Pages

मी दत्ता नामदेव बांबळे माझ्या ब्लॉगवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत !!!

मी दत्ता नामदेव बांबळे माझ्या ब्लॉगवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत !!!

Friday 30 August 2019

तक्रार कोठे नोंदवावी

तक्रार कुठे नोंदवावी


नागरिकाला आपली तक्रार कुठल्याही पोलिस स्टेशनमध्ये नोंदविता येते. गुन्हा कोणत्याही पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडला असला तरी, तक्रारदारास पोलिस त्याच हद्दीतील पोलिस स्टेशनमध्ये जा, अशी सक्ती करू शकत नाहीत. तक्रार नोंदवून घेऊन ती योग्य त्या पोलिस स्टेशनमध्ये वर्ग करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे.

तक्रार कशी नोंदविता येऊ शकते ?

जर एखाद्या व्यक्तीला तक्रार नोंदवायची असेल, तर त्याला पोलिस स्टेशनमध्ये प्रत्यक्ष जाऊन तक्रार नोंदविता येऊ शकते. जर आपले म्हणणे स्वतःहून मांडण्याची इच्छा तक्रारदाराला असेल, तर तो लिखित स्वरुपातही घेऊन जाऊ शकतो.

 दखलपात्र गुन्हा असो की अदखलपात्र त्याची तक्रार दाखल केल्यानंतर एफआयआर किंवा एनसीची पावती तक्रारदाराला तातडीने देणे बंधनकारक असते.

 महिला तक्रारदारांना रात्रीच्या वेळी पोलिस स्टेशनमध्ये फोन करून तक्रार करण्याचा अधिकार आहे. अशावेळी, पोलिस महिला पोलिसाच्या उपस्थितीत घरी जाऊन तक्रार दाखल करून घेऊ शकतात.

* दखलपात्र गुन्ह्याची फिर्याद नोंदविल्यानंतर एफआयआरची एक प्रत विनाशुल्क फिर्यादीस देण्यात येते.

* अदखलपात्र गुन्ह्यात पोलिसांना कोर्टाच्या आदेशाविना तपासाचे अधिकार नसतात.

दखलपात्र-अदखलपात्र

कायद्यानुसार गुन्ह्याचे दखलपात्र-अदखलपात्र अशी विभागणी केली आहे. चोरी, घरफोडी, मोटारवाहन चोरी, अपघात, सोनसाखळी चोरी, हल्ला, बलात्कार, हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी इत्यादी गुन्हे दखलपात्र आहेत. त्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये जाऊनच तक्रार दाखल करावी लागते.

फारसे गंभीर नसलेले गुन्हे अदखलपात्र प्रकारात मोडतात.

जामीनपात्र-अजामीनपात्र

क्रिमिनल प्रोजिसर कोडमध्ये गुन्ह्याचे वर्गीकरण जामीनपात्र आणि अजामीनपात्र असे करण्यात आले आहे. जामीनपात्र गुन्ह्यात आरोपीला जामीन देणे तपासी अधिकाऱ्यास बंधनकारक आहे. तर अजामिनपात्र गुन्ह्यांत पोलिस जामीन देत नाहीत, त्याचे निर्णय मॅजिस्ट्रेट किंवा न्यायाधीशांकडे आहे.

* जामीनपात्र गुन्ह्यांमध्ये अटक झाल्यानंतर आरोपीने योग्य तो जामीन भरल्यानंतर त्याला जामीन देणे आवश्यक आहे. अधिकारी जामीन देत नसल्यास आरोपी किंवा त्याचे नातेवाईक संबंधित पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून तक्रार करू शकतात.

* अजामीनपात्र गुन्ह्यांत आरोपीला २४ तासांच्या आत संबंधित मॅजिस्ट्रेट किंवा न्यायाधीशांपुढे हजर करणे आवश्यक आहे. त्यावेळेस आरोपीला त्याचे प्रतिनिधी/वकिलामार्फत जामीन करण्याचा अधिकार आहे. तसेच अटकेनंतर पोलिसांनी त्रास दिला अथवा मारहाण केली तर त्याला त्याविषयीची तक्रार करण्याचीही संधी आहे.

झडती

* कोणत्याही पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याला त्याच्या हद्दीत गुन्ह्याशी संबंधित कोणत्याही जागेची झडती घेण्याचे अधिकार आहेत.

* झडती घेण्यापूर्वी अधिकाऱ्याने त्याचे ओळखपत्र दाखवणे आवश्यक असून त्याच्या गणवेशावर नाव, हुद्दा असलेली नामपट्टिका लावणे बंधनकारक आहे. झडतीच्या वेळी दोन पंच हजर असावेत. तसेच झडतीत जे सामान जप्त केले त्याचा पंचनामा जागेवरच करून त्यावर मालकाची सही असावी. या पंचनाम्याची प्रत घरमालक किंवा संबंधित व्यक्तीला देणे आवश्यक आहे.

अंगझडती

घर, अथवा जागेच्या झडतीची कार्यपद्धती अंगझडतीलाही अनुसरणे आवश्यक आहे. मात्र, महिलांची अंगझडती केवळ महिला पोलिस अधिकारी-कर्मचारी किंवा उपलब्ध महिला नागरिकाच्या मदतीनेच घेता येते.

महिला तक्रारदार-आरोपी

महिलांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन पोलिसांनी त्याची चौकशी/तपास करून आरोपींना तातडीने अटक करणे. तपासात कुठलीही उणीव न ठेवता लवकरात लवकर कोर्टात खटला दाखल करणे पोलिसांना बंधनकारक आहे.

* चौकशी, तपासादरम्यान किंवा जबाब नोंदविताना महिलेला लाज वाटेल, अपमान होईल किंवा त्यांच्या चारित्र्याबद्दल शंका निर्माण होईल किंवा त्यांच्या प्रतिष्ठेला बांधा येईल असे प्रश्न विचारता कामा नये.

* महिलांना सूर्यास्तानंतर अटक करता येत नाही. तसेच चौकशीसाठी पोलिस स्टेशनमध्येही बोलावता येऊ शकत नाही. मात्र, अपवादात्मक परिस्थितीत पोलिस स्टेशनमध्ये त्यांना आणल्यास त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्यासोबत राहण्याची परवानगी देणे बंधनकारक आहे. त्यांना महिलांसाठी राखीव कक्षात ठेवणे अपेक्षित असते.

अन्याय झाल्यास…

आपली तक्रार पोलिस स्टेशनमधील अधिकारी नोंदवून घेत नाही, अशी तक्रार असल्यास पोलिस स्टेशनमधील सीनिअर इन्स्पेक्टर यांच्याकडे दाद मागता येते. तसेच, विभागातील पोलिस उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्याकडेही तक्रारीविषयीची समस्या मांडता येते.

खोटी तक्रार हा गुन्हा

पोलिसांकडे खोटी तक्रार करणे हा गुन्हा आहे. गुन्हा दाखल करताना खोटी, अवास्तव माहिती देणे, पोलिसांची दिशाभूल करणे हा भारतीय दंड संहितेनुसार अपराध ठरतो. आयपीसी १८६० च्या कलम १८२ नुसार जी व्यक्ती सरकारी कर्मचाऱ्या जाणीवपूर्वक खोटी माहिती देईल त्याला सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास किंवा एक हजार रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. कलम २११ नुसारही अशा व्यक्तींवर कारवाई होऊ शकते ज्यात सात वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे.

Saturday 24 August 2019

उपक्रम पुस्तिका

उपक्रम पुस्तिका  डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकला स्पर्श करा
                      DOWNLOAD

Friday 23 August 2019

महत्वपूर्ण लिंक्स

 *उपयुक्त  महत्वाच्या लिंक्स*

(१) *परीक्षा परिषद पुणे:* http://www.mscepune.in/
(२) *परीक्षा परिषद पुणे निकाल:* http://www.mscepune.in/gcc/AllResult.aspx
(३) *परीक्षा परिषद पुणे जी.सी.सी.-टी.बी.सी. लिंक:* http://180.149.240.108:90/
(४) *स्कॉलरशिप लिंक:* http://www.puppss.in
(५) *अल्प संख्यांक शिष्यवृत्ती लिंक:* http://scholarship.gov.in
(६) *आधार कार्ड लिंक:* https://redident.uidai.net.in/get-aadhaar
(७) *IFSC Code लिंक:* http://bankifsccodefinder.com/
(८) *मतदार यादीत नांव शोधा लिंक:* http://103.23.150.139/marathi/
(९) *डिलीटल लॉकर लिंक:* https://digilocker.gov.in/
(१०) *वीज बिल भरा लिंक:* https://wss.mahadiscom.in/wss/wss?uiActionName=getViewPayBill
(११) *पिन कोड शोध लिंक:* https://pincode.net.in
(१२) *शासन निर्णय – महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेत स्थळ:* https://www.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions
(१३) *शालार्थ*
http://203.112.137.56:8080/dcps
(१४) *महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ*  http://www.mahahsscboard.in/
 (१५) *विद्यार्थी पोर्टल*
(https://student.maharashtra.gov.in/stud_db/users/login 
(१६)  *शालेय पोषण अाहार*
https://education.maharashtra.gov.in/mdm/users/login
(१७) *पीडीएफ पाठ्यपुस्तके*
http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx
((१८) *एज्युकेशन पोर्टल*  https://education.maharashtra.gov.in/
(१९) *यू डायस plus*
http://udiseplus.gov.in/home
(२०) *शिष्यवृत्ती*  https://mahadbtmahait.gov.in/login/login
(२१) *इन्कम टॅक्स*
https://www.incometaxindiaefiling.gov.in/
(२२) *मुक्त विद्यापीठ*
http://ycmou.digitaluniversity.ac/
(२३) *मतदार यादी नाव शोधणे*
https://electoralsearch.in/
(२४) *एसबीआय नेट बँकिंग*
https://retail.onlinesbi.com/retail/login.html
(२५) *अविरत*
https://maacpd.in/
(२६) *लोकसत्ता*
https://epaper.loksatta.com/

