंवार गर्भपात, गलगंड, डोळे मोठे होणे, लाल होण, डोळ्यातून पाणी येण, थायरॉइड ग्रंथींचा आकार वाढणे, खाज सुटणे,पुरुषांमध्ये स्तनांची वाढ,शौचास जास्त वेळा जावे लागणे.*
*प्रत्येक वेळी सर्व लक्षणं असतीलच असं नाही. कोणतंही बाह्य लक्षण नसताना थायरॉइडचा विकार असू शकतो. नवजात अर्भकात आणि म्हातारपणी लक्षणांचा अनेकदा अभाव असतो. सर्व नवजात अर्भकात थारॉइडची चाचणी करणं अत्यावश्यक आहे.*
*थायरॉंइड कॅन्सर म्हणजे काय ?*
*थायरॉंइड कॅन्सरची सुरवात थायरॉंइड ग्रंथिन पासून होते. ह्या ग्रंथी तुमच्या मानेच्या खालच्या भागात असतात. थायरॉंइड कॅन्सर हा कोणत्याही वयोगटातील व्यक्तींन मध्ये आढळू शकतो.*
*थायरॉंइडची सौम्य गाठ (Benign nodules) हि कॅन्सर मध्ये मोडत नाही. कारण सौम्य गाठी (Benign nodules) मधील सेल हे पूर्ण शरीरामध्ये पसरत नाहीत आणि ह्या गाठी पासून आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारचा प्राणघातक धोका आढळत नाही. अनेकदा ९०% थायरॉंइडच्या गाठी ह्या सौम्य गाठ (Benign nodules) या प्रकारात मोडतात.*
*थायरॉंइडची घातक गाठ (Malignant nodules) हि कॅन्सर मध्ये मोडते. हि बहुधा प्राणघातक हि ठरू शकते. ह्या कॅन्सर गाठीचे सेल आपल्या शरीरातील पेशींवर आणि विविध अंगावर हल्ला करतात आणि त्यांना नष्ट करतात.*
*थायरॉंइड कॅन्सर चे किती प्रकार पडतात ?*
*पॅपिलरी आणि फोलीकुय्लर थायरॉंइड कॅन्सर(Papillary and follicular thyroid cancers) :*
*बहुधा थायरॉंइड मध्ये ९० ते ८०% कॅन्सर हा या प्रकारात मोडतो. या दोन्ही प्रकारातील कॅन्सर चे सेल हे सौम्य(Benign) असतात. अनेकदा पॅपिलरी आणि फोलीकुय्लर(Papillary and follicular thyroid cancers) याची वाढ हि हळू हळू होत असते. जर ह्याचे निदान लवकरात लवकर समजून आले तर ह्या वर योग्यतो उपचार करून तो नियंत्रणात आणला जाऊ शकतो.*
*मेड्यूलरी थायरॉंइड कॅन्सर(Medullary thyroid cancer) :*
*५ ते १० % कॅन्सर हा या प्रकारात मोडतो. ह्या कॅन्सर मध्ये शरीरातील ‘सी’ सेल चे प्रमाण वाढले जाते. जर हा शरीरामध्ये सर्वत्र पसरण्याच्या अगोदर त्याचे योग्य ते निदान करून, त्यावर योग्यतो औषध उपचार केला असता, हा कॅन्सर सहज रित्या नियंत्रणात आणला जाऊ शकतो.*
*अनाप्लास्टिक थायरॉंइड कॅन्सर (Anaplastic thyroid cancer) :*
*थायरॉंइड कॅन्सर मध्ये हा प्रकार भरपूर कमी आढळतो (फक्त १ ते २%). ह्या प्रकारात आपल्या शरीरातील फोलीकुय्लर सेल वाढले जातात. ह्या प्रकारातील कॅन्सर चे सेल हे असामान्य असतात आणि त्यांचे निदान करणे खूप कठीण जाते. ह्या प्रकाराचा कॅन्सर हा नियंत्रित करणे खूप कठीण जाते कारण ह्या कॅन्सरच्या सेल ची वाढ आणि प्रसरण शरीरात भरपूर जलद गतीने होते.*
*थायरॉंइड वर उपचार कोणते आहेत ?*
*थायरॉंइड वर उपचार म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घेणे केव्हाही चांगले. सामान्यपणे या प्रकारात हार्मोन्स रिप्लेसमेंट थेरपी दिली जाते. या आजारात कमी झालेल्या हार्मोन्सची कमतरता औषधांनी भरून निघू शकते. सुप्त थायरॉईड या प्रकारात गर्भवती महिलांना सामान्य महिलांप्रमाणे उपचार केले जातात. गरोदरपणात थायरॉइडचं प्रमाण वाढतं. जसजसे दिवस पूर्ण होत जातात तसतसा याचा डोस वाढवला जातो. गरोदर महिलांना योग्य ते उपचार वेळीच मिळावे, यासाठी गरोदर महिलांची प्रत्येक महिन्यात टी-4 आणि टीएसएच (Thyroid Stimulating Harmone) या दोन टेस्ट केल्या जातात. प्रसूतीनंतर सामन्यपणे औषधोपचार केले जातात.*
*टीएसएच (Thyroid Stimulating Harmone) :*
*थायरॉइड ग्रंथीमधून होणारा हार्मोन्सचा स्राव अधिक अथवा कमी प्रमाणात होतो आहे, हे समजण्यासाठी रक्ताद्वारा ही चाचणी केली जाते. जागरूक थायरॉईड (हायपरथायरॉइडिझम)मध्ये रक्तातील थायरॉइड हार्मोन्सचं प्रमाण अधिक असल्यास टीएसएचचं प्रमाण कमी असतं. तर सुप्त थायरॉईड (हायपोथायरॉइडिझम)मध्ये रक्तातील थायरॉइड हार्मोन्सचं प्रमाण कमी असतं आणि टीएसएच च प्रमाण अधिक असतं.*
*टेक्निशियन चाचणी(Radioactive iodine) :*
*या प्रकारच्या टेस्टला थायरॉइड स्कॅन टेस्ट असंदेखील म्हटलं जातं. यात रेडिओ अॅक्टिव्ह आयोडिनची थोडीशी मात्रा रक्तात मिसळली जाते. त्यानंतर थायरॉइडचा एक्स-रे काढला जातो. ग्रंथीमधील आयोडिनचा स्तर वाढला असल्यास हायपरथायरॉइडिझम तर कमी असल्यास हायपोथायरॉइडिझम ओळखला जातो. महिला गर्भवती असल्यास ही टेस्ट केली जात नाही.*
*एफएनएबी चाचणी (Fine Needle Aspiration Biopsy Of The Thyroid (FNAB) Procedure)*
*गळ्यात गाठी आढळल्यास एफएनएबी ही चाचणी केली जाते. गाठीत सुई घालून त्यातील पेशी काढून घेतल्या जातात. या पेशींची मायक्रोस्कोपमध्ये तपासणी केल्यास थायरॉइडचं निदान केलं जातं.*
*अँटिबॉडिज टेस्ट(Thyroid Antibodies) :*
*या टेस्टद्वारे थायरॉइडचं मूळ कारण शोधलं जातं.*
*कोणामध्ये जास्त आढळतो ?*
*थायरॉंइड हा जास्तकरून पुरुषांपेक्षा महिलांन मध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. याचे प्रमाण पाच ते सहा पट जास्त पुरुषांपेक्षा महिलांन मध्ये अधिक असते. महिलांमध्ये असणा-या इस्ट्रोजन हार्मोन्समुळे हा विकार होतो. गर्भवती महिलांमध्ये आयोडिनच्या कमतरतेमुळे थायरॉइडची शक्यता वाढते. थायरॉइडची लक्षणं इतकी सामान्य असतात की ती लवकर कळून येत नाहीत. त्यामुळे याकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करून याचा प्रतिबंध कसा करता येईल, याचा विचार करणं आवश्यक आहे.*
*काय खावे ?*
*मुख्यता थायरॉंइड रुग्ण व्यक्तीने हलका आहार घ्यावा. आणि आपल्या जेवणात हिरव्या पाले-भाज्यांचे प्रमाण वाढवावे. डाळ आणि पोळी चा सामावेश आहारात केव्हा ही चांगला. आणि कमी तिखट आणि कमी तेलकट पदार्थांचा जेवणात सामावेश करावा.*
*काय न खावे ?*
*वांगी, भात, दही, राजमा, ई. खाने टाळावे. थायरॉंइड व्यक्ती ने जास्त गरम किंवा जास्त थंड जेवण खाऊ नये. तेलात तळलेले आणि जास्त तिखट पदार्थ खाऊ नये*
cp आरोग्य मंत्र गृप
[28/03, 8:23 PM] +91 94237 60205: *काही घरगुती उपाय*
1. घशाला त्रास होत असेल किंवा आवाज बसला असेल तर गरम दुधात हळद घालून प्यावे
2. पोटात गॅसचा त्रास झाला असेल तर लिंबाच्या रसासोबत ओवा खाल्ला तर त्रास की कमाई होतो.
3. जुलाब होत असतील तर चमचाभर मीठ, दोन चमचे साखर मिश्रित लिंबू पाणी दर अर्धा तासाने घेतल्यास आराम मिळतो सोबत गृप मध्ये ह्या 4 दिवसांपूर्वी पोस्ट झालेले उपाय करावेत
4. कावीळ झाली असेल तर आठवडाभर ऊस चावून खावा.
5. सर्दी- कफ झाला असेल तर जेष्ठमध खावे
6. सतत खोकला येत असेल १ ते २ चमचे मध घ्यावे किंवा खडीसाखर चघळावी.
7. तोंड आले असेल तर जाईच्या पानांचा रस लावावा किंवा पेरूची कोवळी पाने चघळावी
8. लघवी करताना जळजळ होत असेल तर धण्याचे पाणी प्यायल्याने त्रास कमी होऊ शकतो. धने किंवा धने पूड एक ग्लास पाण्यात 2 तास भिजत ठेवावी व पाणी गाळून प्यावे
9. भाजलं किंवा पोळलं असेल तर त्यावर साजूक तूप लावावे
10. पित्त झालं असेल तर आमसुलाचे पाणी प्यावे. ह्यासाठी 1 ग्लास कोमट पाण्यात 4-5 आमसूल अर्धा तास भिजवावे व बोटांनी दाबून त्याचा गर पाण्यात काढावा व सेवन करावा
*cp आरोग्य मंत्र ग्रुप*
[28/03, 8:28 PM] +91 94237 60205: *मेथी पावडर*
*केसांचा पोत चांगला राहण्यासाठी हमखास मेथी दाणे वापरले जातात*
१) मेथीच्या बियांमध्ये केसांना पोषक अशी सर्व तत्त्वे असतात.
२) मेथीच्या दाण्यामध्ये फॉस्फेट, लेसिथिन, न्यूक्लिओ-अल्ब्युमिन आणि कॉड लिव्हर ऑईलबरोबरच फॉलिक अॅसिड, मॅग्नेशियम, सोडियम, जस्त, तांबे, नियासिन, थियामिन, कॅरोटिन अशी पोषकद्रव्ये असतात.
३) ही पोषकद्रव्ये केसांच्या मुळांना मजबूत करतात.
४) मेथीच्या दाण्यांचे ग्राईंडरमध्ये चूर्ण करून पाण्यात कालवून त्याची पेस्ट तयार करा.
५) यामुळे केस काळे, दाट आणि लांबसडक होतीलच शिवाय कोंड्याची समस्याही नाहीशी होईल.
Cp महिला आरोग्य टिप्स गृप
[28/03, 8:28 PM] +91 94237 60205: *काळा चहा पिण्याचे फायदे* (दूध न टाकता/कोरा चहा)
1. काळा चहा पिण्याचे खूप सारे फायदे आपल्या शरीराला होत असतात, जे लोक काळा चहा पित नाहीत किंवा दूध टाकलेला चहा पितात त्या लोकाना सांगू इच्छितो की, ही सर्व माहिती वाचल्यानंतर आजपासून काळा चहा पिण्यास सुरवात कराल, अशी आम्हास खात्री आहे. जे लोक नियमितपणे काळ्या चहाचे सेवन करतात त्यांना सर्वात मोठा होणारा फायदा म्हणजे त्यांचा मेंदू तल्लक राहतो आणि याचे कारण असे आहे की कोरा चहा सेवन केल्याने आपल्या मेंदूला चांगल्या प्रकारे रक्त प्रवाह होतो.
रक्त प्रवाह वाढतो व तो वाढल्यामुळे परिणामी मेंदूच्या पेशी स्वस्थ राहतात, आणि त्यामुळेच आपल्या स्मरण शक्तिमध्ये वाढ होऊ शकते. जर तुम्हाला बौद्धिक कामे मोठ्यावर प्रमाणात असतील आणि जर तुमचा मेंदू थकून जाईल अश्या प्रकारची कामे करत असाल तर अशा बौद्धिक काम करणाऱ्या व्यक्तींनी आवर्जून काळा चहाचे सेवन करायला हवे.
2. याचा दुसरा एक फायदा म्हणजे ज्यांना खूप सारा तणाव आणि थकवा येतो लहान-सहान गोष्टीवरून जे टेंशन मध्ये येतात, अश्या लोकांनी देखील स्ट्रेस दूर करण्यासाठी काळा चहाचे नियमितपणे सेवन केल्याने तणाव आणि स्ट्रेस कमी करण्याचे काम हा काळा चहा करतो.
3. तिसरा फायदा आहे, तो म्हणजे कॅन्सरशी संबंधित, तुम्हाला तर माहीतच आहे की कॅन्सर चे प्रमाण खूप वाढले आहे, अगदी सेलिब्रेटींना देखील कॅन्सरने पछाडलेले आहे. आणि जर कॅन्सर पासून बचाव करायचा असेल तर आपण आपल्या आहारामध्ये काही पदार्थ घ्याययला हवेत आणि त्यातीलच एक महत्वाचा पदार्थ म्हणजे ‘काळा चहा’ आपण जर काळ्या चहाचे नियमितपणे सेवन केले तर, आपल्याला अनेक प्रकारच्या कॅन्सर्सपासून आपला बचाव होऊ शकतो.
https://chat.whatsapp.com/E5p3XhQKoM4CIB2xCvbUJ6
4. चौथा फायदा आपल्या हृदयाशी संबंधित आहे, जर तुम्हाला स्वस्थ हृदय हेवा असेल जर तुमच्या बॉडीमधील, रक्तातील कोरेस्ट्रॉल वाढले असेल तर तुम्ही देखील काळा चहा आजपासून घ्यायला सुरुवात करा. कारण या काळ्या चहामध्ये फ्लेवनहर्ट्स चे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे आणि फ्लेवनहर्ट्स मोठ्याप्रमाणात असल्यामुळे आपल्या रक्तातील कोरेस्ट्रॉलप्रमाण कमी होते. परिणामी रक्त गोठण्याची प्रक्रिया मंदावते आणि धमन्या निरोगी राहतात.
https://chat.whatsapp.com/E5p3XhQKoM4CIB2xCvbUJ6
धमन्या म्हणजे आपल्या शरीरामध्ये ज्या नसा दिसतात वरती त्यांच्या खाली धमन्या असतात त्या जर निरोगी राहिल्या तर आपले हृदय देखील निरोगी राहील. आणि परिणामी heart attack येण्याचे प्रमाण आपोआप कमी होते.
5. पाचवा फायदा आहे पचनाशी संबंधितचा फायदा, जर आपल्याला gas आणि acidity चा त्रास असेल तर काळा चहा नियमितपणे सेवन करा, gas आणि acidity पासून आपला बचाव होईल. जर आपल्याला पोठदुखीचा त्रास होत असेल तर काळा चहा जास्त उखळा आणि हा चहा तुम्ही सेवन करा. त्यामुळे पोटदुखी देखील दहा ते पंधरा मिनिटात थांबून जाईल.
6. पुढील सहावा आणि महत्वाचा फायदा म्हणजे स्किन प्रॉब्लेम….!! तुम्हाला स्किन प्रॉब्लेम माहीतच असतील त्यातील एक म्हणजे जर आपल्या चेहऱ्याला सुरतुक्या पडल्या असतील तर त्यावरती हा एक चांगला उपचार आहे.
तुम्ही नियमितपणे काळा चहा सेवन करा सुरतुक्यांचे प्रमाण कमी होईल, याला तुम्ही योगासन आणि प्राणायम यांची जोड देऊ शकता. काळ्या चहामध्ये अँटीऑक्सिडन्ट चे प्रमाण फार मोठे आहे आणि या अँटीऑक्सिडन्ट मुळेच त्वचेशी संबंधित जे कॅन्सर आहेत स्कीन कॅन्सर्स तर या त्वचेच्या कॅन्सर्स पासून आपला बचाव करण्याचे काम हा काळा चहा करत असतो.
*cp आरोग्य दूत ग्रुप*
[28/03, 8:29 PM] +91 94237 60205: *कंबर दुखी - - - - -*
कारणे ---
शरीरात वात वाढणे, चमक भरणे, पोट साफ न होणे, जास्त हालचाल होणे. इ.
उपाय -----
१) जायफळ पाण्यात उगाळा + तिळाचे तेल मिक्स करा. नंतर गरम करा. थंड करून दुखणा-या जागी लावा.
२) आल्याचा रस + मध दिवसातून २/३ वेळा घ्या.
३) गरम पाण्याने शेक द्या.
४) तेल लावून हलका मसाज करा.
५) बर्फाने किंवा गरम पाणी / वीटेने शेकवा.
६) रोज सावकाश व्यायाम / योगासने करा.
७) नियमित प्राणायाम करा.
८) प्रथम तेल लावा नंतर श्वास रोखून माँलिश करा. असा उपाय शरीराचा कोणताही भाग / अवयव दुखत असेल तर नक्कीच करा. गुण येतोच.
( तेल -- खोबरेल / तिळाचे / नारायण / सरसो तेल. कोणतेही एक वापरा)
९) विश्रांति घ्या.
१०) दोन्ही हाताचे तळव्यांच्या मागील बाजूवर (अंगठा व तर्जनीमध्ये) अँक्युप्रेशर करा. दाब देणे.
११) पोट साफ राहू द्या.
१२) सर्वच उपाय एकाचवेळी करू नका.
१३) नियमित सकाळी कोमट पाण्यातून व संध्याकाळी कोमट दुधातून १ / १ चमचा मेथी दाणे घ्या. आम्लपित्त वाढले तर काही दिवस थांबणे व पुन्हा घेणे. किंवा एक / दोन चिमटी मेथी दाणे ५ मिनिटे तोंडात ठेवून नंतर पाणी पिणे.
१४) शेवगा साल पाण्यात उगाळणे त्यामध्ये नाचणी पिठ मिक्स करून लेप करणे.
१५) एक चमचा सांबरशिंग पाण्यात उगाळणे त्यामध्ये एक चमचा एरंड तेल मिक्स करून रात्री घेणे. ८/१० दिवस घेणे.
१६) ताजे ताक एक ग्लास + थोडी सुंठ + वाटलेली लसूण + मीठ मिक्स करून पिणे.
१७) अश्वगंधा चूर्ण एक चमचा + थोडे तुप मिक्स करून घेणे.
https://chat.whatsapp.com/E5p3XhQKoM4CIB2xCvbUJ6
📢 आरोग्य संदेश 🔔
व्यायाम व अँक्युप्रेशरने व्हा सुखी,
माझ्या सल्याने थांबेल कंबर दुखी.
cp राजयोग आरोग्य टिप्स गृप
[28/03, 8:29 PM] +91 94237 60205: *मूली खाने से होने वाले फायदे*।। *सर्दीयों मे मुली अमृत हे*
..........
1. रोजाना सुबह खाने में मूली का सेवन करने से डायबिटीज से जल्द छुटकारा मिल सकता हैं.
2. मूली खाने से जुखाम रोग भी नही होता हैं, इसीलिए मुली को स्लाद के रूप में जरूर खाना चाहिए.
3. हर-रोज मूली के ऊपर काला नमक डालकर खाने से भूख न लगने की समस्या दूर हो जाती हैं.
4. मूली खाने से हमे विटामिन ए मिलता हैं, जिससे हमारे दांतो को मजबूती मिलती हैं.
5. मूली खाने से बाल झड़ने की समस्या दूर हो जाती हैं.
6. बवासीर रोग में कच्ची मूली या मूली के पत्तो की सब्जी बनाकर खाना फायदेमंद होता हैं.
7. अगर पेशाब का बनना बंद हो जाये तो मूली का रस पीने से पेशाब दोबारा बनने लगता हैं.
8. हर-रोज 1 कच्ची मूली सुबह उठते ही खाने से पीलीया रोग में आराम मिलता हैं.
9. नियमित रूप से मूली खाने से मधुमेह का खतरा भी कम रहता हैं.
10. अगर आपको भी खट्टी डकारे आती हैं, (अम्लपित) तो मूली के 1 कप रस में मिश्री मिलाकर पीने से लाभ मिलता हैं.
11. नियमित रूप से मूली खाने से मुँह,आंत और किडनी की कैंसर का खतरा कम रहता हैं.
12. थकान मिटाने और नींद लाने में भी मूली सहायक हैं.
13. मोटापा दूर करने के लिए मूली के रस में नींबू और कम मात्रा में नमक मिलाकर सेवन करें.
14. पायरिया से परेशान लोग मूली के रस से दिन में 2-3 बार कुल्ले करें और इसका रस पिएं.
15. सुबह-शाम मूली का रस पीने से पुराने कब्ज में भी लाभ होता हैं.