विविध आजारांवरील उपचार ठिकाण




 ब्लड कॅन्सरसाठी
*अत्यंत अत्यंत महत्वाची आणि महत्वाची बातमी*

पुणे मध्ये



माझ्या प्रिय मित्रांनो,

ब्लड कॅन्सरसाठी औषध सापडले आहे !!

कृपया फॉरवर्डिंगशिवाय हे काढून टाकू नका.

हे भारतीय लोकांपर्यंत  पोहोचायला पाहीजे

'इमिटिनफ मेरसीलेट' हे एक औषध आहे जे ब्लड कॅन्सर बरे करते.

*पुणे येथे यशोधो हेमॅटोलॉजी कर्करोग संस्था येथे विनामूल्य उपलब्ध आहे.*

*जागरुकता निर्माण करा.*

*हे कोणालातरी मदत करू शकते.*

आपण जितके शक्य तितके पुढे जा.
निंदनीय खर्च काहीही नाही.

पत्ता:
यशोदा हेमॅटोलॉजी क्लिनिक. 10 9, मंगलमूर्ति कॉम्प्लेक्स, हिरबाग चौक,
टिळक रोड,
पुणे -411002.

फोनः
020-24484214 किंवा 0 9 05 9 0808080 किंवा 0 9 545027772 किंवा भेट दिल्यास www.practo.com ला भेट द्या.

*माझी नम्र विनंती: कृपया इतरांना पाठवा*

Thursday 22 August 2019

वास्तुटीप्स

🌹 दिपावलीत आपण हे करु शकतो :-             🌹 दिपावलीत आपण हे करु शकतो :- लक्ष्मीप्राप्ती व लक्ष्मीला प्रसन्न करणेसाठी करा हे उपाय 👉 १) शनिवार दि.३/११/२०१८ रोजी एकादशीचे दिवशी ११ फुलवाले अखंड लवंग घेवून घराचे चारही कोपऱ्यातून, तिजोरी, कपाट, पैसे ठेवण्याची जागा, मुख्य प्रवेशद्वार यावरुन ७ वेळा उतारा करुन सायंकाळी सुर्य मावळतांना पिंपळाचे झाडाखाली गड्डा करुन पुरुन द्यावे किंवा झाडाखाली ठेवून द्यावे व लक्ष्मीनारायण ला विनंती करावी की माझी माझे घरातील सर्व दरिद्रता दूर होवून आपला कृपा आशीर्वाद मिळावा असे म्हणून नमस्कार करावा व सरळ घरी परत यावे मागे वळून पाहू नये.असे केल्याने लक्ष्मीची प्रसन्नता प्राप्त होवून आपल्यावर शत्रूने अगर इतर कोणी काही प्रयोग केलेला असल्यास काही बाधा असल्यास ती विफल होवून त्यातून मुक्त होतो व शत्रुत्व कमी होते.
२) रविवार दि.४/११/१८ रोजी वसु बारस चे दिवशी सकाळी गाईचे ताजे शेण आणून त्याचा गोवरी सारखा आकार बनवून त्यावर पहिल्या बोटाने श्री लक्ष्मीनारायण असे लिहावे व लक्ष्मी श्री विष्णुचे पाय दाबत असलेला लक्ष्मीनारायण चा फोटो घेऊन त्यासमोर ते शेण ठेवावे व रोज सकाळी आंघोळीनंतर त्याची व लक्ष्मीनारायण चे फोटोची पुजा करावी असे पुढील दीपावली पर्यंत रोज करावे याने लक्ष्मी प्रसन्न होवून लक्ष्मी सोबत धनाचे पण आगमन होते सर्व समस्यांचे निवारण होते घरात परिवारात आनंदी आनंद असतो कर्ज घेण्याची वेळ येत नाही किंवा कर्ज असेल तर ते फिटते.
३) दि.७/११/२०१८ रोजी लक्ष्मी-कुबेर पुजन चे दिवशी अशोकाची पाने आणून सफेद दोरा हळदीने रंगवून त्यात अशोकाची पाने ओवून त्याची माळ घराचे मुख्यप्रवेश द्वारावर लावावी सात दिवसात माळ (पाने) सुकल्यावर ती वाहत्या पाण्यात विसर्जित करावी याने लक्ष्मी प्रसन्न होवून घरात लक्ष्मीचे आगमन होते. 🙏
ज्योतिष भास्कर डॉ. राजेंद्र पिंगळे, जळगांव, मोबा.नं. 9422296683





लहान मुलांचा चिडचिडेपणा कमी करणे

🌹 लहान मुलांचा हट्टी पणा, चिड-चिडेपणा, नजरदोष,  शारीरिक मानसिक त्रास जाणेसाठी करा हे उपाय 👉
१) शनिवारी मारोतीचे छातीचा शेंदूर काढून आणून रोज मुलाला कपाळी व छातीला लावावा.
२) दर मंगळवारी रेवड्या घेऊन मारोतीला प्रसाद दाखवून उरलेल्या गरीब, भिकारी, अंध अपंग लोकांना वाटाव्यात.
३) मनस्थिरता यंत्र स्थापित करुन ते मुलाचे गळ्यात बांधावे 🙏
ज्योतिष भास्कर डॉ. राजेंद्र पिंगळे, जळगांव, मोबा.नं. 9422296683




🌹 पती पासून पत्नीला त्रास असेल तर काय करावे  👉      १) पत्नीने दर शनिवारी व बुधवारी लक्ष्मी-नारायणाचे मंदिरात जावून पांढऱ्या रव्याचे गोड लाडू बनवून ते दहीमध्ये कालवून(कुचकरुन) अकरा प्लेट use & thro चे बनवून पतीचा त्रास दूर होवून पतिप्रेम मिळण्याची विनंती करुन प्रसाद म्हणून चढवावे व एक प्लेट लक्ष्मी-नारायण यांचे चरणी ठेवून उर्वरित दहा प्लेट वेगवेगळ्या दहा पांढऱ्या गाईंना खाऊ घालावे असे पतीचा त्रास पुर्णपणे दुर होईपर्यंत करावे.
२) राधाकृष्ण यांचा फोटो आपल्या बेडरुम मध्ये समोर दिसेल असा लावावा. (पती-पत्नी झोपत असलेल्या रुम मध्ये)
३) दर शनिवारी पतीचे डाव्या पायाची माती घेवून ती दुसऱ्या दिवशी रविवारी रात्री आपल्या उजव्या पायाला लावून झोपावे व मनात पतीचा त्रास जावून त्याचे प्रेम मिळावे अशी विनंती भगवान श्रीकृष्णाला करावी. 🙏
ज्योतिष भास्कर डॉ.राजेंद्र पिंगळे, जळगांव, मोबा.नं. 9422296683




🌹सोपे तोडगे नोकरी मिळण्यासाठी 👉  ज्या तरुणांना किंवा नोकरीच्या शोधात असलेल्या सर्वांना नोकरी मिळत नाही त्यांनी पुढील सोपे उपाय करावेत 👉  १) एकदाच संकल्प करुन बुधवारी सुरुवात करुन श्री हनुमान वडवानल स्तोत्र रोज एकाग्र मनाने नोकरी मिळेपर्यंत वाचावे व मारोतीला त्वरित नोकरी मिळण्याची विनंती करावी.
२) दर रविवारी अनाथ मुलांना पुर्ण लाल रंगाचे सफरचंद सूर्याला प्रसाद दाखवून दान दयावे/खावू घालावे असे नोकरी मिळेपर्यन्त दर रविवारी करावे व सूर्याला त्वरित नोकरी मिळण्याची विनंती करावी.
३) दर मंगळवारी मारोतीला केशरी/नारंगी रंगाची जिलेबी प्रसाद म्हणून दाखवून एक मारोतीला ठेवून बाकी सर्व जिलेबी अंधाना किंवा मुखबधीरांना खाऊ घालावी (अंध शाळेत, मुख बधीर शाळेत जावून खाऊ घालावी) असे दर मंगळवारी नोकरी मिळेपर्यन्त खाऊ घालावी व मारोतीला त्वरित नोकरी मिळण्याची विनंती करावी.  🙏
ज्योतिष भास्कर डॉ. राजेंद्र निळकंठ पिंगळे, जळगांव, मोबा.नं.9422296683




*साडेसातीत काय करावे ?*
सगळ्यात उत्तम उपाय हा कि गप्प बसावे. आवश्यक तेव्हडे आणि कमीतकमी बोलावे, कुणाची निंदा नालस्ती करू नये. कुणाही बद्दल वाईट बोलू नये. कुठल्याही व्यसनाच्या आहारी न जाता आळस झटकून कामाला लागावे. घरातील वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा ,शनी हा वृद्ध ग्रह आहे त्यामुळे वृद्ध माणसांची सेवा करावी. कुणालाही गृहीत धरू नये , कुणाला जामीन राहू नये, सगळ्यात महत्वाचे म्हणजे अहंकारास तिलांजली द्यावी , असत्य भाषण करू नये. कुणाकडूनही पैसे उधार घेवू नयेत .आपण मेहनत करावी आणि त्याचे शनी महाराज योग्य ते फळ दिल्याशिवाय राहणार नाहीत हे पक्के ध्यानात ठेवावे.

बुधवारी आणि शनिवारी मारुतीच्या मंदिरात जावून दर्शन घ्यावे. शनी किंवा मारुती मंदिरातून घरी यावे आणि मग पुन्हा पुढील कामास जावे.  जमल्यास या काळात शनिशिंगणापूर इथे जावून शनी महाराजांचे दर्शन घेवून तैलाभिषेक करावा. त्याचे फळ कमी होते,  हनुमान वडवानल स्तोत्र तसेच शनिवारी शनीमहात्म् हा पवित्र ग्रंथ वाचवा. वाचण्यापूर्वी त्याची पूजा करावी. साडेसातीचा फारच त्रास होत असेल तर एका मातीच्या भांड्यात गोडेतेल घ्यावे व त्यात आपला चेहरा निट न्याहाळावा व ते तेल मारुतीच्या मंदिरातील समई मध्ये नेवून ओतावे. लक्ष्यात असुदे कि हे तेल जळले पाहिजे  हे तेल चुकूनही मारुतीच्या मूर्तीवर वाहवयाचे नाही आहे. हा उपाय घरातील पुरुषांनी करावा. असे ३ शनिवार करावे म्हणजे आपल्याला जर कुणाची पीडा असेल तर ती जाईल . सर्वात महत्वाचे म्हणजे माजोरीपणा , अहंकार जर सोडला तर ५० % काम फत्ते तिथेच झाले असे समजावे कारण शनीला अहंकाराचा तिटकारा आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे शानि महाराजांवर नितांत श्रद्धा ठेवा.

शनी आपल्या आयुष्याचा वाटाड्या आहे हे विसरू नका.

नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम | छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम || हा शनीचा जपही जमेल तितका करावा...हे सर्व करताना मन शांत ठेवावे. आपले काही भोग असतात आणि ते भोगूनच संपवायचे असतात हे लक्ष्यात ठेवा. आता साडेसाती आली आता आपली  आयुष्यातील ७|| वर्ष वजा करा असा मुर्खा सारखा विचार अजिबात करू नये. शनी हा न्यायी ग्रह आहे हे आधीच सांगितले आहे.

आपल्या कष्टाना तो न्याय दिल्याशिवाय राहत नाही. खर सांगू का संपूर्णपणे शरणागती पत्करून नतमस्तक व्हावे यासारखा उत्तम उपाय नाही . शनी ज्याला कळला तो त्याला शत्रू नाही मित्र मानेल आणि आयुष्यभर त्याची पूजा आराधना करेल. खरच शनी हा आपला मित्र आहे साडेसातीचा घसका न घेता त्याचे आनंदाने स्वागत करा , शनी महाराजाना अनन्य भावे शरण जावून आपल्या झालेल्या चुकांचे प्रयश्चीत्त घ्या आणि मग बघा शनी महाराज तुमचे जीवन कसे आनंदाने फुलवून टाकतील. साडेसातीत मनुष्य घडतो हे लक्ष्यात ठेवा. जीवनाचा खरा अर्थ त्याला साडेसातीतच समजतो.

चला तर मग आज शनी बद्दलचे सगळे समाज गैरसमज दूर झाले का ? मनातील मरगळ झटकून नवीन उत्चाहाने  कामाला लागूयात.  आपणा सर्वांवर शनिदेवांची सदैव कृपादृष्टी राहो तसेच तुम्हा सर्वांचे जीवन आनंदाने उजळून निघुदेतहीच शनी महाराजांच्या चरणी प्रार्थना.

🌺 *संकलन :- नंदकिशोर पाठक गुरुजी* 🌺
८८७९४३९७४३



*घरात असे घड्याळ असेल तर दुर्दैव सुरू होईल*

1. घरामध्ये बंद किंवा तुटलेली वॉल घड्याळ वापरली जाऊ नये. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा कमी होते आणि नकारात्मकता वाढते. म्हणूनच तुमचे दुर्भाग्य सुरू होते.


2. यासह आपण घराच्या मुख्य दरवाज्यावर घड्याळ लावू नये. असे केल्याने, घराबाहेरची नकारात्मकता तुमच्या आयुष्यात प्रवेश करू लागते आणि तणाव वाढू लागत

3. वास्तूच्या मते, यम घराच्या दक्षिण दिशेने वसले आहे आणि या दिशेला विरामचिन्हे म्हणूनही ओळखले जाते. या दिशेमध्ये घड्याळाच्या दिशेने तुमचा चांगला वेळ थांबून जातो आणि तुम्हाला कोणत्याही मार्गी यश मिळत नाही.

4. घराचे दक्षिण दिशेला घराची प्रमुख दिशा मानली जाते. म्हणूनच, या दिशेने घड्याळ लावल्याने घराच्या मुख्य व्यक्तीच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो

5. वॉल घड्याळाला घराच्या पूर्वेकडे, पश्चिम किंवा उत्तर दिशेने लावणे शुभ मानले जाते. पूर्व दिशेने सेट घड्याळ घर वातावरणास शुभ आणि प्रेमळ ठेवते. पश्चिमेला घड्याळ लावण्याने घरातील सदस्यांना नवीन संधी मिळते आणि उत्तर दिशेने घड्याळ लावण्याने घराचे नुकसानापासून घराचे रक्षण होते.


वास्तूशास्त्र  टिप्स

1.हळद, केशर यांचा टिळा   लावण्यामुळे श्रीमंती येते

2. रोख रक्कम हातात पडली की ती घरी आणून देवापुढे ठेवावी. कुठल्याही परिस्थितीत त्यातील एक रुपयाही खर्च करु नये दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी.

3. बुधवारी पैसे कोणास उधार देऊ नयेत. दिल्यास ते बुडतात व वसुलीला त्रास होतो. गुरुवारी पैसे देणे चांगले, मंगळवारी कर्जाचे पैसे देऊन कर्जफेड करावी. वा शुक्रवारी कर्जफेड स्थितीत सुधारणा होते. मंगळवारी पैसे/कर्ज घेतल्यास ते लवकर फिटत नाहीत.

4. संध्याकाळनंतर दिवे लागल्यावर कोणाला पैसे देऊ नये. तसेच राहूच्या होऱ्यात पैसे देणे/घेणे व्यवहार करू नये.

5. सूर्यास्ताअगोदर मोठी खरेदी करावी,सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते.

6. दिवा वा समईच्या ज्योतीचे तोंड उत्त्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते. पूर्वेकडे असल्यास सुखप्राती होते.

7. आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावूनच नंतर देवपूजा करावी. म्हणजे ती पूजा पूर्ण होते.

8. पैशासंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे. गणेशास एक लाल फुल मंदिरात वाहून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्यास वा वृध्द भिकाऱ्यास पैसे देऊन त्याचे मन संतुष्ट करावे. म्हणजे यश मिळते.

9. घरात मनीप्लँट लावू नये. पैशाची चणचण भासते.

10. 'श्री स्वामी समर्थ' हा जप घरातल्या सर्वांनी किमान १०८ वेळा म्हणावा. कोणाही एका व्यक्तीने रोज एक हजार जप करावा. धनलाभ होतो.

11. घरातून कामानिमित्त्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडेतरी पैसे ठेवावेतच. मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये. पैसा पैशाकडेच जातो हे शाश्वत सत्य आहे.