16. मूली के रस में समान मात्रा में अनार का रस मिलाकर पीने से हीमोग्लोबिन बढ़ता हैं.
17. मूली को धीरे-धीरे चबाकर खाने से दांत चमकते हैं, और शरीर से दाग-धब्बे भी दूर हटते हैं.
18. मूली खाने से हमारी आंखों की रोशनी भी बढ़ती हैं.
19. नियमित रूप से मूली खाने से ब्लड प्रैशर कंट्रोल में रहता हैं.
20. मूली खाने का सबसे बडा फायदा पेट में गैस तो बिल्कुल नही रहती हैं.
21. हाथ-पैरों के नाख़ूनों का रंग सफ़ेद हो जाए तो मूली के पत्तों का रस पीना लाभदायक हैं.
https://chat.whatsapp.com/E5p3XhQKoM4CIB2xCvbUJ6
22. सुबह-सुबह मूली के नरम पत्तों पर सेंधा नमक लगाकर खाने से मुंह की दुर्गंध दूर होती हैं.
23. मूली के पत्तों में सोडियम होता है, जो हमारे शरीर में नमक की कमी को पूरा करता हैं.
24. नियमित रूप से मूली खाने से पेट के कीडे नष्ट हो जाते हैं
*केरला नेचुरल हेल्थ केयर गृप*
[28/03, 8:29 PM] +91 94237 60205: *कच्ची केळी खाण्याचे फायदे*
🛑 *वजन कमी करा - वजन कमी करण्यासाठी रोज एक कच्चे केळे खायचा सल्ला डॉक्टर देतात. केळ्यामध्ये असलेल्या फायबर्समुळे शरीरातील अनावश्यक फॅट सेल्स काढून टाकायला मदत होते.*
🛑 *बद्धकोष्ठतेच्या समस्येवर उपाय - कच्च्या केळ्यामध्ये असलेल्या फायबर आणि स्टार्चमुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.*
🛑 *भुकेवर ताबा मिळवण्यासाठी - कच्च्या केळ्यांमधील फायबर, इतर पोषण गुणांमुळे भुकेवर ताबा मिळवता येतो. कच्ची केळी खाल्ल्यामुळे लागणारी भूक नियंत्रणात येते. जंकफूडपासून वाचता येऊ शकते.*
🛑 *डायबिटीसवर नियंत्रण -तुमचा डायबिटीस प्राथमिक स्टेजमध्ये असेल तर कच्ची केळी खायला सुरुवात करा. कच्च्या केळ्यामुळे डायबिटीस नियंत्रणात यायला मदत होते.*
🛑 *पचन प्रक्रिया होते चांगली - कच्ची केळी खाल्ल्यामुळे पचन प्रक्रिया चांगली होण्यास मदत होते. कच्च्या केळ्यामुळे कॅन्सरचा धोकाही कमी होतो. यातील कॅल्शिअममुळे हाडे मजबूत होतात*
*cp आरोग्य साधना ग्रुप*
[28/03, 8:29 PM] +91 94237 60205: *लघवीत जळजळणे*
1. थंड पाण्यात जाड कापड भिजवुन पिळून घ्यावा हे कापड पोटावर बेंबीच्या खालच्या भागावर ठेऊन झोपून राहावे.या प्रयोगाने लगेच आराम पडतो.
२. सकाळी दुध व पाणी समप्रमाणात घेऊन एका ग्लासात दोन चमचे साखर टाकून चांगले हलवावे व पिउन टाकावे. चहा घेऊ नये. दुपारी एक पेला थंड पाण्यात लिंबू पिळून दोन चमचे साखर मिसळून प्यावे.
3. एक ग्लास पाण्यात गुलाबाच्या १ – २ फुलाच्या पाकळ्या टाकून रात्र भर झाकून ठेवावे सकाळी कुचकरून गाळून घ्यावे. त्यात एक चमचा दळलेली खडीसाखर टाकून प्यायल्याने जळजळ थांबते. एक आठवडा सेवन करावे.
4. एक मध्यम आकाराचा कांदा कुचकारून २५ ग्राम पाण्यात उकलावा. पाणी अर्ध उरल्यावर पाजावे. दोन दिवस प्रयोग लघवीची जळजळ थांबते.
5. कष्टाने थोडी लघवी होणे, लघवीला आग होणे, जळजळणे यावर द्राक्षे किंवा मनुका पाण्यात भिजवून घ्याव्यात.
Cp आरोग्य साधना गृप
[28/03, 8:33 PM] +91 94237 60205: 🛑 *पुदीना-आरोग्य विषयक फायदे*🛑
🛑- *आवाज बसणे*
*पुदिन्याच्या रस मिठाच्या पाण्यात मिसळवून गुरळ्या करा, असे केल्याने आपला आवाज बसला असेल तर तो ठीक होईल*.
-🛑 *गजकर्ण, खाज*
*जर आपल्याला गजकर्ण, खाज तसेच अन्य प्रकारचे त्वचेचे रोग असतील तर ताजी पुदिन्याची पाने घेऊन ती चांगली वाटून घ्या आणि हा लेप ज्या ठिकाणी खाज किंवा गजकर्ण झाल असेल तिथे लावा आपल्याला लगेच आराम मिळेल.*
🛑- *मासिक पाळी*
*मासिक पाळी वेळेवर येत नसेल तर आपण पुदिन्याची सुखी पाने घ्या व त्याचा चूर्ण बनवा आणि दिसातून दोन वेळा मधात मिसळवून तो नियमित पणे काही दिवस घ्या असे केल्याने मासिक पाळी वेळेवर न येण्याची समस्या दूर होईल.*
- 🛑 *उचकी*
*जर कोणाला खूप वेळ उचकी येत असेल तर त्याला पुदिन्याची काही पाने खायला सांगा त्यामुळे त्याची उचकी बंद होईल.*
🛑- *उलटी*
*जर कोणाला उलटी होत असेल तर २ चमचे पुदिना दर २ तासात त्या व्यक्तीला द्या यामुळे त्याची उलटी थांबेल व त्याला बरे वाटेल.*
https://chat.whatsapp.com/GBaNTLqJPHuKvQjngDmFtA
🛑- *पोटा संबंधित आजार*
**जर आपल्याला पोटा संबंधी आजार असतील तर पुदिन्याच्या ताज्या पानामध्ये लिंबाचे रस व त्याच्या समान मात्रेत मध मिळून सेवन केल्याने जवळ जवळ पोटाच्या सर्वच आजारांवर लवकर आराम मिळतो.*
https://chat.whatsapp.com/GBaNTLqJPHuKvQjngDmFtA
🛑- **सर्दी*
*सर्दी झाल्यावर थोडा पुदिन्याचा रस घ्या आणि त्यात काळी मिरी आणि थोडा काळा मीठ मिळवा आणि ज्या प्रकारे आपण चहा बनवतो त्याच प्रकारे चहा सारखे उकळूवून घ्या व ते प्या, हा काढा सर्दी, खोकला, तसेच तापावर गुणकारी आहे.*
वैद्य अलोक मेहता - हिंदी वरून मराठीत भाषांतर
*Cp आरोग्य साधना ग्रुप*
गृप registered असल्याने
Share करतांना कोणत्याही प्रकारची काट-छाट - delete न करता पोस्ट इतर गृप व नातेवाईकांना, मैत्रिणींना पाठवा. असे न केल्यास कारवाई होईल
[28/03, 8:35 PM] +91 94237 60205: *सर्दी पडसे - घरगुती उपाय*
*1. हरभरे-फुटाणे गरम करून यांचा वास घेतल्यास सर्दी दूर होण्यास मदत होते.*
*2. निलगिरीच्या तेलाची वाफ घेतल्यास सर्दीमध्ये लवकर आराम मिळेल*
*3. तुळस आणि अद्रक टाकलेला चहा प्यायल्यास लाभ होईल.*
*4. गरम दुधामध्ये पेंडखजूर उकळून त्यामध्ये थोडीशी विलायची टाकून सेवन केल्यास सर्दी-ताप लवकर ठीक होईल.*
5. *एक चमचा गरम शुद्ध तुपामध्ये काळी मिरीचे चूर्ण टाकून पोळीसोबत खाल्ल्यास सर्दी-खोकल्यामध्ये आराम मिळेल.*
6. *गुळामध्ये काळी मिरीचे थोडेसे चूर्ण टाकून हे मिश्रण पाण्यात टाकून उकळून घेतल्यास सर्दी-ताप ठीक होईल.*
7. *मोहरीचे तेल थोडेसे गरम करून छाती, पायांचे तळवे आणि नाकाला लावल्यास सर्दीमध्ये आराम मिळेल.*
8. *दीड चमचा बडीशेपची वाफ घ्यावी. त्यानंतर थोडे पाणी प्यावे. त्यानंतर लगेच गरम दुध प्यावे. या उपायाने सर्दीमध्ये लगेच आराम मिळेल.*
9. *मनुक्यांची पेस्ट बनवावी. त्यामध्ये थोडी साखर टाकून उकळून थंड होण्यासाठी ठेवावी. रोज रात्री झोपण्याआधी एक चमचा हे मिश्रण घेतल्याने सर्दीपासून आराम मिळण्यास मदत होते.*
https://chat.whatsapp.com/GBaNTLqJPHuKvQjngDmFtA
10. *जर तुमचे नाक सर्दीमुळे बंद झाले आहे तर, दालचीनी, काळी मिरी, विलायची आणि जिरे एकत्र करून एका सूती कपड्यात बांधून त्याचा वास घेतल्याने आराम मिळेल. असे केल्याने तुम्हाला शिंक येण्यास मदत होईल आणि तुमचे बंद झालेले नाक मोकळे होईल*
*11. हळद आणि सुंठ चूर्णाचा लेप कपाळाला लावल्यास सर्दी कमी होण्यास मदत होते.*
https://chat.whatsapp.com/GBaNTLqJPHuKvQjngDmFtA
*12. नियमित गोड द्राक्षांचं सेवन केल्यानंही सर्दीवर काही प्रमाणात मात करता येते.*
*13. नेहमी सर्दी होत असणाऱ्या व्यक्तींनी क जीवनसत्व असणाऱ्या पदार्थांचं ( संत्री, टोमॅटो) सेवन वाढवावं.*
Cp आरोग्यम धनसंपदा गृप
.
[28/03, 8:35 PM] +91 94237 60205: 🌷रिकाम्यापोटी साजूक तूप खाण्याचे आरोग्यदायी फायदे🌷
1. चमकदार त्वचा
साजूक तूपामुळे त्वचेतील पेशी पुन्हा पुनरूज्जीवित होतात. यामुळे त्वचा चमकदार होते. सोबतच तूपामुळे त्वचा मुलायम होण्यास मदत होते.
2. लठ्ठपणा
साजूक तूप शरीरातील फॅट्स कमी करण्यास मदतकरतात. नियमित सकाळी चमचाभर तूप खाल्ल्याने मेटॅबॉलिझम सुधारण्यास मदत होते. वजन आटोक्यात राहते.
३. मेंदूला अॅक्टिव्ह करण्यास मदत
सकाळी रिकाम्या पोटी तूप खाल्ल्याने मेंदूच्या नसांना चालना मिळते. सोबतच यामुळे स्मरणशक्ती तल्लख राहण्यास, आकलनक्षमता सुधारण्यास मदत होते. नियमित तूप खाल्ल्याने अल्झायमरसारख्या आजाराचा धोका कमी होण्यास मदत होते.
4. केस मजबूत होतात
अनेकांना केसगळतीचा त्रास जाणवतो. हार्मोनल बदल, पोषक आहाराचा अभाव, प्रदूषण, धूर, धूळ यामुळे केसांचे नुकसान होते. हळूहळू केस विरळ होतात. म्हणूनच केसांना मजबूत आणि घनदाट करण्यासाठी आहारात साजूक तूपाचा समावेश करावा.
साजूक तूप आरोग्यदायी असले तरीही त्याचा आहारात समावेश करताना प्रमाणावर नियंत्रण ठेवणं गरजेचे आहे.
*cp रुचिरा आणि सौंदर्य*
[29/03, 10:39 AM] +91 94237 60205: आजीच्या बटव्यातील सौंदर्य टिप्स
* नितळ त्वचेसाठी भरपूर पाणी पिणे अतिशय गरजेचे आहे
.
* दिवसभरात जास्तीत जास्त वेळा चेहरा गार पाण्याने स्वच्छ धुवा. त्यामुळे तेलकटपणा कमी होतो आणि त्वचेवर बसलेली धूळ निघून जाऊन पुळ्या- पिंपल्स येत नाहीत.
* त्वचा निरोगी दिसण्यासाठी रोज सकाळी तुळशीचा रस व मध यांचे मिश्रण घेणे फायदेशीर ठरते. त्यामुळे रक्तशुद्धी तर होतेच, शिवाय त्वचा तजेलदार व्हायलाही मदत होते.
* रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुणे गरजेचे आहे. दिवसभराची धूळ त्यामुळे निघून जायला मदत होते. रात्री चेहरा धुताना ग्लिसरिन, लिंबाचा रस, गुलाबजल समप्रमाणात घेऊन हे मिश्रण चेहऱ्याला लावल्याने चेहरा स्वच्छ आणि टवटवीत होतो.
* थोडा थोडा प्रमाणात आठवडाभर द्राक्षाचा रस घेतला, तर निस्तेज त्वचा उजळ होण्यासाठी फायदा होऊ शकतो. तसेच द्राक्षाचा रस सर्वांगाला लावल्यानेही त्वचा उजळायला मदत होते.
* त्वचेचा पोत टिकवून ठेवण्यासाठी 3-4 थेंब लिंबूरस, चिमूटभर शुद्ध हळद, 1 चमचा काकडीचा रस एकत्र करून हे मिश्रण चेहऱ्याला लावावे.
* काकडीचा रस, संत्र्याचा रस, पपईचा गर, सीताफळाचा गर यापैकी जो उपलब्ध असेल तो चेहऱ्याला लावा. त्यामुळे त्वचेचा काळपटपणा कमी होतो. तसेच त्वचा मऊ होते.
* त्वचा अतिशय नाजूक असते, हे लक्षात घेऊन मेकअप करतानाही काळजी घेणे गरजेचे असते. तसेच मेकअप व्यवस्थित उतरवलाही जायला हवा. त्यासाठी क्लिंजिंग म्हणून कच्च्या दुधाचा वापर करता येईल. मेकअपमुळे होणारी त्वचेची हानी टाळता येऊ शकेल.
* मेकअप उतरवण्यासाठी 1 टेबल स्पून तांदळाची पिठी आणि 2 टेबल स्पून दही एकत्र कालवून तयार झालेले मिश्रणही क्लिंजिंगप्रमाणे वापरता येईल.
* त्वचेला घट्टपणा यावा, त्वचेवरील सुरकुत्या कमी व्हाव्यात याकरता ग्लिसरिन, अंड्याचा पांढरा भाग, 3-4 थेंब मध या मिश्रणाचे चेहऱ्याला दोनदा थर द्यावेत आणि मिश्रण वाळल्यावर चेहरा कोमट पाण्याने धुवावा.
* जायफळ दुधात उगाळून लावल्याने चेहऱ्यावरील काळे डाग कमी व्हायला मदत मिळते.
*Cp saundarya sadhna group*
[29/03, 10:39 AM] +91 94237 60205: 👉महिलांसाठी...
*केसांच्या वाढीसाठी घरगुती पॅक :*
🌱🌾🎋
*Cp ruchira aani saundarya*
१) एका अंड्यातील पांढऱ्या भागामध्ये एक टिस्पून ऑलिव्ह ऑइल मिसळा.
२) मिश्रण चांगले एकजीव होईपर्यंत ढवळा. त्यानंतर हे मिश्रण टाळूला व केसांना लावा. 15 ते 20 मिनिटांनंतर सौम्य शँम्पू लावून थंड पाण्याने केस धुवा.
🛑केस मऊ होण्यासाठी :
१) एक कप दह्यात अंड्यातील पिवळा बलक घालून मिश्रण व्यवस्थित एकत्र करा.
२) केसांना लावा आणि 20 मिनिटांनंतर थंड पाण्याने केस स्वच्छ धुवा म्हणजे अंड्याचा वास निघून जाईल.
🛑केसांना कंडीशनिंग होण्यासाठी टिप :
१) एका वाटीमध्ये अंड्याचा पिवळा बलक घेऊन त्यात एक टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल मिसळा. मिश्रण एकजीव होईपर्यंत एकत्र करा. मिश्रण थोडे पातळ होण्यासाठी त्यात थोडे कोमट पाणी मिसळा.
२) केस धुतल्यानंतर हे मिश्रण केसांना लावा. काही वेळ तसेच राहू द्या आणि नंतर पाण्याने स्वच्छ धुवा.
🛑नियमीत मालिश :
१) केसांना नियमित हलक्या हाताने मालीश करावे. यामुळे आपले केस निरोगी राहतात. मसाजसाठी शक्यतो बदामाच्या तेलाचा वापर केल्यास उत्तम.
*केस गळतीची समस्या दूर :*
१) लसुन, कांदा अथवा आले यांचा रस काढून तो केसांच्या मुळांना लावावा. रात्री केसांना रस लावून सकाळी केस स्वच्छ धुवावेत. यामुळेही केस गळतीची
समस्या दूर होते.
२) एक कप पाण्यात दोन बॅग ग्रीन टी मिसळून हे पाणी केसांच्या मुळांना लावावे. एका तासानंतर केस धुवावे. यामुळे केस गळती थांबून केस मजबूत होतात.
३) कांद्याचा रस लावा. अर्धा तासानंतर धुऊन टाका. यामुळे डोक्याची तब्येत चांगली होतील.
४) तुमचा खुराक चांगला असला पाहिजे. चांगले केस चांगल्या तब्येतीवर सजलेले दिसतात. प्रोट्रीनयुक्त अन्न खा. दूध, मासे, पनीर खा.
५) ओल्या केसांना रगडून पुसू नका. केस सुकल्यानंतर त्यावर कंगवा फिरवा.
६) तेल सामान्य तापमान किंवा गरम नसावे. कोमट असावे.
७) डोकं वर करून आणि पद्धतशीर चाला.
.
[29/03, 10:39 AM] +91 94237 60205: *अनेक आजारांवर गुणकारी औषध 'ओव्याचे पाणी'*_
-------------------------------------
किचनमध्येच नव्हे तर आयुर्वेदामध्येही ओव्याला मोठे स्थान आहे. कारण ओव्यामध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुण असतात. ओव्यामुळे केवळ खाण्याचा स्वादच वाढत नाहीत तर पोटासंबंधित अनेक समस्याही दूर होतात. आज ओव्याने होणाऱ्या काही फायदेशीर गोष्टींवर नजर टाकुयात...
▪ सकाळी रिकाम्यापोटी ओव्याचे पाणी प्यायल्यास संपूर्ण शरीराला याचा फायदा होतो. हे पाणी नियमित प्यायल्यास डायबिटीजचा धोका कमी होतो.
▪ हृदयासंबंधित अनेक आजारांवर ओव्याचे पाणी फायदेशीर आहे.
▪ दररोज सकाळी ओव्याचे पाणी प्यायल्यास दातांचे दुखणे तसेच तोंडाचा वास दूर होतो.
▪ पोट दुखत असल्यास अथवा अपचनाचा त्रास जाणवल्यास ओव्याचे पाणी प्या.
▪ ओव्याचे पाणी नियमित घेतल्यास पचनक्रिया सुरळीत होते. यामुळे वजन घटवण्यासही मदत होते.
▪ सर्दी, खोकल्याचा त्रास दूर होतो. तसेच अस्थमासारख्या आजाराचा धोकाही टळतो.
▪ तुम्हाला सर्दी-खोकल्याचा त्रास होत असल्यास ओव्याच्या पाण्यामध्ये एक चिमूट काळे मीठ टाकून प्यावे.
▪ तुम्हाला डोकेदुखीचा त्रास सतत जाणवत असेल तर ओव्याचे पाणी प्यायल्याने आराम पडतो.
▪ पोटात जंतू झाल्यास ओव्याच्या पाण्यात एक चिमूट काळे मीठ टाकून प्यावे. जंताचा त्रास दूर होईल.
▪ निद्रानाश झाल्यास झोपण्याआधी एक कप ओव्याचे पाणी पिऊन झोपा. यामुळे झोप चांगली येते.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*(कॉपी पेस्ट arogya dut group)*
[31/03, 1:28 PM] R. m. Doifode Sir: बाळाला जुलाब.
जुलाब व अतिसाराची कारणे
जुलाब, अतिसाराची कारणे दोन प्रकारची असतात.
एक प्रकार म्हणजे निरनिराळया जंतूंमुळे होणारे जुलाब व अतिसार. जीव-जंतुदोषांमुळे होणा-या जुलाबांमध्ये जिवाणू, विषाणू, अमीबा, जिआर्डिया हे सूक्ष्म जीव येतात. जंतांमुळे पण कधीकधी जुलाब होतात.
दुसरा गट म्हणजे जंतुदोषाशिवाय इतर कारणांचा गट. जंतुदोषाशिवाय इतर कारणेही असतात हे समजून घेणे आवश्यक आहे. जुलाब म्हणजे जंतुदोष असेलच असे नाही.
उपाययोजना.
*आरारूट पावडर मध्ये पाणी किंवा दही घालून पातळ लापशी तयार करा व ती बाळास भरवा.
*किंचित जायफळ उगाळून चमचाभर पाण्यात देणे.