12. घराच्या व दुकानाच्या दरवाजाला पायांनी स्पर्श करू नये.

13. रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकावा. घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी (लक्ष्मीची मोठी बहीण अवदसा) काढता पाय घेईल आणि लक्ष्मी चिरंतर नांदेल

14. जो मळकट कपडे घालतो. दात स्वच्छ घासत नाही, जास्त जेवतो, कठोर बोलतो आणि सूर्योदयी अथवा सूर्यास्तासमयी झोपतो तो साक्षात विष्णू असला तरी लक्ष्मी त्याला सोडून निघून जाते.

15. जी व्यक्ती दररोज सूर्यनारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते तिला आयुष्य, आरोग्य, ऎश्वर्य व तेजाची प्राप्ति होते.

16. रुद्राक्ष धारण करण्यासाठी वय, धर्म, जात , लिंग , देश इत्यादी नाहीत. रुद्राक्षाचे पवित्र्य नेहमी राखा यचे असते. त्यामुळे रुद्राक्षाची माळ झोपताना अथवा शरीरसंबंध ठेवताना वापरू नये. रुद्राक्षाची माळ घालून मृताजवळ जाऊ नये. कोणत्याही कारणाने रुद्राक्षाची माळ अशुद्ध झाली तर ती दुधाने धुऊन घेऊन श्रद्धापूर्वक तिची पूजा करावी व "ॐ नम: शिवाय " या मंत्राचा १०८ एवढा जप करावा व नंतर रुद्राक्ष माळ धारण करावी.

17. दर गुरुवारी तुळशीला थोडे दूध घातल्याने घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य राह्ते.

18. एखाद्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाउन १ किलो गूळ अर्पण करावा व तिथेच बसून "हनुमान चालिसा" चे ११ पाठ करावेत. अनावश्यक खर्चाला पायबंद बसेल.

19. कामानिमित्त घरातून बाहेर पडताना एखादे तुळशीपत्र तोंडात टाकावे.पैशाअभावी अडकलेली कामे मार्गी लागतील.

20. दर पौर्णिमेला रात्री बारानंतर लक्ष्मीचे वास्तव्य काही काळ अश्वत्थ वृक्षावर म्हणजे पिंपळावर असते आणि म्हणूनच ज्यांना शंका होईल त्यांनी अश्वत्थ वृक्षाला दहा प्रदक्षिणा घालाव्यात, आर्थिक अडचण कधी उद्‍भवणार नाही.

21. घरातील फरशी पुसताना थोडे खडे मिठ पाण्यात टाकावे. त्यायोगे घरातील नाकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. लक्ष्मीप्राप्तीतले सर्व अडथळे दूर होतील.

22. घरात, दुकानात किंवा कार्यालयात मुरली वाजविणाऱ्या श्रीकृष्णाची तसवीर पूर्वेकडील भिंतीवर लावावी. कर्ज घेण्याची वेळ कधीच येणार नाही.

23. नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल तर हा उपाय करावा. सर्वात प्रथम उजव्या हातावर काळ्या रंगाचा दोरा बांधलेला असेल तर सर्वात प्रथम तो काढून टाकावा आणि त्याऐवजी पचंरगी धागा बांधावा. दररोज सकाळी कबुतरांना ज्वारी टाकावी. प्रगती १००% होतेच होते.

24. ज्या ज्या वेळी आपण समुद्रकिनारी फिरायला जाता त्या त्या वेळी जलदेवतेला प्रार्थना करून एक श्रीफळ ( नारळ ) कुंकू अर्पण करुन विसर्जित करा

25. रोज रात्रौ पूजा केल्यानंतर किंवा लक्ष्मीपूजन केल्यानंतर घरामध्ये, व्यावसायिक ठिकाणी शंख वाजवावा कटकट निघून जाते

26. दूध व साखर मिसळलेले पाणी पिंपळाच्या झाडाला घालावे.

27. घरामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या अगोदर झाडू मारावा. त्यामुळे घरामध्ये दारिद्रय येत नाही. उत्त्तर- पूर्वेला दरवाजा असेल तर तांदळाचं आणि पश्चिम-दक्षिणेला दरवाजा असेल तर गव्हाचे स्वस्तिक उंबरठयावर काढावं. त्यावर मधोमध सुपारी व चार बिंदुवर रुपया हळकुंड, खारीक व बदाम असं क्रमाने ठेवावं किंवा विडयाच्या पानावर अक्षता सुपारी ठेवून ते पान उंबरठयावर ठेवा. किमान सणासुदीला वा वाढदिवशी वगैरे तरी हे करावे.

28.उपवास करून - शरीरशुध्दी होते,

यात्रा करून - शरीर बलवान होते,

जप करून - मानसिक विकास होतो,

अनिष्ट ग्रहांची शांती केल्याने - यश मिळते,

धन, रत्‍न जतन केल्याने - लक्ष्मी स्थिर राह्ते,

दान केल्याने - धन दौलत व राजऐश्वर्य लाभते,

वास्तुशास्त्रानुरूप - घर बांधल्याने स्वास्थ्य मिळते,

रत्‍न वापरल्याने - मानसिक स्थिरता, शरीर बलवत्ता लाभते,

29. पैशाची कधीही कमतरता भासणार नाही.

अश्र्वत्थाची (म्हणजे पिंपळाची) नित्य पूजा करून त्याला पाणी घालावे व 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' हा मंत्र म्हणून १०८ प्रदक्षिणा घालाव्यात व सूर्यास्तानंतर तेथे साजूक तुपाचे निरांजन लावून ठेवावे तुमच्या मस्तकावर लक्ष्मीचा सदैव वरदहस्त राहील.

30. कुलदैवताचे वर्षातून एकदा दर्शन, अभिषेक व पूजा टाळाटाळ न करता करावी. तुमच्याकडे पैशाचा ओघ सतत वाहात राहील.

31. गुरूपुष्यामृत योगावर सराफाकडून किमान १ मिलीग्रॅम तरी सोने न विसरता प्रसंगी पोटाला चिमटे घेऊन विकत आणावेच आणावे. गुरूपुष्यामृत केव्हा आहे हे पंचागात किंवा कॅलेंडरमध्ये दिलेले असते तो दिवस माहीत करून घ्यावा व लक्षात ठेवावा. पुरेसे सोने जमा झाले की पत्‍नीलाच एखादा दागिना करावा. सोने गुरुपुष्यामृत योगावर खरेदी करण्याचे कारण असे की ते विकायची पाळी कधीच येणार नाही.

32. कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना चमचाभर गोड दही खाणे अत्यंत शुभ व लोभदायक.

33. स्नान करूनच भोजन करावे. जेवण केलेल्या ताटात हात धुवू नये. मांडीवर वा हातात ताट घेऊन जेवू नये. दक्षिणेकडे तोंड करून जेवू नये.

34. एक लांबलचक मोरपीस विकत आणून ते घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर सेलो टेपने चिकटवून ठेवावे रोज सायंकाळी त्याला उदबत्ती ओवाळावी. हा तोडगा ज्यांचे येणे अडकून पडले आहे त्यांनी अवश्य करून पाहण्यासारखा आहे. तीन चार महिन्यात येणे असलेली रक्कम हटकून परत मिळते.

35. व्यापार मंदावत चालला असेल, व्यापार बंद पडला असेल किंवा भांडवल असूनही व्यापार होत नसेल तर अशा वेळी व्यापारामध्ये यश येण्यासाठी पुढील प्रभावी तोडगा अवश्य करावा. दररोज सकाळी देवासमोर बसून विष्णुसहस्त्रार्जुनचा जप करावा. तसेच तुळशीकाष्ठाची पाने घेऊन 'ॐ नमो विष्णवे नम:' या मंत्राचा जप करावा

36. रोज गरम तव्यावर पोळी-भाकरी भाजण्यापूर्वी दूध शिंपडावे यामुळे घरातील आजारपण कमी होते.

37. जास्तीत जास्त अन्नदानाच्या योगे अनेक दोष नष्ट होतात.

38. जेव्हा बँकेत पैसे जमा करण्यासाठी जात असाल तेव्हा रस्त्याने ओठ न हलवता मनातल्या मनात "श्री श्री" मंत्राचा जप अवश्य करत जावा. यामुळे आर्थिक स्थितीमध्ये आश्र्चर्यकारक रूपात वृद्धी होईल. वारंवार धन जमा करण्याची संधी येईल.

39. घरातील नवीन केरसुणी आणल्यावर तिला हळद/कुंकू लावून पूजा करून वापरावी. तिला पाय लावू नये व ती सहज दिसेल अशी ठेवू नये. दिवे लागल्यावर झाडू मारू नये.

40. घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पुसून स्व्च्छ ठेवावा तसेच संध्याकाळी तिन्हीसांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा. त्या वेळेस धूप दाखवावा.

41. दसऱ्याच्या दिवशी एखाद्या गर्भश्रीमंत व चरित्र्यवान व्यक्तीने दिलेली आपट्याची पाने चांदीच्या अगर पितळेच्या डबीत ठेवून ती देवापाशी ठेवावी. अशा तऱ्हेने मिळालेली आपटयाची पाने ही धन देणारी असतात.

42. घरात ज्या खोलीत तिजोरी ठेवलेली असेल त्या भिंतीचा रंग काळा, लाल अथवा निळा नको. पिवळा असावा.

43. रोज सकाळी पाण्यात थोडेसे मीठ मिसळून त्या पाण्याने घरातील फरशी पुसावी. मन:शांती लाभते .

44. रोज सकाळी पहिली भाकरी गायीला, दुसरी कुत्र्याला व तिसरी छतावर पक्ष्यांसाठी ठेवावी. यामुळे पितृदोष नाहीसा होतो व पितृदोषाने होणारा त्रासही कमी होतो.

45. कोणाकडून कर्ज घेतले तर, त्यातले ५-१० रुपये त्वरित कर्ज परतफेड म्हणून परत करावेत. कर्ज लवकर उतरते.

46. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वास्तुदोषावर उपाय म्हणून घराची तोडफोड करणे हे शास्त्रसंमत नाही. तोडफोड केल्याने सगळ्यात मोठा म्हणजे वास्तुभंगाचा दोष लागतो.

47. घराच्या प्रवेशद्वारावर/ मुख्य दरवाजावर लाल रंगाचे कुंकवाचे स्वस्तिक चिन्ह काढावे. या स्वस्तिकची स्टिकर्स शक्यतो लावू नये.

48. उंबरठयावर दर पोर्णिमेला तसेच अमावस्येला पाच कापराच्या वडया (पंचमहाभूतांच्या दोष परिहारार्थ) जाळाव्यात.

49. कान तुटलेले अथवा भेगा गेलेले कप, स्टीलची, काचेची अथवा प्लॅस्टिकची भेगा गेलेली भांडी, बंद पडलेली घडयाळे किंवा भंगारवजा सामान घरात ठेवू नये. अशा वस्तू ताबडतोब घराबाहेर काढाव्यात कारण या तुटलेल्या व भंगारवजा वस्तूंमध्ये कलीचा वास असतो.

50. एकाक्ष नारळाला विशेष महत्व का असते?

उत्तर: बहुतेक सर्व नारळाला तीन डोळे असतात. क्वचितच एक डोळा असलेला नारळ असू शकतो. एकाक्ष नारळ लक्ष्मीदायक असल्याने सांपत्तिक लाभ होतो. म्हणून अशा एकाक्ष नारळाला 'चिंतामणी' नारळ म्हणतात. असा नारळ फोडत नाहीत त्यास देवघरात व्यवस्थित ठेवून देतात.

51. विष्णू, सूर्य आणि शिव यांच्या मंदिरासमोर कधीही घर बांधू नये.

52. घराच्या मुख्य दरवाजापेक्षा घराचे आतील दरवाजे हे कधीही उंच अथवा मोठे असू नयेत.

53 . वास्तूची आयुमर्यादा काढायची असल्यास घराच्या किंवा इमारतीच्या क्षेत्रफळाला ८ ने गुणून १२० ने भाग दिल्यावर जी संख्या उरते तेवढे त्या गृहाचे अथवा इमारतीचे आयुष्य आहे, असे समजावे.

54. काटेरी वृक्ष घरामध्ये लावणे प्रत्येकाने जरूर टाळावे.

55. बाधित वास्तूसाठी काय उपाय करता येतात?

उत्तर: यामध्ये काही तांत्रिक उपाय करून अशी बाधा दूर करता येते. मात्र त्यापेक्षा श्री सप्तशतीची आवश्यकतेनुसार हवनात्मक नवचंडी किंवा शतचंडी करावी.

56. ज्या व्यक्तींच्या घरात बेलाचा वेल असतो त्या घरात लक्ष्मीचा वास असतो.

57. यशस्वी होण्यासाठी कर्तृत्वाला आणखी एका गोष्टीची जोड द्यावी बायकोच्या व्यवहारचार्तुयाची (म्हणून मित्रांनो आपल्या बायकोच्या भावभावनांचा थोडा विचार करा. आपल्या संसारात सुखी राहा

58. आपल्या घरच्या प्रवेशद्वारासमोर कोणतेही झाड असू नये हे शतश: खरे आहे. त्यामुळे द्वारवैद्य हा दोष निर्माण होतो. तसेच प्रवेशद्वारावर कोणत्याही झाडाची सावली पडू नये हेही निक्षून सांगितले आहे

'सोने देणारे झाड असले तरी त्याची सावली प्रवेशद्वारावर असू नये. अशा शब्दात वृक्षायुर्वेदकार याबाबत आग्रहीपणाने सांगतात.

59. घरमालकीण गरोदर असताना बांधकाम सुरू करू नये.

60. ज्यांचा विवाह होण्यास अनेक अडचणी येतात, ठरलेले विवाह मोडतात अशांनी 'नवनाथ भक्तिसार' २८ वा अध्याय दररोज संध्याकाळी सातनंतर वाचावा.

61. नोकरीच्या मुलाखतीस जाताना थोडा गूळ रस्त्यावरील गायीस खायला द्यावा

62. मुले नीट वागण्यासाठी नवनाथ भक्तिसारातील ५ वा अध्याय घरात दररोज संध्याकाळी ७ नंतर वाचावा.

63. आपल्या घरामध्ये आपली पत्नी, मुले किंवा कोणालाही अपशब्द वापरू नयेत. कारण वास्तू नेहमी तथास्तु म्हणत असते.

64. वर्षातून एकदा तरी कुलदेवताच दर्शन घ्यावे.

65. रोज सकाळ-संध्याकाळ आपणास आवडत्या अशा मंद सुवासाची उदबत्ती किंवा धूप घरात जाळावे.

66. आपल्या स्वत:च्या गाडीचे पार्किंग उत्तरेस किंवा पूर्वेस तोंड करुन ठेवावे. दक्षिणेला तोंड करुन गाडी ठेवू नये.

67. शिकार केलेल्या प्राण्यांचे मुखवटे किंवा जंगली ओबडधोबड लाकडाचे सिरॅमिक्स घरात ठेवू नयेत.

68. बेडरुमला रंग लावताना पिस्ता किंवा गुलाबी रंगाचा वापर करावा.

69. तुळशीत काही लोक शंकराची पिंड ठेवतात. ते चुकीचे आहे. तर काही लोक भंगलेल्या मूर्ती तुळशीत ठेवतात तेही चुकीचे आहे. तुळशीत फक्त देवास वापरलेले पाणी विसर्जित करावे.

70. घरात विनाकारण कटकट होत असेल तर घरामध्ये हळद आणि गोमूत्र मिश्रित पाणी शिंपडावे. तरीही फरक न वाटल्यास पाच सवाष्णींना मानपान करावे व दूध द्यावे . असे केल्याने कटकटी कमी होतील.

71. श्रीवेद व्याससुध्दा म्हणतात ज्याचे मन किंवा विचार मोठे त्याचे भाग्यही मोठे असा मानसशास्त्राचा प्रत्यक्षानुक्षणी सिद्धान्त आहे.

72. ज्या वनस्पतीमधून पांढरा चीक येतो अशी झाडे घराभोवती लावू नये

73. देवघरात, देवाच्या फोटोबरोबर मृतव्यक्तीचे फोटो ठेवू नये.

74. मुख्य दरवाज्यास उंबरठा असणे आवश्यक असते.

75. ज्या नवीन वास्तूस दारे, खिडक्या बसविलेल्या नाहीत अशा वास्तू मध्ये ब्राह्मणभोजन झाल्याशिवाय कधीही प्रवेश करू नये.

76 उंबरठयावर लक्ष्मीची पावलं चिकटवू नयेत. कारण त्या लक्ष्मीच्या पावलांवर आपली पावले पडणं हे काही बरं नाही !