*चमचाभर पुदीना रस,लिंबू रस एक चमचा, मध एक चमचा. एकत्रीत करून चारवेळ देणे.
*नुसता लिंबू रस दिला तरीही पीएच बँलन्स साधला जातो.
*बटाटा मँश करून जीरेपूड घालून देणे.
*गाजराचा रस किंवा प्युरी दिवसातून दोन वेळा दिली जाऊ शकते.
*घरी केलेले ताक किंवा लस्सी (साखरविरहित)मध्ये सुद्धा प्रोबायोटिक असतात, त्यामुळे बाळाला ते निश्चितपणाने दिल्यास फायदा होतो.
*आंबट नसलेल्या ताकात धनेजीरे पुड घालून चमचा चमचा चार वेळा देणे.
८.नारळ पाणी
*नारळपाणी देऊ शकता.
*मसूरडाळ अथवा मसूर या काळात मँश करून द्या.
*सफरचंदाच्या मध्ये प्रँक्टीन असते ते उकळून घ्या मँश करून खायला द्या.
*लाह्या पाण्यात भिजवून एक तासाने ते पाणी पाजा.
*जुलाब असतील तेव्हा मँश केलेले केळे थोडेसे भरवा दोन तीन वेळा.
*साखर मीठ पाणी देत जा किंवा दुकानातील ओ आर एस देऊ शकता.
*जुलाबात व अतिसारात कुटजारिष्ट बेस्ट पर्याय असून बाळासाठी चमचाभर पाणी व चमचाभर औषध एकत्र करून ते एक वर्षाचा आत असेलतर जेवढे महीन्याचे बाळ तेवढे थेंब व एक ते पाच वर्षा पर्यंत एक छोटा चहाचा चमचा दोन वेळा.
***पण ४८ तासांपेक्षा जास्त परिस्थिती तशीच राहिली तर गंभीर परिणाम टाळण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे जरुरी आहे.तसेच १ वर्षाखालील बाळांना घरगुती उपाय करण्याआधी डॉक्टरांना दाखवणे जरुरी आहे. बाळाच्या आहारात द्रव्यपदार्थांची वाढ करू शकता. जर जुलाबासोबत इतर काही लक्षण आढळत असतील तर ताबडतोब बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या****
वैद्य. गजानन
७७१५९९४०६०
[31/03, 1:28 PM] R. m. Doifode Sir: #जवस :-
जवसचे 7 मोठे फायदे
जवसचा वापर रोजच्या आहारात करणे फाय महत्त्वाचे आहे. जवसचे तेल स्वयंपाकघरात अवश्य केला पाहिजे. जवसचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.
1. दाह कमी करते - लघवी करतांना होणारी दाह कमी करण्यासाठी जवस फायद्याची ठरते. यासाठी जवसचा काढा बनवावा. 12 ग्रॅम जवस आणि 6 ग्रॅम ज्येष्ठमध घेऊन त्याची पूड करुन घ्यावी. त्यानंतर 1 लीटर पाण्यात ते उकळून घ्यावे. हा काढा तयार झाल्यानंतर त्यात 12 ग्रॅम खडीसाखर टाकावी आणि रोज 2 चमचे सकाळ आणि संध्याकाळ घ्यावे. लघवीच्या जागी होणारी जळजळ कमी होते.
2. हिरड्या आणि दात मजबूत करते - हिरड्या मजबूत होण्यासाठी आणि दात दुखत असेल तर जवसचं तेल फायदेशीर ठरते. जवसच्या तेलाने मसाज करावा.
3. कफ बाहेर काढणे - जवसाचं पीठ घेऊन त्याने छाती शेकली तर कफ पातळ होऊन तो बाहेर पडण्यास मदत होते. यामुळे ताप देखील लगेच जातो.
4. पाठदुखी - पाठ दुखत असेल तर दुखणाऱ्या जागी जवस बांधून ठेवावे.
5. भाजलेल्या जागी बांधावे - एखाद्या ठिकाणी भाजलं असेल तर त्या ठिकाणी जवसचं तेल आणि चुन्याची निवळी एकत्र करुन बांधावी. यामुळे जखम लवकर बरी होते.
6. पचन क्रिया सुधरते - आहारात जवसाचा वापर केल्यास भूक वाढते आणि पचनक्रिया देखील चांगली राहते.
7. इतर फायदे - रोज सकाळी अनशेपोटी एक चमचा जवसाचे तेल प्यायल्याने बीपी, डायबेटीस, हृदयाचे आरोग्य चांगले राहते. हिवाळ्यात जवस खाल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. हृदयावरील पाण्याचा दाब कमी करण्यासाठी देखील जवस मदत करते.
[31/03, 1:28 PM] R. m. Doifode Sir: *पपईचे उपयोग*
खरं तर कच्च्या पपईतून मिळणारा १ भाग चिक २५० भाग मांस पचवायला मदत करतो .... त्यामुळे कच्च्या पपईचे सेवन हमखास गर्भपाताला कारणीभूत ठरू शकते ....
मात्र पिकलेल्या पपई मध्ये हा चिक अत्यंत कमी असतो .... ज्याने गर्भपात होईलच असे नाही ....त्यामुळे गर्भधारणा झाली आहे हे माहित नसताना चुकून पिकलेली पपई खाल्ली तर खूप घाबरून जायचे कारण नाही ....
पपई हि त्वचेसाठी उत्तम असून , ज्यांच्या चेहऱ्यावर जुन्या मुरुमांचे डाग आहेत / चेहरा काळवंडला आहे अशांनी चांगली पिकलेली पपई बारीक कुस्करून ती फक्त दहा मिनिटे चेहऱ्यास लावून ठेवावी ....आणि चेहरा धुवून टाकावा ....
हा प्रयोग दोन तीन दिवसातून एकदा असा करावा ....
मांस पचनासाठी पपई खूप उपयुक्त असल्याने ज्यांना मांसाहार केल्यावर त्रास होतो अशांनी गरगरीत पिकलेल्या पपईच्या चारपाच फोडी अवश्य खाव्यात ...
असाच उपयोग ज्यांना दुध पचत त्यांनीही करावा ... कच्च्या पपईवर चिरे मारून चिक काढावा ... तो वाळवून ठेवावा आणि दुध पिल्यावर अगदी कणभर पावडर (पाव चिमुट ) खावी ...
पोटांचे विकार दूर करण्यासाठी पपईचे सेवन करणे लाभकारी असते. या फळाच्या सेवनाने पचनसंस्थेचे कार्य सुधारते. पपईच्या रसाने अरूची, अनिद्रा, डोकेदुखी, बद्धकोष्ठता आदी रोग दूर होतात. करपट किंवा आंबट ढेकर येणे थांबते. पोटाचे रोग, हृदयरोग, आतड्यांचे रोग दूर होतात. कच्ची किंवा पक्की पपई भाजी करून खाणे पोटासाठी चांगले.
उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी पपईच्या पानांची भाजी करतात. पपईत ए, बी, डी जीवनसत्वे आणि कॅल्शियम, लोक, प्रोटीन आदी तत्त्व विपुल प्रमाणात असतात. पपईमुळे वीर्य वाढते. त्वचेचे रोग दूर होतात. जखम लवकर भरून येते. मूत्रमार्गातील अडथळे दूर होतात. पचनशक्ती वाढते. भूक वाढते. मूत्राशयाचे आजार दूर होतात. खोकल्यासोबत रक्त येत असल्यास थांबते. लठ्ठपणा दूर होतो. कच्च्या पपईची भाजी करून खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते. पपई व काकडी आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. काकडी व पपईचा आपल्या दररोजच्या आहारात समावेश असल्याने आपली पचनक्रिया सुरळीत होत असते. तसेच आपले सौदंर्य आबादीत ठेवण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावत असते.
धूळ व धूरामुळे आपल्या चेहर्याचवर काळे दाग पडले असतील तर त्यावर आपण काकडी किंवा पपईचा मगज लावून ठेऊ शकतो. त्यानंतर चेहरा पाण्याने धुतल्यावर चेहरा खुलतो व त्वचाही मुलायम होत असते. आपल्या आहारामध्ये आपण पपईचा वापर चटणी, कोशिंबीर भाजी व सॅलडमार्फत करतो. पिकलेली पपई मधुर, वीर्यवर्धक,वातनाशक, पित्तनाशक व रुचकर असते तर कच्ची पपई कफ, पित्त व वायुप्रकोप करणारी असते. पोटाचे विकार, अपचन यांवर पपई गुणकारी असते. पपइच्या पानांपासून तयार केलेला चहा हृदय्विकारामध्ये उपयोगी असतो. दररोज पपई खाल्ल्याने उंची वाढते. शरीराचे संवर्धन होते. पपईचे दुध पाचक, जंतुनाशक, उदाररोगहारक असते. यामुळे कृमी नष्ट होतात. पचन व्यवस्थित प्रकारे होते. तसेच पपइच्या दुधात साखर घालून घेतल्याने अजीर्णही नाहीसे होते. कच्च्या पपइची भाजी अथवा कोशिंबीर अजीर्णाचा त्रास असलेल्यांना वरदायी ठरते. मलावरोध, आतड्यांची दुर्बलता तसेच उदाररोग व हृदयरोग यावर पपइचे सेवन करणे हितावह ठरते. पपइच्या रसामुळे अरुची दूर होते. आतड्यामध्ये पडून राहिलेल्या अन्नाचा नाश होतो. डोकेदुखी(अजीर्णामुळे) दूर होते. तसेच आंबट ढेकर येण बंड होते. खरुज व गजकर्ण यांवर पपइचा चीक लावल्यास फायदा होते. कच्चा पपइच्छा रस तोंडावर चोळून लावल्यास मुरुमे नाहीशी होतात. गरोदारावस्थेमध्ये स्त्रियांनी पपई खाणे टाळावे. पपई उष्ण अस्याने गरोदर स्त्रियांना त्याचा फार त्रास होतो.
नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार पपई उष्ण असल्याने गरोदर स्त्रियांना त्याचा फार त्रास होतो. पपईमध्ये लॅटेक्सचे प्रमाण जास्त असते, जे गर्भाशयामध्ये संकुचन निर्माण करू शकते आणि ही स्थिती गर्भपाताचे कारण ठरू शकते.
🌷आरोग्यम् धनसंपदा🌷
[31/03, 1:28 PM] R. m. Doifode Sir: #ओवा #
अनेक तक्रारी दूर करणारा ओवा...!
*ओवा चवीला आंबट, कडवट, उष्ण आणि थोडासा तिखट असतो.
*पाचक ओवा अनेक तक्रारी दूर करीत असल्याने औषधांमध्ये त्याला महत्वाचे स्थान आहे.
१.आपल्याला अपचन झालंय. पोटात गॅस झालाय, तर ओवा खा. तुम्हाला तात्काळ आराम पडतो.
२.वात, तसेच कफ दोषाचे शमन करतो, पोटात वायू धरणे, उदररोग, जंत आदींवर रामबाण ठरतो.
३.ओव्याच्या सेवनाने भूक वाढते, त्यामुळे जेवणामध्ये याचा वापर नियमितपणे करावा. ज्या लोकांना भूक लागत नाही, त्यांच्यासाठी ही पद्धत अत्यंत फायदेशीर सिद्ध होऊ शकते.
४. कफ कमी करण्यासाठी ओवा उपयोगी पडतो. छातीत कफ तयार झाल्यास भाजलेला ओवा मधातून घेतल्याने आराम मिळतो.
५.पाणी उकळून ओवाचा रस घ्यावा. मात्र तो थंड झाल्यावर सेवन करावे. यामध्ये तुम्ही साखरही मिसळू शकता.
६. दात दुखीमध्येही ओवा हितकारक ठरतो. दात दुखी थांबविण्यासाठी लवंग तेलात ओव्याचे तेल मिसळून वेदना होत असलेल्या दातावर एक-दोन थेंब टाकावे.
७. पोटात गॅस तयार झाल्यामुळे होणाऱ्या वेदनांपासून सुटका करून घेण्यासाठी ओव्याला हलक्या आचेवर तव्यावर भाजून घ्यावे. नंतर हा भाजलेला ओवा एखाद्या कापडात किंवा विड्याच्या पानावर टाकून पोटावर ठेवावे किंवा पोटाला बांधावे. यामुळे पोटदुखीचा त्रास कमी होतो.
८. तुम्हाला डोकेदुखीचा त्रास असेल तर ओवा फायदेशीर ठरतो. डोकेदुखी असल्यास किंवा मायग्रेनचा झटका आल्यावर ओव्यापासून तयार केलेल्या पावडरचा वास घेतल्याने रुग्णाला आराम मिळतो.
९. तर ज्यांना दम्याचा त्रास असेल त्यांनी ओवा गरम करून एका छोट्याशा कापडात बांधावा आणि छातीवर ठेवावा. यामुळे रुग्णाला उष्णता मिळेल आणि थंडीपासूनही बचाव होईल.
१०. ओव्याचे सेवन केल्याने छातीतील जळजळ, डायरिया, मळमळणे, उलटी येणे आणि अॅलसिडीटीपासून सुटका होते.
११.आर्थरायटीसमध्ये गुडघा किंवा शरीराच्या इतर सांध्यात होणा-या वेदनेतून सुटका करून घेण्यासाठी ओव्याचे तेल त्या भागावर लावल्यास उत्तम.
[31/03, 9:08 PM] R. m. Doifode Sir: 🌿🍃🌱🌿🍃🌱🌿🍃🌱🌿
*_सर्दी , खोकला , घशातील खवखव आणि कोणतेही व्हायरल इन्फेक्शन दूर करणारा आयुर्वेदिक घरगुती उपाय..._*
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
*साहित्य :-*
1 इंच सुंठ, 10 लवंग
आणि 10 काळी मिरी.
*कृती:-*
लवंग आणि काळी मिरी तव्यावर भाजुन घ्यायचं आहे
एक दोन मिनिटे... फुगे पर्यंत
आणि थंड झाल्यानंतर दोन्ही एकत्र कुठून पूड बनवायची आहे..
तसेच
सुंठ वेगळी कुठून त्याची पूड बनवायची आहे
दोन्ही मिश्रण एकत्र मिक्स करून मसाला तयार करायचा...
***************************
हा आयुर्वेदिक औषधी मसाला तुम्ही
(एक चमचा) दुधामध्ये, चहामध्ये किंवा कोमट पाण्यासोबत....जसं तुम्हाला शक्य आहे , त्या पद्धतीने आपण घेऊ शकता...
दहा वर्षाखालील लहान मुले अर्धा चमचा मधातून चाटण करू शकतात...
तुम्ही दिवसभरात दोन किंवा तीन वेळा ही हा औषधी मसाला घेऊ शकता....
............................................
_नवजीवन हेल्थकेअर ; सर्वरोग निदान केंद्र_
*डॉ. देवेंद्र रासकर, शिवाजी पेठ, कोल्हापूर.*
मोबाईल नंबर
📲 9763550588
🍃🌱🌿🌱🌿🍃🌱🌿🍃
[02/04, 12:08 PM] R. m. Doifode Sir: *इन घरेलू उपायों को अपनाकर दूर कीजिए अनचाहे मस्से*
चेहरे पर कहीं मस्सा हो जाए तो हम परेशान हो जाते हैं. कई बार तो ये खूबसूरती में चार-चांद लगाने का काम करता है तो कई बार खूबसूरती पर धब्बे की तरह नजर आता है. अगर आपके चेहरे पर भी मस्सा है और आप उसे हटाना चाहती हैं तो ये घरेलू नुस्खे आपके बड़े काम आ सकते हैं:
*1. लहसुन के इस्तेमाल से* लहसुन में एक ऐसा नेचुरल एंजाइम पाया जाता है जो पिग्मेंट्स को नष्ट करके मस्सा उभरने से रोक देता है. मस्से से हमेशा के लिए छुटकारा पाने के लिए लहसुन का एक टुकड़ा या फिर उसके पेस्ट को मस्से के ऊपर लगाकर छोड़ दीजिए. ऐसा करने के 3 से 5 दिन के भीतर मस्सा घटना शुरू हो जाएगा.
*2. आयोडीन के इस्तेमाल से* आयोडीन का इस्तेमाल करके भी मस्सों से छुटकारा पाया जा सकता है. इसका इस्तेमाल सेंसटिव स्किन के लिए भी उपयुक्त होता है. इसकी एक बूंद को मस्से के ऊपर लगाइए कुछ दिन बाद आपको खुद ही फर्क नजर आने लगेगा.
*3. कैस्टर ऑयल* ये एक चमत्कारिक तेल है. त्वचा पर इसके इस्तेमाल से दाग-धब्बे दूर होते हैं साथ ही मस्सों को दूर करने के लिए भी इसका इस्तेमाल किया जाता है. अगर आपको और बेहतर परिणाम चाहिए तो आप इसमें बेकिंग पाउडर भी मिला सकते हैं.
*4. प्याज का रस* प्याज के रस में एसिडिक गुण होता है. ये दाग-धब्बों को हल्का करने के काम आता है और साथ ही अगर इसे नियमित रूप से मस्से के ऊपर लगाया जाए तो मस्सा धीरे-धीरे गलकर समाप्त हो जाएगा.
*5. एलोवेरा के प्रयोग से* एलोवेरा के भीतरी भाग को सीधे त्वचा पर लगाइए. इसका नियमित इस्तेमाल जहां पिग्मेंटेशन को कम करने का काम करता है वहीं मस्से को भी धीरे-धीरे समाप्त कर देता है.
*केरला नेचुरल हेल्थ केयर एक ऐसी संस्था है जो प्राकृतिक उपचारओं के माध्यम से शरीर को निरोगी बना सकते हैं*
*अपनी दुआओं में हमें याद रखें।*
*संपर्क करे का समय 3pm से 6pm*
*(Contact no:- +919643048904)*
*Facebook link*
https://www.facebook.com/KeralanaturalHealthCare/
*YouTube channel*
https://www.youtube.com/channel/UCxMFr00J0bU4n3TM0dl7Osg
*Check out Kerala Natural Health Care Home services on Google!*
https://g.page/kerala-natural-health-care
*YouTube link*
https://www.youtube.com/channel/UCxMFr00J0bU4n3TM0dl7Osg
https://twitter.com/KeralaaC/status/1052124836015890433?s=19
*Follow this link to join my WhatsApp group*
https://chat.whatsapp.com/DSM5IECzncP4OYuRSCUzOW
[02/04, 12:08 PM] R. m. Doifode Sir: *दाद, खुजली, फुंसियां के असरकारक घरेलु उपचार*
1.नीम के कोमल पत्तों का रस निकालकर उसमें थोड़ी सी मिश्री मिलाकर पीने से खून साफ होकर खून की खराबी से होने वाले सारे रोग दाद, खुजली, फुंसियां आदि नष्ट हो जाते हैं।
2.नीम के पत्तों को पानी में उबालकर एक्जिमा को साफ करें। फिर उस जगह पर नींबू का रस और तुलसी के पत्तों को पीसकर लेप करने से दाद, खुजली रोग ठीक हो जाता है।
3.अजवायन को पानी के साथ पीसकर लेप करने से दाद, खुजली कुछ दिनों में ही समाप्त हो जाता है।
4.नारियल के तेल और कपूर को अच्छी तरह मिलाकर दाद, खुजली वाले स्थान पर लगाने से रोग दूर हो जाता है।
*केरला नेचुरल हेल्थ केयर एक ऐसी संस्था है जो प्राकृतिक उपचारओं के माध्यम से शरीर को निरोगी बना सकते हैं*
*अपनी दुआओं में हमें याद रखें।*
*संपर्क करे का समय 3pm से 6pm*
*(Contact no:- +919643048904)*
*Facebook link*
https://www.facebook.com/KeralanaturalHealthCare/
*YouTube channel*
https://www.youtube.com/channel/UCxMFr00J0bU4n3TM0dl7Osg
*Check out Kerala Natural Health Care Home services on Google!*
https://g.page/kerala-natural-health-care
*YouTube link*
https://www.youtube.com/channel/UCxMFr00J0bU4n3TM0dl7Osg
https://twitter.com/KeralaaC/status/1052124836015890433?s=19
*Follow this link to join my WhatsApp group*
https://chat.whatsapp.com/DSM5IECzncP4OYuRSCUzOW
[03/04, 10:39 AM] R. m. Doifode Sir: *वारंवार लघवीला येत असेल तर करा ‘ हे ‘ उपाय*
मूत्रविसर्जन ही आपल्या शरीरातले अशुद्ध पदार्थ शरीराबाहेर उत्सर्जित करण्याची एक नैसर्गिक क्रिया आहे. प्रत्येक निरोगी व्यक्तीच्या मूत्रपिंडातून दर तासाला ७० ते ८० मिली एवढे मूत्र तयार होत असते. काहींना दिवसातून अनेकवेळा लघवीला जावे लागते. याची कारणे अनेक आहेत. पण प्रत्येक वेळेस लघवी भरपूर होते. तर इतरांना अगदी थोडी थोडी आणि सतत होत राहते. काही रुग्णांमध्ये दिवसा विशेष नाही. पण रात्री खूप वेळा लघवीला उठावे लागते.असे विविध त्रास अनेक आजारात होतात.
*वारंवार लघवीला येण्याची कारणे*
१) मूत्रात जर जंतुसंसर्ग झाला. तर जास्त वेळा येते. मूत्राशयाला सूज असल्यास, मूत्रपिंडे निकामी झाल्यावर लघवीचे प्रमाण वाढते.