🙏🌹🤝🦚🕉☯🛐🦚🤝🌹🙏
*बुरे दिन से बचने के 9 चमत्कारिक उपाय*

*1 . हनुमान चालीसा पढ़ना : सबसे पहले आप हनुमान चालीसा नियम से पढ़ना शुरू कर दें। प्रतिदिन संध्यावंदन के साथ हनुमान चालीसा पढ़ना चाहिए। संध्यावंदन घर में या मंदिर में सुबह-शाम की जाती है। पवित्र भावना और शांतिपूर्वक हनुमान चालीसा पढ़ने से हनुमानजी की कृपा प्राप्त होती है, जो हमें हर तरह की जानी-अनजानी होनी-अनहोनी से बचाती है। हनुमान चालीसा पढ़ने के बाद हनुमानजी की कपूर से आरती करें।*

*हनुमानजी को चढ़ाएं चोला : 5 बार हनुमानजी को चोला चढ़ाएं, तो तुरंत ही संकटों से मुक्ति मिल जाएगी। इसके अलावा प्रति मंगलवार या शनिवार को बढ़ के पत्ते पर आटे का दीया जलाकर उसे हनुमानजी के मंदिर में रख आएं। ऐसा कम से कम 11 मंगलवार या शनिवार को करें।*

*2. नारियल का उतारा : पानीदार एक नारियल लें और उसे अपने ऊपर से 21 बार वारें। वारने के बाद उसे किसी देवस्थान पर जाकर अग्नि में जला दें। ऐसा परिवार के जिस सदस्य पर संकट हो उसके ऊपर से वारें। उक्त उपाय किसी मंगलवार या शनिवार को करना चाहिए। 5 शनिवार ऐसा करने से जीवन में अचानक आए कष्ट से छुटकारा मिलेगा। यदि किसी सदस्य की सेहत खराब है तो ऊसके लिए यह उपाय उत्तम है।*

*3. गाय, कुत्ते, चींटी और पक्षियों को भोजन खिलाएं : वृक्ष, चींटी, पक्षी, गाय, कुत्ता, कौवा, अशक्त मानव आदि प्राणियों के अन्न-जल की व्यवस्था करने से इनकी हर तरह से दुआ मिलती है। इसे वेदों के पंचयज्ञ में से एक 'वैश्वदेव यज्ञ कर्म' कहा गया है। यह सबसे बड़ा पुण्य माना गया है।*

*मछलियों को खिलाएं : कागजों पर छोटे अक्षरों में राम-राम लिखें। अधिक से अधिक संख्या में ये नाम लिखकर सबको अलग-अलग काट लें। अब आटे की छोटी-छोटी गोलियां बनाकर एक-एक कागज उनमें लपेट लें और नदी या तालाब पर जाकर मछलियों और कछुओं को ये गोलियां खिलाएं। कछुओं और मछलियों को नित्य आटे की गोलियां खिलाएं और चीटियों को भुने हुए आटे में बूरा मिलाकर बनाई पंजीरी खिलाएं।*

*प्रतिदिन कौवे या पक्षियों को दाना डालने से पितृ तृप्त होते हैं।*
*प्रतिदिन चींटियों को दाना डालने से कर्ज और संकट से मुक्ति मिलती है।*
*प्रतिदिन कुत्ते को रोटी खिलाने से आकस्मिक संकट दूर रहते हैं।*
*प्रतिदिन गाय को रोटी खिलाने से आर्थिक संकट दूर होता है।*

*4. जल अर्पण : एक तांबे के लोटे में जल लें और उसमें थोड़ा-सा लाल चंदन मिला दें। उस पात्र को अपने सिरहाने रखकर रात को सो जाएं। प्रात: उठकर सबसे पहले उस जल को तुलसी के पौधे में चढ़ा दें। ऐसा कुछ दिनों तक करें। धीरे-धीरे आपकी परेशानी दूर होती जाएगी।*

*5. छाया दान करें : शनिवार को एक कांसे की कटोरी में सरसों का तेल और सिक्का (रुपया-पैसा) डालकर उसमें अपनी परछाई देखें और तेल मांगने वाले को दे दें या किसी शनि मंदिर में शनिवार के दिन कटोरी सहित तेल रखकर आ जाएं। यह उपाय आप कम से कम पांच शनिवार करेंगे तो आपकी शनि की पीड़ा शांत हो जाएगी और शनिदेव की कृपा शुरू हो जाएगी।*

*6. जप से मिलेगी संकटों से मुक्ति : सभी तरह के बुरे काम छोड़कर प्रतिदिन राम के नाम, गायत्री मंत्र या महामृत्युंजय मंत्र का जाप शुरू कर दें। ध्यान रहे इसमें से किसी एक मंत्र का जाप ही करें। यह जप आप सुबह या शाम को मंदिर में जाकर अच्छे से बैठकर ही करें।*

*कम से कम 43 दिनों तक लगातार इसका जाप सुबह और शाम नियम से करें। इस जाप का असर जब शुरू होगा तो संकट भी धीरे धीरे दूर होने लगेगा। उक्त जाप के दौरान झूठ न बोलें, तामसिक भोजन न करें और किसी भी प्रकार का नशा न करें अन्यथा इसके बुरे परिणाम भी हो सकते हैं। राम का नाम तो आप दिनभर जप सकते हैं। कलियुग में राम के नाम से बड़ा कोई उपाय नहीं।*

*7. गुड़ और घी की भोग : हिन्दू धर्म में धूप देने और दीप जलाने का बहुत ज्यादा महत्व है। सामान्य तौर पर धूप दो तरह से ही दी जाती है। पहला गुग्गुल-कर्पूर से और दूसरा गुड़-घी मिलाकर जलते कंडे पर उसे रखा जाता है। यहां गुड़-घी व चावल से दी गई धूप का खास महत्व है।*

*गुड़ और घी की धूप प्रति ग्यारस, तेरस, चौदस, अमावस्य और पूर्णिमा के अलावा ग्रहण पर दें। यह गुड़ और घी की धूप देवताओं के निमित्त दें। किसी पूर्वज या अन्य के निमित्त न दें।*

*8. श्मशान में सिक्के डाल आएं: यदि किसी की अर्थी में जाना हो जो लौटते वक्त श्मशान में कुछ सिक्के फेंकते हुए आ जाएं। पीछे पलटकर न देखें। इस उपाय से अचानक आई बाधा तुरंत ही समाप्त हो जाएगी और देवीय सहयोग मिलने लगेगा।*

*9. घर में रखें मछलीघर : इसके लिए आप अपने घर में एक अलंकारिक फव्वारा रखें या एक मछलीघर जिसमें 8 सुनहरी व एक काली मछली हो रखें। इसको उत्तर या उत्तर-पूर्व की ओर रखें। यदि कोई मछ्ली मर जाय तो उसको निकाल कर नई मछली लाकर उसमें डाल दें।*
🙏🌹🤝🦚🕉☯🛐🦚🤝🌹🙏


🙏🌹🤝🦚🤷‍♂👫🤷‍♀🦚🤝🌹🙏
*हे करून पाहा...काही तंत्रप्रयोग काही तोटके.*

*⚫ शत्रू पीडा कमी करण्यासाठी*
*काळ्या उडीद ची डाळ चे (३८) दाणे व तांदूळ चे (४०) दाणे एकत्र करून एक खड्ड्या मध्ये गाडून त्यावर लिंबू कापून रस पिळा लिंबू  पिळताना शत्रू चे नाव घ्या.*

*🔥कोणाला नजर लागली असेल तर मीठ,मोहरी,राळ लसूण,कांद्याचे वाळलेले टरफल, व वाळलेली मिरची कोळसा च्या निखारा वर टाकणे व ते सर्व त्या व्यक्ती च्या डोक्यावरून पाया पर्यंत सात वेळ उतरवणे हा उपाय   केल्याने फरक पडतो.*

*🛐शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन मनोभावे हनुमान स्तुती व हनुमान चालीसा करणे सात वेळ करणे व हनुमान जी च्या उजव्या खांद्याच्या शेंदूर काढून ज्याला नजर लागली त्याचा कपाळी तो लावणे.*

*🔥ज्या व्यक्ती ला अन्न पचत नसेल जेवण जात नसेल जेवताना टोक बसली असेल तर आशा वेळी (३) चिंच घेऊन त्या विस्तवा वर थोड्या जाळून त्या चिंच रोगीचा डोक्यावरून सात वेळा फिरवणे व ती चिंच पाण्यात थंड विझवणे व ते पाणी रोगी व्यक्ती ला देणेनक्कीच फरक वाटेल.*

*🌮अन्न संबंधित टोक लागली असेल तर अमावस्या च्या दिवशी जेवण्याच्या ताटातील सर्व पदार्थ थोडं थोडं एक पत्रावळ मध्ये काढून त्यावर गुलाब जल शिंपडा व बाहेर जाऊन रस्त्यावर ठेवा घरी येऊन हातपाय धुवून जेवण करा.*

*🌹🍃नजर लागलेल्या व्यक्ती ला विड्या च्या पानातून सात गुलाब पाकळी खाऊ घालणे नजर लागलेला व्यक्ती ने इष्ट आराध्य देवाचे नाव घेऊन पान खाणे नजर दोष नाहीस होईल.*

*💛घरा मध्ये नजर लागू नये म्हणून काळ्या धाग्यात पिवळ्या कवड्या ओवून घरा बाहेर टांगणे तसेच आपल्या वाहन संबंधित पण करणे.*

*⚫ घरा वर वारंवार संकट येत असतील तर एक नारळ काळ्या कपड्यात बांधून घरा बाहेर टाकणे.*

*🌶 घरातील रोज च्या वाद विवाद मुळे,किंवा व्यवसाय मध्ये असलेल्या त्रास मुळे किंवा अन्य इतरत्र त्रास मुळे आपलं डोकं एकदम उद्विग होतो संताप होतो आशा वेळी एक भांड्यात पाणी घेऊन त्या चार लाल मीरची च्या बिया टाकून ते पाणी स्वतः वरून सात वेळा उतरवणे व घरच्या बाहेर ते फेकणे त्वरित आराम मिळेल.*

*🌱 लहान मुलांना कायम नजर बाधा होत असेल तर रिठ्या बचे एक फळ 〰काळ्या धाग्यातओवून मुलाच्या गळ्यात बांधणे.*
*१ बुधवारी पैसे कोणास उधार देऊ नयेत. दिल्यास ते बुडतात व वसुलीला त्रास होतो. गुरुवारी पैसे देणे चांगले.*
*२. मंगळवारी कर्जाचे पैसे देऊन कर्जफेड करावी. वा शुक्रवारी कर्जफेड स्थितीत सुधारणा होते.*
*३. मंगळवारी पैसे/कर्ज घेतल्यास ते लवकर फिटत नाहीत.*
*४. दिवा वा समईच्या ज्योतीचे तोंड उत्त्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते. पूर्वेकडे असल्यास सुखप्राती होते.*
*५. घराच्या व दुकानाच्या दरवाजाला पायांनी स्पर्श करू नये.*
*६. जो घाणेरडा राहतो, जास्त जेवतो, कठोर बोलतो आणि सूर्योदयी अथवा सूर्यास्तासमयी झोपतो तो साक्षात विष्णू असला तरी लक्ष्मी त्याला सोडून निघून जाते.*
*७. जी व्यक्ती दररोज सकाळी पूर्वेकडे तोंड करून सूर्यनमस्कार, प्राणायाम किंवा योग करते तिला आयुष्य, आरोग्य, ऎश्वर्य व तेजाची प्राप्ति होते.*
*८. दुध व साखर मिसळलेले पाणी पिंपळाच्या झाडाला घालावे.*
*९. उपवासाने - शरीरशुध्दी होते,*
*व्यायामाने - शरीर बलवान होते,*
*जपाने - मानसिक सामर्थ्य वाढते,*
*ग्रहांची शांती केल्याने - यश मिळते*
*धन जतन केल्याने - लक्ष्मी स्थिर राहते,*
*रत्न जतन केल्याने - यश मिळते, अनिष्ट दूर होते,*
*दान केल्याने - धन दौलत व राजऐश्वर्य लाभते*,
*वास्तुशास्त्रानुरूप घर बांधल्याने - प्रगती होते,*
*रोज योग केल्याने - एकग्रता, दृढनिश्चय आणि निर्णय क्षमता वाढते*
🙏🌹🤝🦚🤷‍♀👫🤷‍♂🦚🤝🌹🙏


🙏🌹🤝🦚🛐🕉🛐🦚🤝🌹🙏
🌹श्री स्वामी समर्थ 🌹

*🏤*वास्तूनुसार जास्त किंवा कमी*झोप येत असेल तर काय करावे..


ज्या घरात वास्तू दोष असेल तर त्या घरातील सदस्यांना एकतर झोप येत नाही किंवा त्यांना फार झोप येते, त्यामुळे त्यांचा संपूर्ण दिवस खराब होतो, दिवसभर त्यांच्या अंगात आळस असतो, तर या स्थितीत काय करायला पाहिजे - बगैर कुठल्या औषधांनुसार. जर झोप जास्त येत असेल किंवा कमी येत असेल तर हे निश्चित आहे की घरातील वातावरण अशुभ आहे म्हणून घरात वास्तू शुद्धीचे संपूर्ण उपाय नेमाने केले पाहिजे -
सर्वात आधी हे उपाय करा -

1- सर्वात आधी तुम्ही तुमच्या घरी तुळशीचे झाड लावा आणि घर व आजू बाजूची जागा स्वच्छ ठेवा.

2- रात्री आपल्या घरात नेमाने आठवड्यातून दोन दिवस कडुलिंबाच्या पानांची धुनी जाळायला पाहिजे किंवा लोबान व गूगुल लावा.

3- घरात नामजप करा किंवा संतांचे भजन-स्त्रोत्र -पठन किंवा सात्त्विक नाम जपाची ध्वनी रिकार्डर चालवावे.

4- घरात नेमाने गो मूत्राच शिंपडावे कारण यात आजू बाजूचे सर्व निगेटिव्ह वायरसला समाप्त करण्याची क्षमता असते. जुन्या काळातील लोकांचे घर जेव्हा शेणमातीचे असायचे तेव्हा गायीच्या शेणाने अंगण इत्यादी लिपायचे तर त्याचे लॉजिक हेच होते की घराच्या आजूबाजूच्या निगेटिव्ह वायरसला समाप्त करणे पण गोमूत्रात आजही तो गुण विद्यमान आहे, हे एक प्राकृतिक फिनायल आहे.

5- ज्या घरात क्लेश होते तेथे सुख संपत्ती येत नाही म्हणून म्हणतात की "जहाँ सुमति तहां सम्पति नाना ,जहाँ कुमति तहां विपति निधाना"

 🙏🌹🤝🦚🛐🕉🛐🦚🤝🌹🙏


🙏🌹🤝🤷‍♀👦🏻👩🏻‍🦱🤷‍♂🤝🌹🙏
----------------------------------------
*पाहुण्यांना भोजन करवताना* 
*लक्षात ठेवण्यासारखा ह्या ४ गोष्टी*
---------------------------------------------



आपल्या धर्मग्रंथात पाहुण्यांच्या महत्त्वाबद्दल बरेच काही सांगण्यात आले आहे. घरी आलेले पाहुणे देवासारखे असतात. हिंदू धर्मात देव पूजेत किंवा बर्‍याच सणांमध्ये पाहुण्यांना भोजन करवण्याचे महत्त्व आहे.

 _*अतिथी सत्काराबद्दल शिवपुराणात अशा ४ गोष्टी सांगण्यात आल्या आहे, ज्यांचे पालन केले तर मनुष्याला अतिथिला भोजन करवण्याचे फळ नक्कीच मिळतात.*_

*१. मन साफ असायला पाहिजे*

असे म्हटले जाते की ज्या मनुष्याचे मन शुद्ध नसत, त्याला कधीही त्याच्या शुभ कार्यांचे फळ मिळत नाही. घरी आलेल्या पाहुण्यांचा सत्कार करताना किंवा त्यांना भोजन करवताना कुठले ही चुकीचे भाव मनात ठेवू नये. अतिथी सत्कारच्या वेळेस जेव्हा मनुष्यच्या मानत जळण, क्रोध, हिंसा सारख्या गोष्टी चालत राहतात, त्याला कधीपण त्याच्या कर्मांचे फळ मिळत आही. म्हणून या गोष्टींकडे लक्ष्य देणे फार गरजेचे आहे. 

*२. तुमची वाणी मधुर असायला पाहिजे*

मनुष्याला कधीही घरी आलेल्या पाहुण्यांचा अपमान नाही करायला पाहिजे. बर्‍याच वेळेस मनुष्य रागाच्या भरात किंवा इतर कोणत्या कारणाने घरी आलेल्या पाहुण्यांचा अपमान करून देतो. असे केल्याने मनुष्य पापाचा भागीदार बनतो. प्रत्येक मनुष्याला आपल्या घरी आलेल्या पाहुण्या चांगले भोजन करवून त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने बोलायला पाहिजे व त्यांचे स्वागत-सत्कार केले पाहिजे.

*३. शरीर शुद्ध असायला पाहिजे*

पाहुण्यांना देवासारखे मानण्यात आले आहे. अपवित्र शरीराने न तर देवाची पूजा केली जाते न ही पाहुण्यांची. कोणालाही भोजन करवण्याअगोदर आधी मनुष्याने अंघोळ करून, स्वच्छ कपडे धारण करायला पाहिजे. अपवित्र भावाने केलेल्या सेवेचे कधीही फळ मिळत नाही.