२) मधुमेहात लघवीचे प्रमाण वाढलेले असते. किंबहुना रात्रीच्या वेळेस सतत लघवीसाठी उठणे हे मधुमेहाच्या प्राथमिक निदानाचे व्यवच्छेदक लक्षण मानले मानले जाते.
३) जास्त प्रमाणात पाणी, सरबत आणि इतर द्रव पदार्थ पिण्यात आले असल्यास जास्त लघवी होते. तसेच चहा, कॉफी, थंड पेये, मद्य जास्त प्रमाणात घेणार्या लोकांना जास्त प्रमाणात आणि वारंवार लघवीला होते.
४) खूप थंड हवामानात राहणार्यांना, सतत एसीमध्ये काम करणार्यांना हि वारंवार लघवीला जावे लागते.
वारंवार लघवीला येत असेल तर हे उपाय करा
१) आहारामध्ये जास्त तेलकट मसालेदार पदार्थ टाळावेत.
२) चहाकॉफी, मद्य यांसारखे उष्णपान टाळावे. धूम्रपान टाळावे. दिवसातून -१० ग्लास पाणी प्यावे.
३) पाणी पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळेही हि वारंवार लघवीला जाण्याचा त्रास होऊ शकतो.
४) आहारामध्ये जास्त चोथायुक्त आहाराचा वापर करावा. मधुमेहामध्ये रक्तातील शर्करेचे प्रमाण योग्य राखण्यासाठी उपचार घ्यावा
🌹आरोग्यम् धनसंपदा🌹
[03/04, 10:39 AM] R. m. Doifode Sir: *नियमित गुळ खाण्याचे फायदे*
भारतात गुळ हा सर्वांनाच आवडतो आणि आपल्याकडे तो आरोग्याच्या दृष्टीने देखील अतिशय लाभदायक मानला जातो. आपल्याकडे मोठ्या चवीने गुळ खाल्ला जातो, एव्हाना आपल्या पदार्थांत देखील गुळ घातला जातो.तसेच ह्या गुळात काही औषधी गुण देखील आहेत, ज्याचा उपयोग आपल्या शरीराला होतो. गुळाचे असेच काहीसे चमत्कारिक गुण आज आपण जाणून घेणार आहोत. 1)सांधेदुखीवर उपायकारक : जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास असेल तर त्यावर गुळ हे एक अतिशय चांगले औषध आहे. एक ग्लास दुधासोबत गुळ घेतल्याने हाडं मजबूत होतात. तसेच आल्यासोबत गुळचे सेवन केल्याने देखील सांधेदुखीचा त्रास कमी होतो.
2)त्वचा रोग :
त्वचा संबंधी रोग असलेल्या लोकांसाठी देखील गुळ खूप लाभदायी असतो. गुल शरीरातील नुकसानकारक केमिकल्सन बाहेर काढण्याचं काम करतो. तसेच हे चेहऱ्यावरील पिंपल्स कमी करण्याचं देखील काम करतो.
3)जेवण पचविण्यास मदत होते :
पोटा संबंधीच्या अनेक आजारांत गुळ खूप फायद्याचा ठरतो. गुळ खाल्ल्यामुळे मुळे आपले पचन तंत्र सुधारते. जेवल्यानंतर गुळ खाल्ल्याने पचनक्रिया आणखी चांगली होते. डॉक्टर गर्भवती स्त्रियांना देखील गुळ खाण्याचा सल्ला देतात.
4)सर्दी-खोकल्यावर उपायकारक :
सर्दी-खोकल्यापासून त्रस्त असलेल्या लोकांसाठी गुळ खाणे खूप फायद्याचे ठरू शकते. त्यामुळेच हिवाळ्यात लोक गुळ खातात. गुळामुळे शरीरात उष्णता निर्माण होते ज्यामुळे सर्दी आणि खोकला लवकर बरा होतो.
5)वजन कमी करण्यातही होते गुळाची मदत :
गुळाचा वजन कमी करण्यात देखील फायदा होतो. ह्यासाठी रोज गुळाचा चहा घ्यावा. ह्याने वजन कमी होण्यास मदत होते.
Cp health care आरोग्यम गृप
[03/04, 10:39 AM] R. m. Doifode Sir: *खजूर खाण्याचे फायदे*
🛑खजूर हे नैसर्गिकरित्या गोड असल्याने साखरेला पर्याय म्हणून आहारात त्याचा वापर केला जातो. मात्र आपल्याकडे आहारसंस्कृतीबाबत अनेक समज गैरसमज असल्याने त्याचा आहारात समावेश न केल्याने अनेक औषधोपयोगी फायद्यांपासून तुम्ही दूर राहता.
खजुरातील आरोग्यदायी घटक
🛑खजुरामध्ये व्हिटॅमिन बी 1, बी 2, बी3, बी5, ए1 आणि व्हिटॅमिन सी घटकदेखील मुबलक प्रमाणात आढळतात. सोबतच पोटॅशियम कमी प्रमाणात आणि सोडियमविरहीत असल्याने खजूर आरोग्याला फायदेशीर असते.
विशिष्ट मौसमात खजुर खावे ?
🛑खजूर आरोग्यदायी असल्याने त्याचा आहारात अवश्य समावेश करावा. त्याकरिता विशिष्ट दिवसांचे बंधन नाही. खजूर हे थेट स्वरूपात खल्ले जाऊ शकते तसेच दूधात मिसळून मिल्कशेकच्या स्वरूपातही त्याचा वापर करता येऊ शकतो.
🛑खजुरामध्ये प्रोटीन आणि व्हिटॅमिन घटक मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने त्याच्या सेवनाने शरीराला उर्जा मिळते. दुबळ्या शरीरयष्टीच्या किंवा सतत थकवा जाणवणार्यांना उर्जा मिळण्यासाठी खजूर फायदेशीर ठरते.
🌷आरोग्यम् धनसंपदा 🌷
[03/04, 10:39 AM] R. m. Doifode Sir: *बस लागणे*
कित्येकांना प्रवासादरम्यान मळमळ, चक्कर आणि उल्टीच्या समस्यांचा सामना करावा लागतो. बंद गाडीमध्ये सुद्धा अनेकांना डोकं दुखीचा जानवतो. त्यामुळे असे प्रवासी अनेकदा गोळ्याचा वापर करतात. हा कोणता आजार नाही तर एक स्थिती आहे. ज्यात प्रवासादरम्यान कान, डोळे आणि त्वचेकडून मेंदुला वेगवेगळे सिग्नल मिळतात. या कारणांमुळे चक्कर येते किंवा मळमळ होते.
🛑लवंग : लवंगचे तसे अनेक फायदे आहेत. पण यामुळे मळमळदेखील होत नाही. प्रवासादरम्यान एक लवंग चघळत राहिल्याने मळमळ होत नाही.
🛑लिंबू : लिंबूमध्ये असेलेले सिट्रिक अॅसिड उल्टी आणि मळमळ होण्याची समस्या दूर करते. यासाठी एक कप गरम पाण्यात एक लिंबूचा रस आणि मीट टाकून प्यायलं पाहिजे. लिंबू पाण्यात मध टाकून देखील तुम्ही ती घेऊ शकता.
🛑अद्रक - प्रवास करण्यापूर्वी एक कप अद्रकचा चहा पिल्याने होणारी उल्टी होत नाही. एक कप अद्रक चहामुळे मळमळही थांबते.
🛑पुदिना - पुदिन्यामुळे मोशन सिकनेसच्या समस्येपासून ताबडतोब आराम मिळतो. पुदिन्यातील मेथॉंलमुळे पोटातील मांसपेशी शांत होतात व मळमळ कमी होते. तसेच मोशन सिकनेसच्या समस्येला दूर करण्यासही पुदिना मदत करतो.
[03/04, 10:40 AM] R. m. Doifode Sir: *नजर कमजोर असेल तर घरगुती उपचार*
1.डोळे काही मिनिट साठी बंद करा ही क्रिया दार 4 तासाला दिवसातून करा डोळयांना आराम मिळेल
2.डोळ्यांचा व्यायाम करा डोळ्यातील बाहुली वरून खाली व उजवी ते डावी कडे फिरवा
3.गाजराच्या ज्यूस बरोबर मध घेतल्याने नजर चांगली होते हे जेवणाआधी एक तास करणे गरजेचे आहे
4.दिव्याचा ज्योतीला एकटक बघत राहण्याने दृष्टीत सुधार होतो आणि एकाग्रताही वाढते
5. गाजर खाणे किंवा गाजराचा रस पिणे डोळ्यांसाठी फायदेशीर आहेत. नियमित याचे सेवन केल्याने आपल्या फरक जाणवेल.
6.विटामिन इ युक्त तेल किंवा क्रीमने दररोज डोळ्यांची मसाज करा. यासाठी कोरफडही वापरू शकता.
7.अंघोळ करताना डोळ्यांना कोमट पाण्याने स्वच्छ करा. थोड्या-थोड्या दिवसाने डोळ्यात गुलाब पाणी घाला
8.जर लेन्स घालत असाल तर झोपण्याआधी डोळ्यातून लेन्स काढून ठेवून द्या. झोपण्याच्या 2 तासाआधी पासून कॉम्प्युटरवर काम करणे थांबवावे.
9.सकाळी बागेत हिरव्या गवतावर अनवाणी पायाने चाला.
*Cp arogya group*
[03/04, 10:40 AM] R. m. Doifode Sir: *मानेवरील चरबी कमी करण्यासाठी घरचे उपचार*
वय वाढले की व जास्त वजन असेल तर मानेभोवती अतिरिक्त चरबी जमते ती चरबी कमी होण्यासाठी घरचे उपचार काय
1.रोज सकाळी सध्या चहा एवजी ग्रीन टी प्या म्हणजे पचन क्रिया नीट होऊन अतिरिक्त मेद साचणार नाही न ते मानेभोवती चरबी स्वरूपात जमा होणार नाही
2.रोज सकाळी 1 चमचा मध कमी गरम पाण्यात घेतल्याने चरबी कमी होते
3.आहारात गाजराचा वापर जास्त करावा तस मुळे देखील चरबी कमी होत
4.रोज लिंबाचा रस भाजीवर टाकून किंवा पाण्यात घेतल्यास फरक पडतो
5.शक्यतो रात्री लवकर जेवावे झोपण्याआधी 2 तास जेवण होणे आवश्यक आहे जर खूप उशीर जेवण झाले तर चरबी वाढते
6.हलका आहार घ्यावा
7.रोज रात्री चालायला जावे
8.मानेचे काही व्यायाम आहेत की ज्याने चरबी कमी जाईल ते व्यायाम करावे
*Cp arogya sewa group*
[03/04, 10:40 AM] R. m. Doifode Sir: *# नाचणी*
📌आज आपण बघुया नाचणीविषयी माहिती
नाचणी हा एक अतिशय स्वस्त कार्बोहाइड्रेट व प्रोटीन स्रोत आहे. मात्र पौष्टीकतेच्या द्रृष्टीने फारच लाभदायी आहे. नाचणी हे अनेक फायदे होतात…
# 📌कैल्शीयम – हे मोठ्या मात्रेत असल्याने अर्थातच हाडे मजबूत होतात .आयर्न – रक्तातील हीमग्लोबिन चे प्रमान सूधारते व अनिमिया होत नाही.
फॉसफोरस व पोटँशियम -ही शरीरातील लिक्विड बँलन्स सांभालतात.
नाचणीतील अँटी ऑक्सिडंट ने वार्धक्य दूर रहाते.
त्यातील पॉलीफ़ेनोल्स नी रक्तातील शर्करेची मात्रा व्यवस्थित रहाते.
ट्राइग्लिसरायड कमी करते तसेच LDL कलेस्टरॉल कमी करते.
आता हे सर्व फायदे पहाता नाचणी ची पौष्टीकता तुमच्या लक्षात आली असेलच . रोजच्या आहारात पेज, भाकरी, नाचणीचे थालीपिठ अशा अनेक प्रकारे नाचणी सेवन करता येईल. अगदी तान्ह्या बालापासून वयोवृद्ध अशा सर्वांसाठी आहारात नाचणीचा नियमीत वापर अत्यंत गरजेचा आहे.
*cp💪Health & fitness Coach ...Rupali -*
[03/04, 10:40 AM] R. m. Doifode Sir: --------------------------------------------------------
*स्वतःमधला आत्मविश्वास कसा वाढवाल*
----------------------------------------------------------
अनेकदा आयुष्यात असे काही प्रसंग येतात की आपण आपला आत्मविश्वास गमावून बसतो. त्याचा परिणाम आपल्या दैनंदिन जिवनावर आणि कामावर होतो. जर आत्मविश्वास गमावला तर सर्व काही गमावलं असंच म्हणावं लागेल.
कारण आत्मविश्वास तुम्हाला जिंकण्याची उर्जा देतो. आत्मविश्वास तुम्हाला जगण्याची उर्मी देतो. जर तुम्ही कधी आत्मविश्वास गमावला तर तो परत मिळवणं गरजेचं आहे.
*काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्हालाही तुमचा गमावलेला आत्मविश्वास वाढवता येतो.*
*१)काळजी करणं सोडा:*
चेहर्यावर कायम प्रसन्नतेचा भाव असू द्या. चेह-यावर असलेली एक स्माईल तुमचं मन प्रसन्न ठेवण्यास मदत करते. आतून द्वंद्व असेल तरी ते भाव चेहर्यावर येता कामा नये. सर्वांना मदत करा. लोकांशी प्रेमाने बोला व वागा. मात्र, चुकत असलेल्यांना पाठीशी घालू नका. अधिक कठोर नाही तरी योग्यरीत्या त्याला मार्गदर्शन करा.
*२)स्वत:ची स्तुती करणे चूक नाही:*
दररोज सकाळी आरशासमोर उभे राहून तुमच्यात असलेले सर्व चांगले गुण आठवून पाहा. व्यवस्थित कपडे परिधान करा आणि अप टू डेट राहण्याचा प्रयत्न करा. जरी कंटाळा येत असला तरी कोणातही काम सोडतं घेऊ नका. परफेक्ट माइंडसेटने घराबाहेर पडा. दिवसभरात कोणीही तुमची कशाबद्दलही स्तुती केली तर आभार माना परंतू गर्व बाळगू नका.
*३)चांगल्या लोकांची संगत गरजेची:*
तुमचा आत्मविश्वास आजूबाजूच्या लोकांवरही अवलंबून असतो. म्हणून चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. जर तुम्ही पॉझिटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहणार असाल तर तुमच्यात पॉझिटिव्ह एनर्जी नक्कीच येणार, पण जर तुम्ही निगेटिव्ह लोकांसोबत राहत असाल तर त्याचा तुमच्या आत्मविश्वासावर वाईट परिणाम होऊ शकतो. जे लोकं तुम्हाला प्रोत्साहित करतात, पडत्या काळात तुमची मदत करतात किंवा जे लोकं योग्य मार्गदर्शन करतात. मग ती व्यक्ती कुटुंबातील, मित्र किंवा सहकारी कुणी का असेना त्यांची संगत धरा
*४)अशक्य गोष्ट असली तरी प्रयत्न करा:*
अनेकदा आपण एखादी गोष्ट अशक्य आहे असं समजून प्रयत्न करणं सोडतो. मात्र प्रयत्न न करण्यामुळे तुम्ही तुमचा मोठा लॉस करता. प्रयत्न केल्यावरही अपयश आलं तरी त्यातून मिळालेल्या अनुभवातून तुम्हाला खूप काही शिकता येते. या गोष्टी तुमचा आत्मविश्वास वाढवतात. तुम्हाला स्वतःलाच काही गोष्टी कळू लागतात की जर आणखी थोडा प्रयत्न केला असता तर यश सहज मिळालं असतं. त्यामुळे प्रयत्न करणं कधीही सोडू नका.
*५)स्वत:साठी वेळ काढा:*
दिवसभराच्या धावपळीत स्वत:ला काय दिले याचा विचार करा. अर्थात स्वत:ला वेळ द्या. थोड्या वेळासाठी एकांतात रहा. स्वत:बद्दल विचार करा. मेडिटेशन करा किंवा स्वत:च्या हॉबीला वेळ द्या. स्वतःमध्ये असलेली हॉबी तुमच्या आयुष्यात पुन्हा रंगत आणते. तुमचा आत्मविश्वास वाढवते.
*पाहा यातील काही गोष्टी करून. याचा नक्की फायदा होईल तुम्हाला.*
------------------------------------------------
*संकलन :- सतीश अलोनी*
------------------------------------------------
[03/04, 10:40 AM] R. m. Doifode Sir: 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*🌿🌹🙏आरोग्य प्रभात🙏🌹🌿*
*कंबर दुखणे*
*1. विशेषत महिलांची – रात्री झोपताना गरम पाण्याच्या पिशवीने कंबर शेकावी. रोज १ चमचा सुंठवडा आठ दिवस खाल्ल्याने कंबरदुखी बंद होते.*
*2. योग्य नत्रयुक्तपदार्थ, खनिजे व जीवनसत्त्वे आहारात असणे आवश्यक आहे. यामुळे शरीराची होणारी झीज योग्यवेळी भरून निघून परत कामाचा ताण सहन करण्यासाठी शरीर तयार राहील( योगासनातील चक्रासन नियमितपणे केल्यास कंबर दुखीच्या जुन्या तक्रारी निश्चितपणे दूर होतात )*
*3. सकाळी मोहरी किंवा खोबरेतेल लसूण घालून गरम करावे आणि त्या तेलाने कंबरेची मालीश करावी. दुखत असलेल्या जागी गरम कापडाने शेक द्यावा.*
*घुडघे दुखणे:*
*1. आपले संपूर्ण वजन आपला गुडघा उचलतो. त्यामुळे आपले वजन जेवढे कमी तितका गुडघ्यावरचा भार कमी! म्हणून तरुणपणापासूनच आपले वजन आटोक्यात ठेवणे अति उत्तम.*
*2. गुडघा दुखू लागला तर लगेचच काळजी घेऊन वजन कमी करण्याच्या मागे लागावे. गुडघ्याच्या भोवती असलेले स्नायू बळकट होतील असे सोपे व्यायाम शिकवण्यात येतात. ते रोज 10 मिनिटे करणे अति उत्तम.*
*3. शक्यतो डॉक्टरी सल्ल्याशिवाय वेदनाशामक गोळ्या घेऊ नयेत.*
*4. प्रचंड वेदना नसतील तर स्वत:हून फक्त पॅरॅसिटेमॉल (उदा. क्रोसीन)ची गोळी घ्यावी किंवा मलम लावावे.*
*5. सुरुवातीला पट्टे (नी-कॅप) वापरणे चालू शकते. परंतु त्याचा अतिवापर टाळावा कारण त्याने स्नायू शिथिल होतात.*
*6. वृद्धापकाळात काठी वापरावी, त्याने गुडघ्यावरचा भार कमी होतो.*
*7. उत्तम प्रतीची पादत्राणे वापरल्यानेसुद्धा गुडघा सुस्थितीत राहतो.*
*सांधेदुखी:*
*१. सांध्यावर ताण पडणार नाही याची काळजी घेणे. त्यासाठी ओझी न वाहने, सारखी उठ बस न करणे, वजन कमी करणे, खूप न चालणे हे उपाय करावेत.*
*२. सांध्याभोवातीच्या स्नायुंना व्यायाम देऊन ते बळकट करावेत, परंतु गुडघे, घोटे यावर ताण पडेल असा व्यायाम करू नये.*
*३. सांधे फार दुखल्यास तात्पुरता उपाय म्हणून पॅरासिटामोल गोळी घ्यावी.*
*4. जेव्हा सांधेदुखी ही वातामुळे असते किंवा झीज झाल्यामुळे असते तेव्हा सांध्यावर कोणतेही औषधी तेल किंवा तीळ तेल लावून शेक घेतल्यास आराम मिळतो.*
*5. जेव्हा ही सांधेदुखी आमामुळे होते तेव्हा तेल लावल्याने आराम मिळत नाही उलट दुखणे वाढते, म्हणून या आमामुळे होणा-या सांधेदुखीवर पंचकर्म, औषधी, पथ्य किंवा हलका व्यायाम फार आवश्यक आहे. थंड व शिळे पदार्थ टाळावेत.*
*6. प्रकूपित रक्तातील दोषामुळे होणा-या सांधेदुखीवर दीर्घकाळ औषधी, पंचकर्म, पथ्य आवश्यक असते. ज्यामुळे आपणास दीर्घकाळ आराम मिळतो.*
*7. सध्याच्या या जगात वाहनांचा वापर, फास्ट फूड व जेवणाच्या व झोपण्याच्या अवेळा यामुळे वजन वाढते. त्यामुळे सांधेदुखी होते. या सांधेदुखीत झीज/आम/प्रकूपित रक्तातील दोष कारणीभूत ठरतात.*
*8. सांधेदुखी झाली की, तेल चोळण्याकडे रुग्णांचा कल असतो. काही विशिष्ट औषधी तेल वगळता इतर कोणतेही तेल लावल्यास आमवाताचा त्रास वाढतो. त्यामुळे आमवाताच्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तेल लावू नये.*
*9. योगराज गुग्गुळ, रास्नासप्तक काढा, गंधर्व तेल, अशी वातनाशक औषधी घ्यावी. याबरोबरच रुक्ष स्वेद, वैतरण, बस्ती अशा पंचकर्म उपचारांनी आमवाताचे रुग्ण कायमचे बरे होऊ शकतात.*
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
[03/04, 11:28 AM] R. m. Doifode Sir: *कोरोना व्हायरसमुळे राज्यात उद्भवलेल्या विविध समस्या व प्रश्नांबाबत आपण यांच्याशी पण थेट संपर्क साधू शकता*
· श्री. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री- मातोश्री : 022–26590077, 022-26590066
· श्री. अजित पवार, उपमुख्यमंत्री : 9850051222
· श्री. अजोय मेहता, मुख्य सचिव : 9820208575
·
*शेतक-यांना कर्जाचे हप्ते भरण्यासंदर्भात अडचणींबाबत –*
· श्रीमती आभा शुक्ला, सचिव सहकार विभाग : 9910010807
·
*नियमित धान्य पुरवठा करण्यासंदर्भात येणा-या अडचणींबाबत –*
· श्री. महेश पाठक, प्रधान सचिव अन्न व नागरी पुरवठा : 9323787007
·
*आरोग्याशी संबंधित कोणतेही प्रश्न असल्यास –*
· श्री. व्यास, प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग : 9870505956
·
*कोरोनाच्या संकटसमयी माहीतीकरीता*
*जिल्हयाच्या पालकमंत्र्यांचे संपर्क क्र.:*
· श्री. अजित पवार, पालकमंत्री पुणे : 9850051222
· श्री. असलम शेख, पालकमंत्री मुंबई शहर : 9892915557
· श्री. आदित्य ठाकरे, पालकमंत्री मुंबई उपनगर : 9821356529
· श्री. एकनाथ शिंदे, पालकमंत्री ठाणे आणि गडचिरोली : 9820975779
· श्रीमती अदिती तटकरे, पालकमंत्री रायगड : 9833125323
· श्री. अनिल परब, पालकमंत्री रत्नागिरी : 9820413505
· श्री. उदय सामंत, पालकमंत्री सिंधूदुर्ग : 9860390909
· श्री. दादाजी भुसे, पालकमंत्री पालघर : 9422070593
· श्री. छगन भुजबळ, पालकमंत्री नाशिक : 9930339999
· श्री. अब्दुल सत्तार, पालकमंत्री धुळे : 992204367
· श्री. के. सी. पाडवी, पालकमंत्री नंदूरबार : 9869203060
· श्री. गुलाबराव पाटील, पालकमंत्री जळगाव : 9422785844
· श्री. हसन मुश्रीफ, पालकमंत्री अहमदनगर : 9812419462
· श्री. बाळासाहेब पाटील, पालकमंत्री सातारा : 9822050444
· श्री. जयंत पाटील, पालकमंत्री सांगली : 9821222228
· श्री. दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री : 9820223923
· श्री. बाळासाहेब थोरात, पालकमंत्री कोल्हापूर : 9850552777
· श्री. सुभाष देसाई, पालकमंत्री औरंगाबाद : 9821037040
· श्री. राजेश टोपे, पालकमंत्री जालना : 9619111777
· श्री. नवाब मलिक, पालकमंत्री परभणी : 9867355014
· श्रीमती वर्षा गायकवाड, पालकमंत्री हिंगोली : 7738223345
· श्री. धनंजय मुंडे, पालकमंत्री बीड : 9850777777
· श्री. अशोक चव्हाण, पालकमंत्री नांदेड : 9819324999
· श्री. शंकरराव गडाख, पालकमंत्री उस्मानाबाद : 9822437999
· श्री. अमित देशमुख्, पालकमंत्री लातुर : 9821477777
· श्रीमती यशोमती ठाकुर, पालकमंत्री अमरावती : 7745081111
· श्री. बच्चु कडू, पालकमंत्री अकोला : 9890153491
· श्री. शंभुराजे देसाई, पालकमंत्री वाशिम : 9822771555
· डॉ. राजेंद्र शिंगणे, पालकमंत्री बुलढाणा : 9921129669
· श्री. संजय राठोड, पालकमंत्री यवतमाळ :9765594111
· श्री. नितीन राऊत, पालकमंत्री नागपूर : 9422102434
· श्री. सुनिल केदार, पालकमंत्री वर्धा : 9422108360
· श्री. सतेज (बंटी) पाटील, पालकमंत्री भंडारा : 9823012905
· श्री. अनिल देशमुख, पालकमंत्री गोंदिया : 9869010400
· श्री. विजय वडेट्टीवार, पालकमंत्री चंद्रपूर : 9665699999
· श्री. जितेंद्र आव्हाड, पालकमंत्री सोलापूर : 9820055300
[03/04, 1:07 PM] +91 94237 60205: *चेहऱ्यासाठी उत्तम चंदन फेसपॅक*
आपले सौन्दर्य वाढविण्यासाठी बाहेरील कॉस्मेटिक सोडून काही घरगुती उपाय करणे कधीही फायदेशीर ठरेल. यासाठी चंदन देखील एक उत्तम पर्याय आहे. चंदन घरात सहजच उपलब्ध असतं तसेच यात औषधी गुणधर्म असतात.
चंदन सौंदर्य उपचारांसाठी उपयुक्त आहे. ह्याचा परिणाम त्वचेवर चांगला पडतो. चंदन मुरूम, पुरळ, खरूज या समस्या दूर करण्यात मदत करतं.
सूर्यकिरणांपासून त्वचेवर पडणार्या प्रभावाला कमी करतं.
चेहरा सतेज करण्यासाठी आपण चंदनाचा फेसपॅक बनवू शकता.
🛑फेस पॅकसाठी 1 चमचा चंदन पावडर घ्या. त्यात 1 चमचा हळद घाला. त्यात जरासं दूध मिसळून पेस्ट करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर 30 मिनिटे लावा. मुरुमांपासून मुक्ती मिळते.
हे पॅक अधिक प्रभावी होण्यासाठी 5 चमचे चंदन पावडर, 2 चमचे बादामाचे तेल, 2 चमचे नारळाचे तेल घालून चेहऱ्यावर लावा. नंतर 30 मिनिटाने चेहरा थंड पाण्याने स्वच्छ करून घ्या. चेहऱ्यावर तेज येतो.
🛑टीप: हे फेस पॅक लावण्याआधी आपला चेहरा स्वच्छ धुवून कोरडा करून घ्या. मगच फेस पॅक लावा.
*Cp saundarya sadhana group*
[03/04, 1:07 PM] +91 94237 60205: *👍*जायफळ मुरूम जाण्यास उपयुक्त**
१) जायफळची बारीक पावडर बनवा.
२) यात योग्य प्रमाणात दूध घालावे.
३) हे मिश्रण चेहऱ्याला व्यवस्थितपणे लावून सुकल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवावे.
४) औषधी गुण असलेले जायफळ आणि दूध यावर चांगले गुणकारी ठरते
👍*दालचिनी मुरूम जाण्यास उपयुक्त*
१ ) थोडीशी दालचिनी पेस्ट घेऊन त्यात थोडेसे मध घालावे.
२) हे मिश्रण मुरूमांवर लावून रात्रभर तसेच ठेवावे.
३) दुसऱ्या दिवशी सकाळी चेहरा धुऊन टाकावा.
४) असे आठवड्यातून २ ते ३ दिवस सतत केले तर पिंपल्सची समस्या दूर होते
*👍लिंबू मुरूम जाण्यास उपयुक्त*
१) लिंबाच्या रसाने पिंपल्स कमी होतात. पण, लिंबू चेहऱ्यावर थेट वापरणे योग्य नाही.
२) यामुळे उकळत्या पाण्यामध्ये लिंबाच्या रसाचे थेंब टाकावे.
३) त्यात थोडेसे कापसाचे बोळे टाकावेत.
४) काही वेळानंतर पाण्यातील कापसाचे बोळे काढावेत आणि ते पिंपल्सवर ठेवावेत.
५) यानंतर १५ मिनिटानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवावा.
*👍संत्री मुरूम जाण्यास उपयुक्त*
१) संत्र्याची पावडर २ चमचे घेऊन यात लिंबाच्या रसाचे दोन-तीन थेंब आणि भुईमूगाच्या तेलाचे थोडेसे थेंब टाकावेत.
२) ही पेस्ट पिंपल्सवर व्यवस्थित लावावी.
३) आठवड्यातून दोन ते तीन वेळा अशाप्रकारे हा लेप चेहऱ्यावर चांगलाच फरक दाखवेल.
*सोंदर्य ब्युटी टिप्स *
*👍पिंपल्स दूर करण्यासाठी*
१) त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी आपल्या आवडत्या तेलात मीठ टाकून स्क्रब करावे.
२) याने पिंपल्स नाहीसे होतील.
३) तुम्ही बदामाचे तेलही वापरू शकता. पाच चमचे बदाम तेल आणि दहा चमचे मीठ मिसळून चेहर्यावर स्क्रब करावे.
*Cp health tips group*
[03/04, 1:07 PM] +91 94237 60205: *कांद्यापासून होणारे काही स्वास्थ लाभ –*
१. बाळंत बाईने कांदा खाल्ल्यास चांगले असते .
२. खाण्यासोबत कच्चा कांदा खाणे आरोग्यदायी मानले जाते.
३. रोज कांदा सेवन केल्यास डोळ्यांच्या समस्या दूर होतात.
४. लाल कांदा सेवनामुळे निद्रानाश हि समस्या पूर्णपणे दूर केली जाते.
५. कुत्रा चावणे
कांदा बारीक करून त्याच्यात शहद समप्रमाणात मिळवून त्यास कुत्रा चावलेल्या जखमेवर लावतात त्यामुळे जखम लवकर बरी होते. जैविक संक्रमण रोखले जाते.
६. साप चावणे
15 ml कांदा रस मोहरीच्या 10 ml तेलात मिळवून त्यात शहद २ चम्मच मिळवून दिल्यास सापाचे डसने बरे होते असे ४ खेप रोग्यास दिल्यास सापाच्या जहराचा परिणाम कमी होते. गाठीतून पू येत असेल किंवा सुजली असेल तर कांदा बारीक करून गाठीवर लावल्यास आराम मिळतो.
७. कानामधील वेदना
कांद्याच्या रसात खोबरेल तेल मिळवून २-3 थेंब कानात टाकल्यास कानातील वेदना दूर होतात.
८. उष्माघात
कांद्याच्या रसाचा वापर उष्माघातावर होतो. रसास कपाळावर,पायाच्या व हाताच्या तळावर लावून कांदा रस ५० ml व शहद २ चमचा मिळवून घेतल्यास उष्माघाताचा त्रास कमी होतो.
९. केस काळे
केस काळे राहण्यासाठी कांदा रस आंघोळीच्या पाण्यात मिसळून त्याने डोके धुतल्यास केस काळे होण्यास मदत मिळते.
१०. अपचन समस्या
रोज कांदा जेवणासोबत कच्चा खावा. यामुळे अन्नपचन होते व जठराच्या कामात गती येते.पोटातील वायू व अपचन यामुळे दूर होतो.
एक कांदा आगेत भाजून त्याचा गर वाटून त्यात थोड मीठ घालून पिल्यास पोटातील वायू कमी होतो.
११. अजीर्ण
लाल कांदा कापा. त्यावर निंबू रस चोळा व खाण्यात वापरा यामुळे अजीर्ण समस्या दूर होईल.
लहान मुलांना कांदा रसाच्या ५-६ थेंबात शहद मिळवून दिल्यास त्यांच्या पोटाच्या कृमिचा नाश होतो.
१२. एसिडीटी
६० ग्राम पांढरा कांदा कापून त्यात दही मिसळून घ्यावे ताजे ताजे खावे. ४-५ वेळा खाल्ल्यास एसिडीटी चा त्रास होणार नाही.
१३. अतिसार व उलट्या
लहान मुलांमध्ये हगवणीच्या वेळी त्रास कमी करण्यासाठी नाभीवर लावल्यास २-3 वेळा परत लावल्यास हा त्रास कमी होतो.
१४. मूत्रपिंडातील मूतखडे
कांदा रसात पिठठी साखर एकत्र करून उन्हात ठेवावे नंतर रोज सकाळी २ चम्मच हे मिश्रण कोमट पाण्यासोबत खावे. मूतखड्यापासून आराम मिळेल.
१५. अस्तमा
कांदा रस एका डबीत कापूस भरून त्यात ओतावा नंतर वेळोवेळी त्याचा गंध नाकाद्वारे घेत राहिल्यास अस्तमाचा त्रास कमी होतो.
कांदा रसात शहद मिळवून रोज २ चमचे घेतल्यास अस्तमा बारा होतो.
कांदा रसासोबत शहद घेतल्यामुळे सर्दी व कफ कमी होतो.
१६. डोकेदुखी
उष्माघातामुळे जर डोकेदुखी होत असेल तर कांदा रस काढून डोक्यावर त्याचा लेप लावावा. तळहात पायावर लावल्यास लवकर आराम मिळतो.
१७. दातांची सुरक्षा
रोज कांदा खाल्ल्यास दातांचे दुखणे कमी होते.
दात ठणकत असेल तर कांदा पेस्ट ठणकेवर ठेवावे त्यामुळे आराम मिळेल.
१८. हृदयासंबंधी विकार
खाण्यात रोज कांदा वापरला तर हृदयासंबंधी बरेच विकार दूर होतील. शरीरात रक्ताचा पुरवठा योग्य गतीत करण्यास कांदा मदत करतो.
१९. त्वचा रोगांवर लाभकारी
कांद्याची पेस्ट त्वचारोगावर लावल्यास तो रोग बारा होण्यास मदत मिळते.
कांदा रस उकडून त्यास त्वचेवर लावल्यास त्वचेवरील संक्रमण दूर होतात.
२०. नाक फुटणे
कांदा फोडून प्रभावित नासिका समोर ठेवून जोरात श्वास घेतल्यास नाक फुटणे हि समस्या दूर होते.
२१. अनेमिया
कांदा रस सरळ किंवा कांदा कच्चा खाल्ल्यास शरीरात लोहाचे प्रमाण वाढण्यास मदत मिळते.तसेच रक्ताचे प्रमाण वाढवितो.
२२. उलटी
समान मात्रेस कांदा रस व अद्रकास मिळवून शहदा सोबत घेतल्यास उलटीची समस्या दूर होते.
रक्तातील शुद्धता वाढवण्यासाठी १० ग्राम साखर व १ चम्मच भाजलेल्या जिऱ्याची पूड ५० ग्राम कांदा रसात मिळवून घेतल्यास फायदा होतो.
वरील सांगितलेले उपाय कोणत्याही वैद्यकीय सल्ल्यावरून दिलेले नाहीत याकरिता कोणताही उपाय योजण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.
कांद्याचे प्रकार
साधारणतः कांद्याचे अनेक प्रकार भारतात आढळतात. त्यापैकी सुका पांढरा कांदा व लाल सुका कांदा हे प्रमुख प्रकार आहेत. कांदा हिरवा असतानाही खाण्यायोग्य असतो.
पांढरा कांदा
हा कांदा पांढरा असतो. हा कांद्याचा प्रमुख प्रकार आहे. हा जात तिखट व तीव्र मानला जातो. हा कांदा कच्चा व शिजवून तसेच भाजूनही खाल्ला जातो. हा कांदा बरेच दिवस साठवता येतो.
लाल कांदा
हा बाहेरून लाल गुलाबी रंगाचा असतो. हा पांढरया कांद्यापेक्षा कमी उग्र व थंड असतो.या कांद्याचा वापर कच्चा खाण्यात जास्त होतो. हाही आपण सर्व प्रकारे खाऊ शकतो.
हिरवा कांदा
कांद्याचे रोपटे असते. मुळाशी कांदा व वर त्याची हिरवी पाथ असते. हिवाळ्यात यास लोक खाण्यास जास्त पसंत करतात. हा पूर्णपणे ओला कांदा म्हणून ओळखला जातो. याचा खाण्यासाठी लोक जास्त वापर करतात. तळलेल्या पदार्थावर हा सलाद म्हणून वापरतात.
कांदा जर सरळ कच्चा खाल्ला गेला तर त्याचा फायदा सरळ मिळतो. जर ह्यास शिजवून किंवा तळून खाल्ल्याने यातील पोषके टिकून राहतात. कांदा आपल्यास अत्यंत लाभदायी मानल्या जातो..
*cp अनुजा ठोसर arogya group*
[03/04, 1:17 PM] +91 94237 60205: 🎾 प्रत्येकाने लिहून ठेवा ही विनंती.
🎾घसा दुखत आहे ?
घसा दुखणे – दूध , हळद व साखर याचे गरमागरम मिश्रण
पिण्याने घसादुखी कमी होते, लवंग चघळण्यानेही घसादुखी
कमी होते.
🎾घसा खवखवणे- बरेच वेळा खवखवण्याचा त्रास आपल्याला
होतेा. अशावेळी घसा खवखवत असल्यास खडी साखर आणि
चिमूटभर कात (विडे करताना घालतात तो ) जिभेवर ठेवून
चघळावा. त्याने खूपच आराम पडतो.
खोकल्याची ढास येत असल्यास- आख्खा सालासकट वेलदोडा
गालात धरावा. अथवा कात व साखर मिश्रण चघळावे.
🎾 कफ
झाला असल्यास विडयाची पाने ठेचून रस काढावा व
मधाबरोबर चाटावा. छाती, पाठ शेकण्यानेही कफ सूटून येतो.
🎾तोंड येणे, तोंडात पुरळ – तोंड येणे म्हणजे जीभ हुळहुळी होणे.
तोंड येण्यामुळे जीभेवर फोड येतात तसेच तिखट अजिबात
जिभेला लागू देत नाही. जीभ लालभडक होते. अशा वेळी दोन
दिवस आहारात फक्त द्रव पदार्थ घ्यावेत. फळांचे रस, दूध, ताक,
सरबत यांसारखे पदार्थ घ्यावेत. तोंड येण्या मागे बिघडलेले पचन
हे मुख्य कारण असते. आणि पोटाला दोन दिवस आराम दिला
की पोट मूळपदावर येते आणि जिभेला आलेली लाली व पुरळ
कमी होण्यासही मदत मिळते.
🎾घशात जळजळ, घसा बसणे- वेलदोडा दाणे व साखर एकत्र चघळणे.
बसलेल्या घशावर कोमट केलेल्या मिठाच्या पाण्याच्या
गुळण्या करण्यानेही घसा दुखणे, बसणे याला उतार पडतो.
🎾 पाय दुखणे
मध्यमवयाच्या महिला, अशक्त मुले आणि मुली तसेच सरसकट
सगळे वृद्ध यांना पायदुखीचा त्रास बरेचदा होताना आपण
पाहातो. यावर पाव चमचा कच्चे तीळ चावून खावेत. महिनाभर
हा उपाय केल्याने पाय दुखणे थांबते.
🎾पोटदुखी
ओवा व साखर गरम पाण्याबरोबर घेण्याने पोटदुखी कमी होते.
लहान बाळांमधील पोटदुखी पोट शेकण्यानेही कमी होते.
अगदी तान्हे बाळ असेल तर आईने ओवा चावून बाळाच्या बेंबीवर
तोंडानेच वाफारा सोडला तरी पोटदुखी कमी होते. मात्र
गॅसेसमुळे बाळाचे पोट दुखत असेल तर हिंग पाण्यात कालवून
त्याचा लेप बेंबीभोवती दिल्याने आराम पडतो
🎾चरबी कमी करा
> शरीरात जास्त चरबी वाढलेली असणाऱ्यांसाठी चरबी कमी करण्याचा खात्रीशीर रामबाण उपाय येथे देत आहोत.
> साहित्य : १०० ग्राम मेथी, ४० ग्राम ओवा, २० ग्राम काळे जीरे हे एका व्यक्तीसाठीचे प्रमाण आहे. यात फरक करू नये. प्रमाण वजन करूनच घ्यावे.
> कृती : वरील तीनही वस्तू लोखंडाच्या कढईत सौम्य तापमानात (साधारण लालसर होईपर्यंत) वेगवेगळ्या भाजून घ्याव्यात. नंतर तीनही वस्तू एकत्र करून मिक्सरमधून पावडर करावी. रात्री झोपताना एक चमचा (टी स्पून) पावडर एक कप कोमट पाण्याबरोबर घ्यावी. पाणी कोमट घेणे आवश्यक आहे.
> हे चूर्ण रोज घेतल्यामुळे शरीरात कुठेही कानाकोपऱ्यात साचलेली घाण मळाद्वारे अथवा लघवीद्वारे बाहेर निघून जाते. तीन महिन्यानंतर शरीरात अनावश्यक साचलेली चरबी किंवा चरबीच्या गाठी आपोआप विरघळायला लागतात. सुरकुतलेली त्वचा ताणली जाते. शरीर सुंदर होते.
> फायदे :
> ०१) जुनाट वातविकार कायमचा जातो.
> ०२) हाडे मजबूत होतात.
> ०३) काम करण्यास स्फूर्ती येते.
> ०४) डोळे तेजस्वी होतात.
> ०५) केसांची वाढ होते.
> ०६) जुनाट वायुविकारापासून कायमची सुटका होते.
> ०७) रक्ताभिसरण चांगले होते.
> ०८) कफ प्रवृत्ती असलेल्यांना तर कायमचा फायदा होतो.
> ०९) हृदयाची कार्यक्षमता वाढते.
> १०) बहिरेपणा दूर होतो.
> ११) बाळंतपणानंतर बेडौल होणारे स्त्रियांचे शरीर सुडौल होते.
> १२) अॅलोपॅथीच्या औषधांमुळे होणारा साईड इफेक्ट कमी करतो.
> १३) दात बळकट होतात व त्यावरील इनॅमल टिकून राहते.
> १४) रक्तवाहिन्या स्वच्छ राहतात म्हणजे रक्त शुद्ध होते व रक्तातील गुणधर्म टिकून राहतात.
> १५) नपुंसकता असेल तर ती दूर होते.
> १६) ज्यांना मुल हवे असेल तर त्यांचे होणारे मुल तेजस्वी होते.
> १७) मलेरिया, कावीळ, टाईफॉइड, कॉलरा इ. रोगांना प्रतिकार करण्याची शक्ती येते.
> १८) त्वचेवर सुरकुत्या लवकर पडत नाहीत. वृद्धापकाळामुळे येणाऱ्या सुरकुत्या पडण्याचा कालावधी लांबतो म्हणजे दीर्घायुष्य लाभते.
> १९) स्त्रियांना तरूणपणी किंवा लग्नानंतर येणारी मरगळ, मेनोपॉजचा त्रास दूर होण्यास मदत मिळते.
> २०) शरीरात पाण्याद्वारे, हवेद्वारे, तापमानामुळे होणारे जुनाट आजार कायमस्वरूपी नष्ट होतात.
> २१) शरीरात वाढलेले कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत मिळते. हार्टअॅटॅक येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात कमी होते.
> २२) त्वचेचा रंग काळवंडत नाही. त्वचेचे आजार, त्वचा सुकणे, खाज येणे हे बंद होते.
> २३) कोणत्याही वयाची व्यक्ती, स्त्री / पुरूष सर्वांसाठी अतिशय फायदेशीर
कृपया वाचा आणि लिहुन ठेवा
●●●● उपयोग होईल ●●●●
▪▪..आरोग्य टिप्स..▪▪
१) अम्लपित्त वाढलले असता ऊस खावे अथवा ऊसाचा रस प्यावा त्वरीत पोट साप होते. तसेच ऊस जेवना पुर्वी खाल्यास पित्त वाढ होत नाही.
2) आवाज बसला असता बारीक वस्त्रगाळ केलेला कात दोन घोट पाण्या सोबत घ्यावा त्वरीरीत घसा साफ होतो.
3) काविळ झाला असल्यास एक आठवडाभर रोज एक-दोन ऊस चाऊन खावे, किंवा दिवसातून ३/४ ग्लास ऊसाचा रस घेतल्याने रक्त तयार होण्याची क्रिया चालु होउन रूग्न बरा होतो. तसेच ताज्या गुळवेलीचा रस २० ग्रॅम खडीसाखर घालुन घेतल्यास सुध्दा काविळ बरा होतो.
४) सतत कान फुटत आसल्यास ऊसाचे कांडे गरम करून नंतर त्याचा रस काढून दोन- तिन चमचे कानात पिळल्यास कान फुटने कायमचे बंद होते.
५) केस येण्यासाठी व कोंडा नाहीसा होन्यासाठी :– वडाच्या कवळ्या पारंब्या वाटुन १०० ग्रॅम लगदा करावा त्यात एक लिटर तिळाचे तेल व ५० मि.ली. लिंबरस घालुन मंदाग्नीवर कढवावे. नुसते तेल राहीले असता ते गाळुन घ्यावे हे तेल नियमीत लावल्याने नविन केस यायला सुरूवात होते. व कोंडा सुध्दा नाहिसा होतो.
६) मुख दुर्गंधी :- तुरटिच्या पाण्याने गुळण्या केल्याने मुख दुर्गंधी तर जातेच व तोडाचे सर्व आजार सुध्दा दुर होतात.
७) दात दुखी :- वडाच्या पारंबिचे दातवन केल्याने दाताचे सर्व आजार बरे होतात. दाताचे किडने थांबते, दाताचे कवच पुन्हा तयार होते.
८) दमा :- दम्याचा त्रास असनाऱ्या रूग्नाने लवंग तोंडात ठेउन ति नरम झाल्यास खावी, असे एक-एक तासाने एक-एक लवंग खात रहावे दमा कमी कमी होत जाउन १/२ महिन्यात कायमचा नाहिसा होतो.
९) पोट साफ होण्यासाठी :- लसणच्या ८/१० पाकळ्या वाटुन तुपात तळुन सैधव लावुन दिवसातुन १/२ वेळेस खाल्याने पोट साप होते. तसेच तिळाचे तेल रोज अनशा पोटी २० मिली घेतल्याने पोट साप तर होतेच पण पोटाचे आन्सर सुध्दा बरे होतात.
१०) पोट दुखी :- आल्याचा रस, लिंबाचा रस व सैधव किंवा पादेलोन घालुन घेतल्याने पोट दुखायचे थांबते. तसेच हे मिश्रन रोज जेवना पुर्वी घेतल्याने अन्न पचन होन्यास मदत होते. हा उपक्रम जर एक वर्ष चालु ठेवला तर घशा पासुन गुद्दव्दारा पर्यत कॅन्सरची बाधा कधीच होनार नाही.
११) बल्डप्रेशर :- ६/७ लसणाच्या पाकळ्या आर्धा लिटर पाण्याच्या बाटलित टाकुन ति बाटलित हालवावी व नंतर दोन तास ठेवावी व त्या नंतर जेव्हा जेव्हा तहान लागेल तेव्हा हे पाणी प्यावे याने हाय बल्डप्रेशर कमी होउन नॉर्मल होतो.
१२) मुळव्याध :- रोज सकाळी तुळशीची पाने खल्याने मुळव्याध बरा होतो.
१३) मुतखडा :- पानफुटिचे पान व सोबत एक काळा मिरा असे दिवसातुन तिन वेळा खाल्याने मुतखडा १५ दिवसात गळुन पडतो.
▪नोट :-▪
मुतखडा असलेल्या व्यक्तीनी खालील वस्तु खावु नये –
१) आवळा २) चिकु ३) भेंडी
४) पालक ५) गोबी ६) काकडी
७) स्ट्रॉबेरी ८) वाटान्याच्या शेंगा
९) टोमॅटो १०) काळी द्राक्षे ११) काजु १२) कॉफी पिउ नये १३) मशरूम १४) वांगे.
कारण यात खूप कॅल्शियम जास्त असते.
▪माहीती संकलन व प्रसारण ▪ हिन्दवी चँरिटेबल ट्रस्ट
- इंद्रायणीनगर-भोसरी - पुणे
✅हार्ट अटॅक..???
घाबरू नका..!!!
सहज सुलभ उपाय...!
99 टक्के ब्लॉकेजेसना काढून टाकणारे पिंपळाचे पान...💚15 पिपळळाची पाने जी गुलाबी नसावीत,पण हिरवी,
कोवळी, चांगली वाढलेली असावीत...प्रत्येक पानांचे
वरचे टोक व खालचा जाड देठ पानाचा थोडाश्या भागासकट कापून टाका, मग सर्व पंधरा पाने
स्वच्छ धुवून घ्या. एका भांड्यात ही पाने व एक ग्लास पाणी घालून मंद आचेवर उकळत ठेवा.जेव्हा पाणी(1/3)
एक त्रितीयांश उरेल तेव्हा उकळवणे बंद करा व गाळून घ्या...नंतर थंड जागी ठेवा.झाले आपले औषध तयार...!
☕...☕...☕हा काढा 'तीन भागात' प्रत्येक तीन तासांनी
सकाळपासून घ्यावयाचा आहे.💔हार्ट अटॅक नंतर लागोपाठ पंधरा दिवस अशा प्रकारे पिंपळकाढा घेतल्याने
ह्रदय पुनः स्वस्थ होते💝 व पुन्हा हा दौरा पडण्याची
शक्यता राहात नाही...ह्रदय विकारी व्यक्तींनी ह्या ईलाजाचा प्रयोग अवश्य करून पहावा.. यातून कोणताही
साईड इफेक्ट होत नाही..!
💚पिंपळाच्या पानात ह्रदयाला शक्ति आणि शांती देण्याची अदभूत क्षमता आहे..!💚ह्या पिंपळकाढ्याचे
तीन डोस सकाळी 8.00वा., 11.00वा., व 2.00वा. म्हणजे दर तीन तासांनी घ्यावयाचे आहेत....💙डोस घेण्यापूर्वी
पोट रिकामी असता कामा नये. हलका, पाचक नाश्ता किंवा आहार केल्यानंतरच काढ्याचे डोस घ्यावयाचा आहे.
💜सदरच्या पंधरा दिवसांत तळलेले पदार्थ,भात व्यर्ज आहेत...तसेच मांस, अंडी, दारु, धुम्रपान पूर्णतः बंद करावीत... मीठ व तेलकट पदार्थ सेवन करू नये...
💖डाळींब, पपई, आवळा, लसूण, मेथी, सफरचंद,मोसंबी, रात्री भिजवलेले काळे चणे, गुगूळ,
मनुका,दही, ताक इ. घ्यावे...
"पिंपळकाढा घेऊन तर बघा..!"भगवंताने पिंपळाचे पान
💚ह्रदयाच्या आकाराचे कां बनविले आहे..?
हे आर्टीकल आपल्या पर्यंत Dr.Devendra Sathe
यांनी पाठवले आहे..!!!
🌴 आरोग्य वार्ता🌴
"पाणी पिण्याची योग्य वेळ"
● 3 ग्लास सकाळी झोपेतुन उठल्यानंतर शरीरातील उर्जेला Activateकरतो.
● 1 ग्लास अंघोळ केल्यानंतर -ब्लड प्रेशर त्रास संपवतो.
● 2 ग्लास जेवणाआधी 30 मिनीटे -पचनक्रिया सुधारतो.
● अर्धा ग्लास झोपण्यापुर्वी-हार्ट अटैक पासुन वाचवतो.
जर तुम्ही घरी एकटे असाल, आणि अचानक तुमच्या छातीतदुखायला लागले,हे दुखणे जर तुमच्या डाव्या हातापासून तुमच्या जबड्या पर्यंतजाणवत असेल..तर हा हृदय विकाराचा झटका असू शकतो....जर आजू-बाजूला कोणीच मदत करण्यासाठी नसेलआणि हॉस्पिटल सुद्धा दूर असेल, तर तुम्ही स्वत:ची मदत करूशकता....* जोर-जोरात खोकत रहा. हि प्रक्रिया पुन्हा-पुन्हा करत रहा.* प्रत्येक वेळी खोकन्या आधी दीर्घ श्वास घ्या.* दीर्घ श्वासामुळे फुप्फुशांनाअधिकप्रमाणातऑक्सिजनमिळतो.* अशा वेळी खोकत राहिल्याने रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीतचालू राहते.मी, आपणांस एक विनंती करू इच्छितो.. कृपया जास्तीत जास्त लोकांना हि पोस्ट शेअर करा.का, कुणास ठाऊक, तुमच्या ह्या एका पोस्टमुळे एखाद्याचे प्राण वाचू शकतात.....!!!
👏👏💥👏👏
Cp आयुर्वेद आजीबाईचा बटवा गृप
[03/04, 1:17 PM] +91 94237 60205: *शरीरातील उष्णता त्रासदायक...*
*वेळीच लक्ष द्या...*
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
ताप नसतांनी शरीराच्या आतील उष्णतेचा त्रास अनेकांना जाणवत असतो. याचे परिणाम शरीरावर मुख्यकरून चेहऱ्यावर दिसून येतात. आपण थोडी दिनचर्या व काही नियम पाळून यावर नियंत्रण मिळवू शकतो...
* धणे पाण्यात टाकून ते पाणी गाळून सेवन केल्यासशरीरातील उष्णता कमी होते.
* नाकातून रक्तस्त्राव होत असल्यास नाकावरबर्फ फिरवावा.
* कडुनिंबाच्या पानांना नॅचरल हिलर म्हणतात. त्याचारस चेहर्यावर लावल्यास मुरुमे लवकर बरी होतात, तसेच काळे डाग कमी होतात.
* तेलकट त्वचा असल्यास नेहमी तेलविरहितसाधनांचा वापर करावा.
* चेहरा जास्तीत जास्त वेळा थंडपाण्याने धुवावा.
* सर्वसाधारणपणे माणसाच्या शरीराचे तापमान हे 37 अंश सेल्सिअस असते. थोड्या फार प्रमाणात बदल होतो. पण शरीराच्या तापमानात अगदी 1 अंश सेल्सिअसने सुद्धा चढ-उतार झाला तर विविध आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यासाठी शरीराचे तापमान स्थिर ठेवणे गरजेचे असते.
* पाणी आणि रस प्यायल्याने शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकून थंडपणा मिळतो. अर्थात पाणी आणि रसांचे सेवनकरण्याबरोबरच शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी काही थंड प्रकृतीचे पदार्थांचे सेवन केले पाहिजे.
* आहारामध्ये दही, कांदा, मुळा, नारळपाणी, तीळ, मेथी दाणे, दूध, डाळिंब यांचे सेवन प्रमाण वाढवावे.
* सब्जा रात्री भिजून सकाळी काहीही खाण्यापूर्वी घ्यावे, कोरफड असल्यास त्याचे गराचे पाण्यात सेवन करा,
* धूम्रपान, मद्यपान, गरम मसाला, मासे, चहा, कॉपी याचें सेवन टाळा
* आहारातील द्रव पदार्थांचे प्रमाण वाढवावे लागते. या साठी फळांचे सरबत, नारळपाणी, भाज्यांचे सूप याचे आहारातील प्रमाण वाढवावे तसेच दररोज ३ ते ५ लिटर. पाणी प्यावे.
* तेलकट, मसालेदार पदार्थांचे सेवन करू नयेत.तसेच कोकम, लिंबू सरबत, डाळिंबाचा रस, फळामध्ये संत्री, मोसंबी यांचा वापर शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी व पाण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी करावा.
* मेंदीचे अनेक उपयोग आहेत. शरीरासाठी अत्यंत उपयोगी औषधाप्रमाणे तिचा वापर केला जातो.
उष्णता कमी होण्यासाठी मेंदीचा वापर करणे अत्यंत उपयुक्त ठरते.
* शहरांचे तापमान दिवसेंदिवस वाढत चालले असून शरीरात उष्णतेचे प्रमाणदेखील वाढते आहे.
शारीरिक तापमान वाढल्याने आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे स्वतःची व इतरांनीही काळजी घ्या. निसर्ग ओळखा त्यातच आरोग्य दडलेले आहे.
*cp hk health ग्रुप*
[03/04, 2:32 PM] +91 94237 60205: सर्दी-खोकला
सर्दी-खोकला झाला की आपण खूपच अस्वस्थ होतो. हा काही गंभीर आजार नाही. यावर औषधांचाही कमी परिणाम होतो. सर्दी-खोकल्यावर सर्वात चांगला उपाय म्हणजे घरगुती उपाय असतात.
तुळशीची पानं आणि आलं: तुळस आणि आलं सर्दी-खोकल्यासाठी रामबाण उपाय मानला जातो. याच्या सेवनानं लगेच आराम पडतो. एक कप गरम पाण्यात तुळशीची पाच-सात पानं, त्यात आल्याचा एक तुकडा टाकावा. त्याला काही वेळ उकळून काढा तयार करावा. जेव्हा पाणी अगदी अर्ध होईल, तेव्हा तो काढा प्यावा. लहानांसोबत मोठ्यांसाठीही हा उपाय फायद्याचा ठरेल.
आल्याचा चहा: आल्याचे तर तसे अनेक फायदे आहेत. मात्र आल्याचा चहा सर्दी-खोकल्यात खूप आराम देतो. सर्दी-खोकला किंवा ताप असेल तर ताजं आलं छान बारीक करून घ्यावं आणि त्यात एक कप गरम पाणी किंवा दूध मिसळावं. काही वेळ ते उकळल्यानं ते प्यावं.
दूध आणि हळद: गरम पाणी किंवा गरम दूधात एक चमचा हळद घालून प्यावी. सर्दी-खोकल्यात आराम मिळतो. हा उपाय फक्त लहान मुलांसाठी नाही तर मोठ्यांसाठीही उपयुक्त ठरतो. हळद अँटी वायरल आणि अँटी बॅक्टेरिअल असते, जी सर्दी-खोकल्याशी लढण्यास मदत करते.
लसूण: लसूण सर्दी-खोकल्याशी लढण्यात मदत करतं. लसणात एलिसिन नावाचं एक रसायन असतं जे अँटी बॅक्टेरियल, अँटी वायरल आणि अँटी फंगल असतं. लसणाच्या पाच कळ्या तुपात भाजून खाव्या. असं एक-दोन वेळ्या केल्यानं आराम मिळतो. सर्दी-खोकल्याचं संक्रमण लसून झपाट्यानं दूर करतं.
लिंबू आणि मध: लिंबू आणि मधाचा वापर सर्दी-खोकल्या उपयुक्त ठरतो. दोन चमचे मधात एक चमचा लिंबाचा रस एक ग्लास कोमट पाण्यात किंवा गरम दूधात मिसळून प्यावं, खूप फायदा होतो.
[04/04, 9:29 AM] +91 94237 60205: *डोकेदुखी घरगुती उपाययोजना.*
*आलेयुक्त चहा*
आलेयुक्त चहा हा स्वादालाही चांगला लागतो आणि डोकेदुखीत आराम देतो. आलेयुक्त चहामुळे शरीरामधील रक्तवाहिन्यांतील सूज कमी करण्यास मदत होऊन वेदना कमी होते. त्यामुळे दररोज आलेयुक्त चहा पिण्याची सवय लावा. त्यानं सामान्य आरोग्यही चांगलं राहातं.
*पाणी प्या*
शरीरातील पाणी कमी झाल्यानं म्हणजे डिहायड्रेशनमुळे बरेचदा डोकेदुखी होते. अशाप्रकारची डोकेदुखी अनेकांसाठी सामान्य बाब आहे मात्र नक्की डोकं का दुखतंय हे अनेकांना कळत नाही. त्यामुळे यापुढे कधी अचानक डोके दुखायला लागल्यास भरपूर पाणी प्या. कारण भरपूर पाणी प्यायल्याने सुद्दा डोकेदुखीवर मात करता येते.
*स्ट्रेच करून पहा*
अनेकदा नसांच्या किंवा स्नायूंच्या ताणामुळे डोकेदुखी होते. अनेकदा पाठीचा वरचा भाग, मान, खांद्यावर ताण पडल्यास डोकं दुखतं. त्यामुळेच साधेपणानं मानेचं स्ट्रेचिंग केल्यानं डोकेदुखीवर आराम मिळतो. मान डावीकडे-उजवीकडे, वर-खाली सावकाशपणे फिरवल्यास शरिरातील अनेक स्नायूंची हलचाल होऊन ते थोडे मोकळे होतात. मात्र अशाप्रकारे स्ट्रेचिंग करुन व्यायाम करताना मानेला लचका बसणार नाही याची काळजी घ्यावी.
*गरम लवंग*
डोकेदुखी घालवण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे लवंग. तव्यावर काही लवंगा शेकून घ्या. त्यानंतर गरम असतानाच या लवंग रुमालात बांधून घ्या. त्यानंतर या रुमालातून येणारा गरम लवंगांचाचा वास घेत राहा. यामुळे डोकेदुखीचा त्रास नक्कीच कमी होईल.
*अॅक्युप्रेशर करा*
अॅक्युप्रेशर हा अनेक आजारांवरील उपाय आहे. अंगठा आणि तर्जनी म्हणजे पहिल्या बोटाच्या मधल्या भागात असलेल्या स्थायूंवर एक मिनिटापर्यंत दाब द्या. अशाप्रकारे स्नायूवर योग्य प्रमाणात दाब दिल्यामुळे डोकेदुखीपासून सुटका होईल.
*लिंबू पाणी*
शरीरातील आम्लांचं प्रमाण कमी अधीक झाल्यास डोकेदुखी होते. अशाप्रकारची डोकेदुखी असल्यास लिंबूपाण्यात थोडं मीठ किंवा खाण्याचा सोडा घालून ते प्यावं. लिंबू पाण्यामुळे शरीरातील आम्लांच (अॅसीडचं) प्रमाण संतुलित होतं.
*बर्फाचा शेक*
अनेकदा डोक्यामधील नसांना सूज असल्यामुळेही डोकेदुखी होऊ शकते. त्यामुळे कपाळ आणि कानाच्या जवळच्या भागावर बर्फाचा शेक दिल्यास फायद्याचे ठरते. एकंदरीत कोणता ऋतू आहे आणि वातावरणाचा अंदाज घेऊन शेक घ्यायचा की नाही, हे ठरवावे.
*टरबूज खा*
डोकेदुखी असताना पाणीदार फळे खाणे फायद्याचे ठरते. त्यामुळेच टरबुजसारखं पाणीदार फळ खाल्यास वर नमूद केल्याप्रमाणे डिहायड्रेशनपासून होणाऱ्या डोकेदुखीपासून मुक्तता मिळते. त्यामुळे टरबुज किंवा अन्य पाणीदार फळांचा आपल्या आहारात नियमित समावेश असल्यास ते आरोग्यासाठी फायद्याचे असते.
*दीर्घ श्वास घ्या आणि सोडा*
ऑक्सिजनची कमतरता हेही डोकेदुखीचे एक कारण असू शकते. त्यामुळे डोके दुखत असल्यास जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळेल अशा भरपूर झाडं असलेल्या भागात एखादा फेरफटका मारावा. हा फेरफटका मारताना मोठ्याने श्वास घ्यावा आणि सोडावा. डोकेदुखी नक्कीच कमी होते.
सौजन्य.
निरामय आयुर्वेद प्रचार गृप
Cp आरोग्य मंत्र गृप
[04/04, 9:29 AM] +91 94237 60205: 💁♂ *हळद घातलेलं दूध* *पिण्याचे काय आहे फायदे !*
🥛अनेकदा घरातील मोठ्या व्यक्ती हळद घातलेलं दूध पिण्याचं सांगतात. या दूधामुळे सर्दी, खोकला दूर होत असल्याचं सांगितलं जातं. पण हे हळद घातलेल्या, हळदीच्या दुधाचे नक्की काय फायदे आहेत?
▪आयुर्वेदात हळदीचं दूध नैसर्गिकरित्या रक्त शुद्ध करणारं, ब्लड प्युरिफायर मानलं जातं. हे शरीरातील रक्ताभिसरण वाढवते.
▪हळदीच्या दुधात अॅन्टी-इनफ्लेमेटरी तत्व असतात. त्यामुळे आर्थराइटिस, पोटाच्या अल्सरपासून बचाव होतो.
▪हळदीचं दूध अॅन्टी-मायक्रोबायल आहे. जे बॅक्टेरियल इन्फेक्शन आणि व्हायरल इन्फेक्शनशी लढण्याचं काम करतो. हळदीचं दूध श्वासासंबंधी समस्या दूर करण्यासही मदत करतं. कारण या दूधाच्या सेवनाने शरीरातील तापमान वाढतं, त्यामुळे फुफ्फुस कंजेशन, सायनस, अस्थमा यांसारख्या समस्यांमध्ये फायदा होऊ शकतो.
▪हळदीचं दूध आर्थराइटिसवरही गुणकारी ठरु शकतं. या दुधामुळे आर्थराइटिसमुळे येणारी सूज कमी होण्यास मदत होते.
▪या दुधामध्ये अॅन्टी-व्हायरल आणि अॅन्टी-बॅक्टेरियल गुण असतात. जे सर्दी, खोकला आणि घशाच्या दुखण्यापासून आराम देण्यास मदत करतात.
🌹🔥🌹🔥🌹🔥🌹🔥🌹🔥
[04/04, 2:51 PM] R. m. Doifode Sir: *डाव्या कुशीवर झोपण्याचे फायदे*_
☑ डाव्या कुशीवर झोपल्यामुळे आपल्या हृदयावर दबाव जाणवत नसल्याने हृदय योग्य पद्धतीने काम करतं. यामुळे हृदयाचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.
☑ डाव्या कुशीवर झोपल्यामुळे शरीरातील विभिन्न अंग आणि मेंदूपर्यंत रक्तात ऑक्सिजनचा प्रवाह सुरळीत होतो. याने शरीराचे सर्व अंग निरोगी राहतात आणि चांगल्या प्रकारे कार्य करतात.
☑ डाव्या कुशीवर झोपल्यामुळे गर्भवती स्त्रियांसाठी डाव्या कुशीवर झोपणे योग्य आहे कारण याने गर्भात वाढत असलेल्या बाळाच्या प्रकृतीवर विपरित परिणाम होत नाही. याव्यतिरिक्त टाचा, हाता आणि पायांमध्ये सूज येण्याची समस्या दूर होते.
☑ डाव्या कुशीवर झोपल्यामुळे रक्त प्रवाह सुरळीत होत असल्याने झोप पूर्ण होते. या स्थितीत झोपून उठल्यावर थकवा जाणवत नाही आणि पोटासंबंधी समस्याही दूर होतात.
☑ पचन क्रिया सुरळीत होते आणि पाचक प्रणालीवर अतिरिक्त दबाव येत नाही. डाव्या बाजूकडे झोपल्याने शरीरात जमा होत असलेले टॉक्सिन लसिका वाहिनी तंत्राद्वारे बाहेर पडतात.
☑ बद्धकोष्ठतेची तक्रार असलेल्यांनी डाव्या कुशीवर झोपायला हवे. आराम मिळेल. गुरुत्वाकर्षणामुळे अन्न लहान आतड्यातून मोठ्या आतड्यात पद्धतशीर ढकलले जाते आणि सकाळी सहजपणे पोट स्वच्छ होतं.
☑ पोटातील अॅसिड वर न जाता खाली येतं, ज्याने अॅसिडिटी आणि छातीत जळजळणे अश्या समस्या दूर होतात.
Cp आरोग्य मंत्रा आजीबाईचा बटवा गृप
[04/04, 2:52 PM] R. m. Doifode Sir: *कान दुखी*
‘कान'' आपल्या ज्ञानेंद्रियांपैकी एक आहे. ज्याद्वारे श्रवण हे महत्त्वाचे काम घडत असते म्हणून काळजीपूर्वक वेळच्या वेळी कानाची तपासणी करून आरोग्य उत्तम ठेवावे.
*कारणे*
थंडीत त्वचा कोरडी पडते व खाजते. त्याचप्रमाणे कानाची त्वचा कोरडी पडून कान खाजतो. कानात मळ साठला असेल तरी कान दुखतो आणि खाजतो.
खूप उष्ण प्रकृती असणाऱ्या स्त्रियांना कानावर किंवा आतील बाजूस फोड येतात. ते ठणकतात व क्वचित तापही येतो. त्यामुळेही कान दुखतो. कानशिले गरम होऊन आग होते.
अनेक स्त्रियांच्या कानातून स्रावही येतो. बऱ्याचदा एकदम मान वळवली, पटकन उठले, आडवे झोपले की चक्कर येते किंवा तोल जातो. अशावेळी पित्त वाढले नसेल तर कदाचित कानात विकृती असू शकते. ही गोष्ट ध्यानात ठेवावी.
बऱ्याच दिवसांपासून सर्दी असणे हेदेखील महत्त्वाचे कारण कानदुखीचे असते. अशी कारणे माहीत असली की त्याप्रमाणे काळजी घेणे सोपे जाते.
*उपचार*
कान दुखतो तो जास्त करून गार हवा सतत कानांना लागल्यामुळे, त्यामुळे पहाटे उठल्यावर विशेषतः थंडीच्या दिवसांत तरी कानाला रुमाल बांधावा.
रोज गरम तव्यावर कापड गरम करून बाहेरून कानांना शेक द्यावा. लसणाच्या २-३ पाकळ्या खोबरेल तेलात गुलाबी होईपर्यंत उकळाव्यात व तेल कोमट झाले की २ थेंब घालावेत.
जुनाट सर्दी असेल तर चिकित्सा करून घ्यावी. पिंपळी चूर्ण मधाबरोबर पाव चमचा प्रमाणात घ्यावे. हवेतील कोरडेपणामुळे, गारठ्यामुळे कानातील मळ कोरडा बनून त्रासदायक ठरतो.
पेन्सिल, पीन, चष्म्याची दांडी, बोटांची नखे, काडना या गोष्टींचा वापर करून मळ काढण्याचा प्रयत्न करू नये. त्यामुळे कानाच्या पडद्याला इजा व जंतुसंसर्ग होण्याचा धोका असतो. त्यासाठी जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन मळ काढून घ्यावा.
उष्णता वाढून कानशिलांची आग होत असल्यास चंदन, ज्येष्ठ मध, अनंत मूळ पावडर एकत्र करून पाण्यात कालवून बाहेरून लेप लावावा. आहारातही तूप, दूध यांचे प्रमाण वाढवावे.
काही वेळा कानावर फोड येतो. त्यावर चंदन उगाळून लावावे. पोटातही गुलकंद घ्यावा. ज्यामुळे उष्णता कमी होते. त्वरित तज्ज्ञ आयुर्वेद डॉक्टरांना दाखवून चिकित्सा सुरू करावी.
बऱ्याचदा कानातून स्राव होतो. पाणी आहे की पू आहे हे प्रत्यक्ष तपासल्यावरच कळते. अशावेळी कानाच्या डॉक्टरांना लवकर दाखवून यावे. त्याच्या जोडीला त्रिफळा गुग्गुळ, सूक्ष्म त्रिफळा या गोळ्या पाण्याबरोबर २-३ प्रमाणात घ्याव्यात. या गोळ्यांनी वेदना कमी होतात आणि जंतुसंसर्ग वाढत नाही.
कान फुटण्याची तक्रार असेल तर दही, आंबट ताक घेऊ नये. आहारात तिखट चमचमीत खाऊ नये. मिरचीचा कमी वापर करावा.
*Cp arogyadut*
[04/04, 2:52 PM] R. m. Doifode Sir: *शरीरातील उष्णता त्रासदायक...*
*वेळीच लक्ष द्या...*
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
ताप नसतांनी शरीराच्या आतील उष्णतेचा त्रास अनेकांना जाणवत असतो. याचे परिणाम शरीरावर मुख्यकरून चेहऱ्यावर दिसून येतात. आपण थोडी दिनचर्या व काही नियम पाळून यावर नियंत्रण मिळवू शकतो...
* धणे पाण्यात टाकून ते पाणी गाळून सेवन केल्यासशरीरातील उष्णता कमी होते.
* नाकातून रक्तस्त्राव होत असल्यास नाकावरबर्फ फिरवावा.
* कडुनिंबाच्या पानांना नॅचरल हिलर म्हणतात. त्याचारस चेहर्यावर लावल्यास मुरुमे लवकर बरी होतात, तसेच काळे डाग कमी होतात.
* तेलकट त्वचा असल्यास नेहमी तेलविरहितसाधनांचा वापर करावा.
* चेहरा जास्तीत जास्त वेळा थंडपाण्याने धुवावा.
* सर्वसाधारणपणे माणसाच्या शरीराचे तापमान हे 37 अंश सेल्सिअस असते. थोड्या फार प्रमाणात बदल होतो. पण शरीराच्या तापमानात अगदी 1 अंश सेल्सिअसने सुद्धा चढ-उतार झाला तर विविध आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यासाठी शरीराचे तापमान स्थिर ठेवणे गरजेचे असते.
* पाणी आणि रस प्यायल्याने शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकून थंडपणा मिळतो. अर्थात पाणी आणि रसांचे सेवनकरण्याबरोबरच शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी काही थंड प्रकृतीचे पदार्थांचे सेवन केले पाहिजे.
* आहारामध्ये दही, कांदा, मुळा, नारळपाणी, तीळ, मेथी दाणे, दूध, डाळिंब यांचे सेवन प्रमाण वाढवावे.
* सब्जा रात्री भिजून सकाळी काहीही खाण्यापूर्वी घ्यावे, कोरफड असल्यास त्याचे गराचे पाण्यात सेवन करा,
* धूम्रपान, मद्यपान, गरम मसाला, मासे, चहा, कॉपी याचें सेवन टाळा
* आहारातील द्रव पदार्थांचे प्रमाण वाढवावे लागते. या साठी फळांचे सरबत, नारळपाणी, भाज्यांचे सूप याचे आहारातील प्रमाण वाढवावे तसेच दररोज ३ ते ५ लिटर. पाणी प्यावे.
* तेलकट, मसालेदार पदार्थांचे सेवन करू नयेत.तसेच कोकम, लिंबू सरबत, डाळिंबाचा रस, फळामध्ये संत्री, मोसंबी यांचा वापर शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी व पाण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी करावा.
* मेंदीचे अनेक उपयोग आहेत. शरीरासाठी अत्यंत उपयोगी औषधाप्रमाणे तिचा वापर केला जातो.
उष्णता कमी होण्यासाठी मेंदीचा वापर करणे अत्यंत उपयुक्त ठरते.
* शहरांचे तापमान दिवसेंदिवस वाढत चालले असून शरीरात उष्णतेचे प्रमाणदेखील वाढते आहे.
शारीरिक तापमान वाढल्याने आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे स्वतःची व इतरांनीही काळजी घ्या. निसर्ग ओळखा त्यातच आरोग्य दडलेले आहे.
*cp hk health ग्रुप*
[04/04, 2:52 PM] R. m. Doifode Sir: *तीळाच्या तेलाचे '9' आरोग्यवर्धक फायदे !*
केवळ मकरसंक्रांतीला नव्हे तर आहारात तीळाच्या समावेशाचे आरोग्यादायी फायदे तुम्हांला ठाऊक आहेत का ?
Translated By - Dipali Nevarekar
तिळामध्ये मिनरल्स, ओमेगा फॅटी अॅसिड अशी अनेक आरोग्यवर्धक पोषणद्रव्य आढळतात. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात तीळाचा गोडाच्या पदर्थांसोबत नियमित जेवणातही वापर करतात. पण आहारात तीळाच्या बीया जितक्या फायदेशीर आहेत तितकेच तीळाच्या तेलामध्ये सौंदर्यवर्धक फायदेदेखील आहेत. म्हणूनच तुमच्या ब्युटी किटमध्ये तीळाच्या तेलाचा समावेश या '9' कारणांसाठी अवश्य करा.
# 1 हृद्याचे आरोग्य सुधारते - :
तीळाच्या तेलामध्ये लिनोलेइक अॅसिड हे ओमेगा 6 फॅटी अॅसिड आढळते. यामुळे रक्तातील बॅड कोलेस्ट्रेरॉल कमी होते आणि आवश्यक कोलेस्ट्रेरॉल वाढते. तसेच यामध्ये मॅग्नेशियम,सेलेनियम आणि कॅल्शियम आढळते. यामुळे हृद्याचे स्नायू बळकट होतात.
#2 हाडांचे आरोग्य सुधारते -:
लहान मुलांना तीळाच्या तेलाने मसाज करावा असे आयुर्वेद सांगते. तीळाच्या तेलाने हाडं मजबूत होतात तसेच बाळाची वाढ सुधारते. नियमित तीळाच्या तेलाने मसाज केल्याने हाडांचे आरोग्य सुधारते. वाढत्या वयानुसार ते ढिसूळ होण्याचे प्रमाणही कमी होते. त्यामुळे ऑस्ट्रोपोरायसिसचा धोकाही कमी होतो.
#3 गरोदर स्त्रियांसाठी फायदेशीर -:
गर्भवती स्त्रियांनी आहारात तीळाच्या तेलाचा समावेश करावा. यामधील फोलिक अॅसिड गर्भाच्या सुदृढ वाढीसाठी मदत करते. यामुळे डीएनए चे सिंथेसाईज तसेच बाळाची वाढ योग्यरित्या होते.
#4 त्वचा मॉईश्चराईज करतात -:
नैसर्गिकरित्या त्वचेला पोषण आणि मुलायमता देण्यासाठी तीळाचे तेल फायदेशीर ठरते. त्वचेमध्ये तेल खोलवर झिरपते त्यामुळे इतर तेलाच्या तुलनेत तीळाचे तेल अधिक फायदेशीर ठरते. म्हणूनच गरोदरपणाच्या काळात स्ट्रेचमार्क कमी करण्यासाठी गर्भवती स्त्रियांनी तीळाच्या तेलाचा मसाज करावा.
#5 तोंडाचे आरोग्य सुधारते -:
दातांमधील प्लाग काढण्यासाठी तीळाच्या तेल फायदेशीर ठरते. यामुळे दात नैसर्गिकरित्या शुभ्र होतात. तसेच बॅक्टेरियाचा नाश झाल्याने टुथ इनॅमलचेही संरक्षण होते.
#6 शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होते -:
शरीरात पित्ताचा त्रास वाढला असल्यास, आठवड्यातून किमान दोनदा तीळाच्या तेलाने मसाज करा. पित्तामुळे शरीरात वाढलेली अतिरिक्त उष्णता कमी होण्यास मदत होते. मात्र तीळाच्या तेलाचा अतिवापर करू नका.
#7 रक्तदाब नियंत्रणात ठेवतो -:
तीळामुळे ऑक्सिडेटीव्ह स्ट्रेस कमी करण्यास मदत होते. यामुळे रक्तदाबावरही नियंत्रण राहते. राईस ब्रान आणि तीळाचे तेल हे रक्तदाब कमी करण्यास फायदेशीर ठरते असे काही संशोधनातून समोर आले आहे.
#8 व्हर्जायनल ड्रायनेस कमी होतो -:
योनीमार्गातील शुष्कता कमी करण्यासाठी आहारात तीळाचे तेल अवश्य वापरावे. तीळाचे तेल नॅचरल ल्युब्ररीकंट असल्याने व्हर्जायनल ड्रायनेस कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.
#9 ताण कमी होतो -:
तेलाचा मसाज केल्याने आरोग्य सुधारण्यास मदत होते. डोकं आणि शरीर तेलाने मसाज केल्यास फायदेशीर ठरते. तीळाचे तेल कोमट गरम करून शरीराला मसाज करावा. त्यानंतर तासाभराने गरम पाण्याने आंघोळ करावी. यामुळे शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते आणि ताण कमी होतो
🌷आरोग्यम् धनसंपदा🌷
*घरात रहा सुरक्षित रहा बाहेर पडू नका*
*मीच आहे माझा रक्षक*
[04/04, 2:52 PM] R. m. Doifode Sir: 💁♂ *हळद घातलेलं दूध* *पिण्याचे काय आहे फायदे !*
🥛अनेकदा घरातील मोठ्या व्यक्ती हळद घातलेलं दूध पिण्याचं सांगतात. या दूधामुळे सर्दी, खोकला दूर होत असल्याचं सांगितलं जातं. पण हे हळद घातलेल्या, हळदीच्या दुधाचे नक्की काय फायदे आहेत?
▪आयुर्वेदात हळदीचं दूध नैसर्गिकरित्या रक्त शुद्ध करणारं, ब्लड प्युरिफायर मानलं जातं. हे शरीरातील रक्ताभिसरण वाढवते.
▪हळदीच्या दुधात अॅन्टी-इनफ्लेमेटरी तत्व असतात. त्यामुळे आर्थराइटिस, पोटाच्या अल्सरपासून बचाव होतो.
▪हळदीचं दूध अॅन्टी-मायक्रोबायल आहे. जे बॅक्टेरियल इन्फेक्शन आणि व्हायरल इन्फेक्शनशी लढण्याचं काम करतो. हळदीचं दूध श्वासासंबंधी समस्या दूर करण्यासही मदत करतं. कारण या दूधाच्या सेवनाने शरीरातील तापमान वाढतं, त्यामुळे फुफ्फुस कंजेशन, सायनस, अस्थमा यांसारख्या समस्यांमध्ये फायदा होऊ शकतो.
▪हळदीचं दूध आर्थराइटिसवरही गुणकारी ठरु शकतं. या दुधामुळे आर्थराइटिसमुळे येणारी सूज कमी होण्यास मदत होते.
▪या दुधामध्ये अॅन्टी-व्हायरल आणि अॅन्टी-बॅक्टेरियल गुण असतात. जे सर्दी, खोकला आणि घशाच्या दुखण्यापासून आराम देण्यास मदत करतात.
🌹🔥🌹🔥🌹🔥🌹🔥🌹🔥
[04/04, 2:52 PM] R. m. Doifode Sir: *बहुगुणी औषधी कांदा*
कांदा हे एक अतिशय बहुगुणी, बहुमोली कंदमूळ आहे.
कांद्याचे दोन प्रकार आहेत. लाल कांदा आणि पांढरा कांदा. कांदा हा अतिशय स्वादिष्ट पदार्थ आहे. तो जेवणाची लज्जत वाढवतो. कांद्याशिवाय मिसळीची कल्पनाच करता यात नाही. कांदा भजी, कांदे पोहे वगैरेची नुसती नावं घेतली तरी तोंडाला पाणी सुटतं.
मात्र कांदा हा फक्त खाण्याचा पदार्थ नाही. त्याचे अनेक औषधी गुण आहेत. त्यामुळे कांदा विविध प्रकारे वापरता येतो.
*कांद्याचे विविध उपयोग –* ( टीप :हे केवळ माहिती संकलन असून सर्वसाधारण गुणधर्म दिले आहेत. औषध म्हणून वापरताना तज्ज्ञांकडून सल्ला घेउनच वापरावे)
१) कांदा तळून त्यात जीरे व साखर घालून त्याची चटणी बनवून खाल्याने उन्हाचा त्रास बाधत नाही.
२) मार लागणार्या जखमेवर सुजेवर – कांद्याच्या २ फोडी कराव्या त्यावर हळद टाकावी व विस्तवावर ठेवून त्याला शिजवावे. खिळा, काटा, कांच रुतुन झालेल्या जखमेवर किंवा इतर ठेच लागुन लागलेल्या मारावर, दुखण्यावर कांदा बांधावा. ३ दिवसात आराम पडेल.
३) बेशुद्ध पडणे – कोणत्याही कारणाने बेशुध्द पडलेल्या माणसाला कांदा फोडून त्याचा वास दिल्यास मनुष्य शुध्दीवर येतो. दगडाने किंवा हाताने कांदा फोडून नाकाजवळ धरावा.
४) उन्हाळी होणे – उन्हाळी वगैरे उन्हाळ्यामधे नेहमी होतात. कांदा खाण्यामधे वापरल्याने त्यापासून बचाव होतो. १-२ कांदे जवळ ठेवून उन्हात फिरले तरी उन्हाचा फार त्रास होत नाही.
५) कृमी – पोटात कृमी झाले असे वाटल्यास कांद्याचा रस आणि वावडिंगाचे चूर्ण एकत्र मिळवून दिवसातून ३ वेळा घेतल्यास कृमी मरुन ते बाहेर निघतील.
६) प्रदर व प्रमेह — या विकारात कांद्याच्या रसाबरोबर मध सकाळ संध्याकाळ घेतल्याने फायदा होतो.
७) फ्ल्यू — कांद्याचा रस ३-३ तासाचे अंतराने १-१ चमचा दिल्यास फ्ल्यूमध्ये चांगला फायदा होतो.
८) मुलांच्या आकडीवर – कांदा फोडून त्याचा वास द्यावा.
९) लहान मुलास मोडशी व जंत झाल्यास कांद्याचा रस द्यावा.
१०) डोळे खाजवल्यास – कांद्याच्या रसात खडीसाखर उगाळून रात्री झोपताना डोळ्यास लावावी.
११) कावीळ – थोडा कांदा, थोडा गुळ, तेवढीच हळद टाकून रात्री झोपताना द्यावे.
१२) डोळे आल्यास – डोळ्यात कांद्याचा रस एक थेंब टाकावा.
१३) तंबाखूचा त्रास – तंबाखू खाण्यामूळे चक्कर आली व कासावीस वाटले तर त्यास कांद्याचा रस पाजावा.
१४) मुळव्याधीवर – साखर ,तूप व थोडा कांद्याचा रस मिळवून द्यावा.
१५) हागवणीवर – कांदा कापून बारीक करावा व पाण्यामधे स्वच्छ धुवून घ्यावा. गाईच्या ताज्या दह्याबरोबर खावे म्हणजे हगवणीवर आराम पडतो.
१६) फोडाचे दुखणे – कांद्याचा ठेचा करुन त्याला गरम तव्यावर तापवून तूपामध्ये परतून घ्यावे नंतर त्या लगद्याला फोडावर बांधावे. त्यामुळे दुखणे कमी होवून आराम वाटेल.
१७) उचकी, डोके दुखणे व झोप न येणें या विकारावर कांद्याला चिरुन किंवा हाताने फोडून त्याचा वास द्यावा. त्यामुळे आराम वाटेल.
१८) सर्दी. पडसे – झोपेचे वेळी १ कांदा फोडून त्याचा वास द्यावा व एखादा कांदा खावून टाकावा. त्यामूळे सर्दीवर फायदा होतो. तसेच लहान मूलांना कांद्याचा रस चमचाभर पाजल्यास खोकल्यावरही फायदा होतो.
१९) पासोळ्याचे दुखणे – कांद्याला बारीक वाटून तो बरगड्या (पासोळ्या) दूखतात त्या ठिकाणी बांधल्यास फायदा होतो.
२०) उवा मारण्यास – कांद्याचा रस डोक्याला केसाला लावल्यास उवा, लीखा पळतात.
*cp आरोग्य मित्रा ग्रुप*
[04/04, 2:52 PM] R. m. Doifode Sir: एक बार एक राजा के राज्य में महामारी फैल गयी। चारो ओर लोग मरने लगे। राजा ने इसे रोकने के लिये बहुत सारे उपाय करवाये मगर कुछ असर न हुआ और लोग मरते रहे। दुखी राजा ईश्वर से प्रार्थना करने लगा। तभी अचानक आकाशवाणी हुई। आसमान से आवाज़ आयी कि हे राजा तुम्हारी राजधानी के
बीचो बीच जो पुराना सूखा कुंआ है अगर
अमावस्या की रात को राज्य के प्रत्येक
घर से एक – एक बाल्टी दूध उस कुएं में
डाला जाये तो अगली ही सुबह ये महामारी समाप्त हो जायेगी और
लोगों का मरना बन्द हो जायेगा।
राजा ने तुरन्त ही पूरे राज्य में यह
घोषणा करवा दी कि महामारी से बचने के लिए अमावस्या की रात को हर घर से कुएं में एक-एक बाल्टी दूध डाला जाना अनिवार्य है । अमावस्या की रात जब लोगों को कुएं में दूध डालना था उसी रात राज्य में रहने वाली एक चालाक एवं कंजूस बुढ़िया ने सोंचा कि सारे लोग तो कुंए में दूध डालेंगे अगर मै अकेली एक
बाल्टी "पानी" डाल दूं तो किसी को क्या पता चलेगा। इसी विचार से उस कंजूस बुढ़िया ने रात में चुपचाप एक बाल्टी पानी कुंए में डाल दिया। अगले दिन जब सुबह हुई तो लोग वैसे ही मर रहे थे। कुछ
भी नहीं बदला था क्योंकि महामारी समाप्त नहीं हुयी थी। राजा ने जब कुंए
के पास जाकर इसका कारण जानना चाहा तो उसने देखा कि सारा कुंआ पानी से भरा हुआ है।
दूध की एक बूंद भी वहां नहीं थी।
राजा समझ गया कि इसी कारण से
महामारी दूर नहीं हुई और लोग
अभी भी मर रहे हैं।
दरअसल ऐसा इसलिये हुआ
क्योंकि जो विचार उस बुढ़िया के मन में
आया था वही विचार पूरे राज्य के
लोगों के मन में आ गया और किसी ने
भी कुंए में दूध नहीं डाला।
मित्रों , जैसा इस कहानी में हुआ
वैसा ही हमारे जीवन में
भी होता है। जब
भी कोई ऐसा काम आता है जिसे बहुत सारे
लोगों को मिल कर करना होता है
तो अक्सर हम अपनी जिम्मेदारियों से यह
सोच कर पीछे हट जाते हैं कि कोई न कोई तो कर ही देगा और
हमारी इसी सोच की वजह से
स्थितियां वैसी की वैसी बनी रहती हैं।
अगर हम दूसरों की परवाह किये बिना अपने हिस्से की जिम्मेदारी निभाने लग जायें तो पूरे देश में भी ऐसा बदलाव ला सकते हैं जिसकी आज हमें ज़रूरत है।
आज शाम तक यह कहानी हर भारतीय के पास पहुचाँनी चाहिए सभी घर में रहकर कोरोना को हराने मे सहयोग करें । 21दिन घर में रहकर हमें अपनेआप को बचाना है किसी ओर को नहीं।
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
[04/04, 3:44 PM] +91 94237 60205: *त्वचा के लिए*
१०-१० ग्राम सौंफ सुबह - शाम खूब चबा -चबाकर नियमित रूप से खाने से त्वचा कांतिमय बनती है । गर्भवती स्त्री यदि पूरे गर्भकाल में सौंफ का सेवन करे तो शिशु गोरे रंग का होता है । साथ ही जी मिचलाना, उल्टी होना, अरुचि जैसी शिकायतें नहीं होतीं और रक्त शुद्ध होता हैं ।
५० ग्राम सौंफ लेकर थोड़ा कूट लें । उसे एक गिलास उबलते हुए पानी में डालें व उतार लें और ढककर ठंडा होने के लिए रख दें । ठंडा होने पर उसे मसलकर छान लें । इसका एक चम्मच पानी १-२ चम्मच दूध मिलाकर दिन में ३ बार शिशु को पिलायें । इससे उसको पेट फूलना, दस्त, अपच, मरोड़, पेटदर्द आदि उदरविकार नही होते हैं । दाँत निकलते समय सौंफ का यह पानी शिशु को अवश्य पिलाना चाहिए । इससे वह स्वस्थ रहता है।
*केरला नेचुरल हेल्थ केयर एक ऐसी संस्था है जो प्राकृतिक उपचारओं के माध्यम से शरीर को निरोगी बना सकते हैं*
*अपनी दुआओं में हमें याद रखें।*
*संपर्क करे का समय 3pm से 6pm*
*(Contact no:- +919643048904)*
*Facebook link*
https://www.facebook.com/KeralanaturalHealthCare/
*YouTube channel*
https://www.youtube.com/channel/UCxMFr00J0bU4n3TM0dl7Osg
*Check out Kerala Natural Health Care Home services on Google!*
https://g.page/kerala-natural-health-care
*YouTube link*
https://www.youtube.com/channel/UCxMFr00J0bU4n3TM0dl7Osg
https://twitter.com/KeralaaC/status/1052124836015890433?s=19
*Follow this link to join my WhatsApp group*
https://chat.whatsapp.com/IgdwiAi2jlyA9xx93o2Qm4
[04/04, 3:46 PM] +91 94237 60205: *लकवा (पक्षाघात) (Paralysis) के आयुर्वेदिक उपचार*
*1. पहला प्रयोगः लकवे का अटैक होते ही तुरंत तिल का तेल 50 से 100 ग्राम की मात्रा में थोड़ा-सा गर्म करके पी जायें व साथ में लहसुन खायें। लकवे से प्रभावित अंग एवं सिर पर सेंक करना भी अटैक आते ही आरंभ करें व आठ दिन बाद मालिश करें। इसमें उपवास लाभदायक है।*
*2. दूसरा प्रयोगः पहले दिन लहसुन की पूरी कली पानी के साथ निगलें। फिर रोज 1-1 कली बढ़ाते हुए 21वें दिन 21 कलियाँ निगलें। उसके बाद रोज 1-1 कली घटाते जायें। इस प्रकार करने से लकवा मिटता है।*
*3. तीसरा प्रयोगः हरे लहसुन की पत्तियों सहित पूरी डाली का रस निकालकर उसे पानी में मिलाकर पिलाने से बी.पी. के बढ़ने के कारण हुए लकवे में लाभ होता है।*
*केरला नेचुरल हेल्थ केयर एक ऐसी संस्था है जो प्राकृतिक उपचारओं के माध्यम से शरीर को निरोगी बना सकते हैं*
*अपनी दुआओं में हमें याद रखें।*
*संपर्क करे का समय 3pm से 6pm*
*(Contact no:- +919643048904)*
*Facebook link*
https://www.facebook.com/KeralanaturalHealthCare/
*YouTube channel*
https://www.youtube.com/channel/UCxMFr00J0bU4n3TM0dl7Osg
*Check out Kerala Natural Health Care Home services on Google!*
https://g.page/kerala-natural-health-care
*YouTube link*
https://www.youtube.com/channel/UCxMFr00J0bU4n3TM0dl7Osg
https://twitter.com/KeralaaC/status/1052124836015890433?s=19
*Follow this link to join my WhatsApp group*
https://chat.whatsapp.com/F10sU8srXFkCzr1wq6tFlS
[04/04, 3:46 PM] +91 94237 60205: *गले में खराश है, तो आजमाएं यह 5 उपाय*
1. गले को आराम देने का सबसे सही समय होता है रात का वक्त। रात को सोते समय दूध में आधी मात्रा में पानी मिलाकर पिएं। इससे गले की खराब कम होगी। साथ ही गर्म हल्दी वाला दूध भी बहुत फायदेमंद होगा।
2. एक कप पानी में 4 से 5 कालीमिर्च एवं तुलसी की 5 पत्तियों को उबालकर काढ़ा बना लें और इस काढ़े को पिएं। यह रात को सोते समय पीने पर लाभ होगा। इसके अलावा भोजन में आप साधारण चीजें ही खाएं तो बेहतर होगा।
3. गले में खराश होने पर गुनगुना पानी पिएं। गुनगुने पानी में सिरका डालकर गरारे करने से गले की खराश दूर होगी और गले का संक्रमण भी ठीक हो जाएगा। इसके अलावा गुनगुने पानी में नमक डालकर गरारे करना एक अच्छा इलाज है।
4. पालक के पत्तों को पीसकर इसकी पट्टी बनाकर गले में बांधे और 15 से 20 मिनट तक इसे बांधे रखने के बाद खोल लें। इसके अलावा धनिया के दानों को पीसकर उसका पाउडर बनाएं और उसमें गुलाब जल मिलाकर गले पर लगाएं। इससे भी आराम होगा।
5. गले की खराश के लिए कालीमिर्च को पीसकर घी या बताशे के साथ चाटने से भी लाभ होता है। साथ ही कालीमिर्च को 2 बादाम के साथ पीसकर सेवन करने से गले के रोग दूर हो सकते हैं।
*केरला नेचुरल हेल्थ केयर एक ऐसी संस्था है जो प्राकृतिक उपचारओं के माध्यम से शरीर को निरोगी बना सकते हैं*
*अपनी दुआओं में हमें याद रखें।*
*संपर्क करे का समय 3pm से 6pm*
*(Contact no:- +919643048904)*
*Facebook link*
https://www.facebook.com/KeralanaturalHealthCare/
*YouTube channel*
https://www.youtube.com/channel/UCxMFr00J0bU4n3TM0dl7Osg
*Check out Kerala Natural Health Care Home services on Google!*
https://g.page/kerala-natural-health-care
*YouTube link*
https://www.youtube.com/channel/UCxMFr00J0bU4n3TM0dl7Osg
https://twitter.com/KeralaaC/status/1052124836015890433?s=19
*Follow this link to join my WhatsApp group*
https://chat.whatsapp.com/DSM5IECzncP4OYuRSCUzOW
[04/04, 3:46 PM] +91 94237 60205: *खालीपेट न खाएं यह चीजें*
बेहतर सेहत के लिए आप कई चीजों का सेवन करते हैं, लेकिन क्या आप उनसे जुड़े नियमों का भी पालन करते हैं? यदि नहीं करते, तो आपको सावधान रहने की जरुरत है। कुछ चीजों का सेवन खाली पेट करना आपके लिए खतरनाक हो सकता है, जानिए कौन सी हैं वे चीजें।
*1. सोडा: -* सोडा में उच्च मात्रा में कार्बोनेट एसिड होता है। अगर आप इसे खाली पेट पी लेंगे तो मतली आ सकती है और आपको असहज महसूस हो सकता है। इसलिए कोशिश करें कि इसका प्रयोग खाली पेट बिल्कुल न करें।
*2. टमाटर: -* टमाटर में एसिड पाया जाता है, जिसकी वजह से इसे खाली पेट खाने पर शरीर में रासायनिक क्रिया हो सकती है जो पेट में अघुलनशील जैल का निर्माण कर देती है। यही जैल पेट में स्टोन बनने का कारण बन जाता है।
*3. दवाएं: -* अक्सर आपने डॉक्टर्स को सलाह देते हुए सुना होगा, कि खाली पेट दवाओं का सेवन न करें। खाली पेट दवा खाने से पेट में एसिड के साथ ही शरीर में असंतुलन पैदा हो सकता है।
*4. शराब: -* खाली पेट शराब का सेवन करना सुरक्षित नहीं है। ऐसा करने पर पेट में जलन होने के साथ ही अपचन और पेट संबंधी अन्य समस्याएं पैदा हो सकती है। शराब का सेवन खाली पेट न करें।
*5. मसालेदार :-* कभी भी खाली पेट किसी भी प्रकार के चटपटे भोजन का सेवन न करें। इसमें नेचुरल एसिड होता है जो पेट के हाजमे को बिगाड़ देता है। कई बार पेट में ऐंठन भी होने लगती है।
*6. कॉफी: -* खाली पेट, कॉफी का सेवन सबसे अधिक घातक होता है। इसमें कैफीन होती है जो खाली पेट लेने पर आपको बेहाल कर सकती है। कुछ खाने को न हो, तो एक गिलास पानी ही पी लें।
*7. चाय: -* जिस प्रकार कॉफी पीना अच्छा नहीं होता है, उसी प्रकार खाली पेट चाय भी न पिएं। चाय में उच्च मात्रा में एसिड होता है जिसकी वजह से पेट में दर्द पैदा हो सकता है।
*8. दही :-* दही स्वास्थ्य के लिए काफी लाभदायक होता है, लेकिन खाली पेट इसका सेवन करना हानि भी पहुंचा सकता है। खाली पेट दही खाना, पेट में मरोड़ उठने के लिए जिम्मेदार हो सकता है।
*9. केला: -* खाली पेट केला खाने से शरीर में मैग्नीशियम की मात्रा काफी बढ़ जाती है, जिसकी वजह से शरीर में कैल्शियम और मैग्नीशियम की मात्रा में असंतुलन हो जाता है। इस कारण, सुबह खाली पेट केला न खाएं।
*10. शकरकंद:-* शकरकंद में टैनिन और पैक्टीन होता है जिसे खाली पेट खाने पर गैस्ट्रिक एसिड की समस्या हो जाती है। इसके कारण सीने में जलन भी महसूस हो सकती है।
*केरला नेचुरल हेल्थ केयर एक ऐसी संस्था है जो प्राकृतिक उपचारओं के माध्यम से शरीर को निरोगी बना सकते हैं*
*अपनी दुआओं में हमें याद रखें।*
*संपर्क करे का समय 3pm से 6pm*
*(Contact no:- +919643048904)*
*Facebook link*
https://www.facebook.com/KeralanaturalHealthCare/
*YouTube channel*
https://www.youtube.com/channel/UCxMFr00J0bU4n3TM0dl7Osg
*Check out Kerala Natural Health Care Home services on Google!*
https://g.page/kerala-natural-health-care
*YouTube link*
https://www.youtube.com/channel/UCxMFr00J0bU4n3TM0dl7Osg
https://twitter.com/KeralaaC/status/1052124836015890433?s=19
*Follow this link to join my WhatsApp group*
https://chat.whatsapp.com/DSM5IECzncP4OYuRSCUzOW
[04/04, 4:21 PM] +91 94237 60205: आरोग्य संदेश*
*युरिक अॅसिड म्हणजे काय?काय काळजी घ्यावी...*
सांधेदुखी बरी होत नसेल तर ‘युरिक अॅसिड’ वाढले असे सहजपणे म्हटले जाते. युरिक अॅसिड वाढण्याचा त्रास आणि त्यायोगे होणारा संधिवात हा अस्वस्थ करणारा आहे. ‘युरिक अॅसिड’ म्हणजे नेमके काय, ते कशाने वाढते, काय खावे, जेणेकरून ते सतत नियंत्रणात राहील. हे जाणून घेवूया. योग्य प्रकारे पथ्य व आहार घेतल्यास हा त्रास टाळता येतो.
हा त्रास होण्याचे मुख्य कारण म्हणजे. किडनी अकार्यक्षम असणे. किडनी मध्ये फिल्टर हे कार्य होत असते. याआधी पचनसंस्थेत बिघाड होत असतो आणि मग किडनी अकार्यक्षम होत असते. म्हणून आजार होण्याआधी पचनसंस्था ठिकठाक असली की पुढील आजार होत नाही. आहारात व्हिटामिन सी खूप महत्वाचे आहे. पण युरिक एसिड झाल्यास व्हिटामिन सी पथ्य बनते. आणि मग पचनसंस्था आणि किडनी हे दोन प्रॉब्लेम होतात. येथेही काळजी घेतली नाही तर मग मुत्र पिंड बाधित होते. आणि मग एक एक आजार वाढत जातो. म्हणून यूरिक एसिड होण्याआधीच काळजी घ्या पचनसंस्था बळकट करा... तरी खालील गोष्टीचे अनुकरण करून हळूहळू हा त्रास कमी करून पचनसंस्था सुधारेल... पचनसंस्था सुधारली की आजार आपोआपच...
*See more* at
https://b.sharechat.com/aGHUGoakG4
[04/04, 9:29 PM] R. m. Doifode Sir: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
*लिंबू पाणी पिण्याचे हे फायदे*
लिंबू रोजच्या आहारातील फळ आहे. लिंबू जितके आंबट असते तितकेच ते आरोग्यवर्धक असते. आरोग्याच्या अनेक समस्या लिंबाच्या सेवनाने दूर होतात. लिंबामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम अन फायबर व्हिटॅमीन सी, बीकॉम्पेक्स, कॅल्शीयम, आयर्न सामावलेले असतात. लिंबू आरोग्यासाठी वरदान आहे. लिंबू पाण्यासोबत सेवन करनेच फायदेशीर आहे. कोमट पाण्यासोबत लिंबाचे सेवन करणे शरिराला फायदेशीर ठरते. बऱ्याच जणांना लिंबू मीठ लावून खाण्याची सवय असते. ती शरीरासाठी अत्यंत अपाय कारक आहे कारण लिंबू आणि मिठाच्या एकत्रित सेवनाने तुमच्या दाताला हानी पोचण्याचा संभव असतो.
सकाळी कोमट पाण्यात लिंबू पिळून ते पाणी पिल्याने तुमच्या आरोग्याला हे वरदानच ठरेल. परंतु लिंबू पाणी पिल्या नंतर १५ मिनिटे आपण अन्य कोणत्याही पदार्थाचे सेवन करू नये म्हणजे लिंबू पाणी पिल्याचे फायदे होतील.
लिंबू पाणी शरीरात चैतन्य वाढवते
लिंबू पाणी पिल्याने शरीरात चैतन्य निर्माण होते. लिंबू पाणी पिल्याने अनावश्यक करपट ढेकरा कमी होण्यास मदत होते. शरीराची ऊर्जा वाढवून नैराश्य कमी करण्यासाठी लिंबू पाणी मदत करते.
रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होते
लिंबात व्हिटॅमीन सी मुबलक प्रमाणात असते आणि व्हिटॅमीन सी हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. लिंबू पाणी पिल्याने व्हिटॅमीन सी वाढण्यास मदत होते. आपण जेव्हा तणावाने आजारी पडतो तेव्हा आपल्या शरीरातील व्हिटॅमीन सी कमी पडते म्हणून लिंबू पाणी हे नैसर्गिक रित्या शरीराला व्हिटॅमीन सी पुरवते.
पचनशक्तीसाठी लाभदायक
सकाळी लिंबू पाणी पिल्याने आतड्यात साठलेले टॉक्सिन्स कमी होते. त्यामुळे पचन क्रिया सुधारते.स्वच्छाला साफ होत नसल्यास लिंबू पाण्याचे सेवन अवश्य करावे जेणे करून पोट साफ होण्यास फायदा होईल.लिंबूपाण्याचे नियमित सेवन ऍसिडिटी कमी करण्यास मदत करते.
त्वचा तजेल दिसू लागते
लिंबू पाणी पिण्याने त्वचा तजेल बनते. लिंबात अॅन्टीऑक्सीडंटसमुळे त्वचेवरील डाग आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.-----------------------------------------------
🌿
👉 http://arogyamdhansampada.in
No comments:
Post a Comment