*४. भेटवस्तू जरूर द्या*
 
घरी आलेल्या पाहुण्यांना भोजन करवल्यानंतर काही काही भेटवस्तू जरूर द्या. आपल्या श्रद्धेनुसार पाहुण्यांना नक्कीच भेटवस्तू दिल्या पाहिजे चांगल्या भावनांनी दिलेल्या भेटवस्तू नेहमी शुभ फळ देणारा असतो.
----------------------------------------------
*संकलन :- सतीश अलोणी @*
----------------------------------------🙏🌹🤝🤷‍♂👩🏻‍🦱👦🏻🤷‍♀🤝🌹🙏



   *काही सोप्या टिप्स*

*१. बुधवारी पैसे कोणास उधार देऊ नयेत. दिल्यास ते बुडतात व वसुलीला त्रास होतो. गुरुवारी पैसे देणे चांगले.*
*२. मंगळवारी कर्जाचे पैसे देऊन कर्जफेड करावी. वा शुक्रवारी कर्जफेड स्थितीत सुधारणा होते.*
*३. मंगळवारी पैसे/कर्ज घेतल्यास ते लवकर फिटत नाहीत.*
*४. दिवा वा समईच्या ज्योतीचे तोंड उत्त्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते. पूर्वेकडे असल्यास सुखप्राती होते.*
*५. घराच्या व दुकानाच्या दरवाजाला पायांनी स्पर्श करू नये.*
*६. जो घाणेरडा राहतो, जास्त जेवतो, कठोर बोलतो आणि सूर्योदयी अथवा सूर्यास्तासमयी झोपतो तो साक्षात विष्णू असला तरी लक्ष्मी त्याला सोडून निघून जाते.*
*७. जी व्यक्ती दररोज सकाळी पूर्वेकडे तोंड करून सूर्यनमस्कार, प्राणायाम किंवा योग करते तिला आयुष्य, आरोग्य, ऎश्वर्य व तेजाची प्राप्ति होते.*
*८. दुध व साखर मिसळलेले पाणी पिंपळाच्या झाडाला घालावे.*
*९. उपवासाने - शरीरशुध्दी होते*,
*व्यायामाने - शरीर बलवान होते,*
*जपाने - मानसिक सामर्थ्य वाढते,*
*ग्रहांची शांती केल्याने - यश* *मिळते*
*धन जतन केल्याने - लक्ष्मी स्थिर राहते*,
*रत्न जतन केल्याने - यश मिळते, अनिष्ट दूर होते,*
*दान केल्याने - धन दौलत व राजऐश्वर्य लाभते,*
*वास्तुशास्त्रानुरूप घर बांधल्याने - प्रगती होते*
*रोज योग केल्याने - एकग्रता, दृढनिश्चय आणि निर्णय क्षमता वाढते.*
🙏🌹🤝🤷‍♂🦚🤷‍♀🦚🤝🌹🙏





🙏🌹🤝👩‍🦰💎💦💎🧑🤝🌹🙏
*🙏🌹॥ श्री स्वामी समर्थ ॥*
ज्या घरात नकारात्मकता असते, त्या घरातील लोकांची मानसिकताही नकारात्मक बनते. असे व्यक्ती कोणत्याही कामाला सुरुवात करण्यापूर्वी नकारात्मक विचार करतात. त्यामुळे त्यांच्या पदरी नेहमी अपयश पडते, त्यांचा मानसिक तणाव वाढतो व त्यांना पुरेशी धनप्राप्तीही होत नाही. पुरातन पंरपरेंमध्ये असे काही उपाय सांगितले आहेत, ज्यामुळे नकारात्मक विचार दुर होतात व घरातील सुख-समृद्धी वाढते.
जाणुन घ्या, ते ४ उपाय ज्यामुळे नकारात्मक विचार दुर होतात....
*🙏🌹पहिला उपाय*
रोज सकाळी घराबाहेर रांगोळी अवश्य काढावी. रांगोळीमुळे घरातील सकारात्मकता वाढते, अशी मान्यता आहे. यामुळे देवी लक्ष्मी आणि इतर देवी-देवता आपल्या घराकडे आकर्षित होतात.
*🙏🌹दुसरा उपाय*
रोज सकाळी लवकर उठा व आंघोळ झाल्यानंतर तांब्याच्या कलश पाण्याने भरा. यानंतर त्यामध्ये तुळशीची पाने टाका. नंतर हे पवित्र पाणी घरातील मुख्यदार आणि सर्व खोल्यांमध्ये शिंपडावे. यामुळेही घरातील नकारात्मकता दुर होते.
*🙏🌹तिसरा उपाय*
रोज सकाळी लवकर उठल्यावर तुळशीच्या रोपट्याला पाणी अर्पण करावे. हे करत असताना विष्णू मंत्रांचा जप करावा.
मंत्र-
*ऊँ नमो भगवते वासुदेवाय नम:*
*🙏🌹चौथा उपाय*
घरातील मंदिरात रोज सकाळी तूपाचा दिवा लावावा. कपूर जाळून देवाची आरती करावी. तूपाचा दिवा आणि कपूरच्या धुरामुळे घराची पवित्रता वाढते. वातावरण शुद्ध होते.
------------..श्री स्वामी समर्थ...
🙏🌹🤝👩‍🦰💎💦💎🧑🤝🌹🙏

[31/05, 3:47 PM] +91 92840 59336: *🍁सुखीवास्तुराज🍁*
*📲 9284059336 (व्हाट्स अँप)*

         *आज मी आपल्याला अमावस्येच्या मनोकामना पूर्तीचे उपाय सांगत आहे*
          *हिंदू धर्मात अमावस्या आणि पौर्णिमा यास विशेष महत्व आहे.शुक्ल आणि कृष्ण पक्षाची सुरवात या दिवसानंतर होते. तांत्रिक आणि ज्योतिष शास्त्रानुसार या 2 पक्षाला विशेष महत्व आहे त्याप्रमाणे अमावस्या आणि पौर्णिमेला पण. अघोरी कामे ही अमावस्या आणि सात्विक कामे ही पौर्णिमेला केली जातात. मी आज अमावस्ये बाबत चर्चा करत आहे. अमावस्या या विशेष दिवशी जर प्रत्येकाने आजची सांगितलेली गोष्ट केली तर त्याची मनोकामना किंवा जीवनातील अडचणी दूर होऊ शकतात.तर हा आहे आजचा*
*🕉सुखीवास्तुराज उपाय-🕉*

*✅ पिठाच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवून तलावात माशांना खायला घालणे*

*✅अमावस्या ला सकाळी लवकर उठून स्नान करून घरी मंदिरात चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा.हनुमान चालीसा चा पाठ करावा,बुंदीच्या लाडू चा नेवेद्य दाखवावा.*
(हे हनुमान मंदिरात केले तरी चालते)

*✅या दिवशी दान केले तर त्याचे फलस्वरूप आपल्याला दहापट मिळते.शनिदेवास तेल,काळे उडीद आणि तेल पण दान करू शकता.*

(अमावस्या दिवशी हे केल्याने आपले जीवन सुखमय आणि आपल्या पाठीमागे लागलेल्या सर्व चिंता जाऊन यश मिळते)
  🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞


*आपल्या अडचणींसाठी आणि उपायांसाठी*

visit our facebook page -👇

*Astrology vastushastra problem solutions*

Subscribe our *youtube channel   👇-*
*✔▶ sukhivasturaj*

*👉आपले प्रश्न विचारू शकता ...*

*संपर्क -* *9284059336 (व्हाट्स अँप)*
           *राज कुलकर्णी*
           *सुखीवास्तुराज*
           *(Practitioner of indian tantra Astrology and vastushastra)*

🌸🌸🌸🌸🌻🌻🌸🌸🌸🌸

(हा msg नाव न बदलता इतर ग्रुप वर प्रामाणिकपणे पाठवणे यातून दुसऱ्यांना मदत केल्याची भावना आणि मानसिक समाधान मिळते)

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
[02/06, 5:20 PM] +91 92840 59336: *🍁सुखीवास्तुराज🍁*
*📲 9284059336 (व्हाट्स अँप)*

         *आज मी आपल्याला एक किंवा अनेक शत्रू असतील तर त्यांच्या शमनासाठी उपाय सांगत आहे*
            *मला नाशिक जिल्ह्यातून काल फोन होता त्यांचं सांगणं होत की एक व्यक्ती खूप त्रास देत आहे आणि भविष्यात पण त्याच्यापासून धोका आहे तर उपाय सुचवा...तर आजचा उपाय अशांसाठी आहे ज्यांना शत्रू विनाकारण त्रास देत आहे.हा उपाय शत्रू अनेक असतील तरी आपण करू शकता.या उपायाने शत्रू चे मन आपल्याविरुद्ध त्रास देण्यासाठी जाणार नाही तर त्याचे शमन होईल.तो आपला रस्ता बदलेल.तर हा आहे आजचा 🕉सुखीवास्तुराज उपाय-🕉*


*✅ एक मातीची पणती विकत आणावी.ती स्वच्छ धुवून त्यात मोहरी चे तेल घालावे.व रुई च्या झाडाच्या कापसापासून वात तयार करावी.(जेवढी जमेल तेवढी)*
*यानंतर पाणी नसलेल्या विहिरीत सूर्यास्तानंतर जाऊन तो दिवा पेटवायचा आहे. दिवा लावताना शत्रूचे नाव आणि त्याने आपल्या मार्गातून निघून जावे हेच बोलायचं आहे*
*असे २१ दिवस करायचे आहे.*
(विहीर कोरडीच हवी)

(वाईट आणि इजा पोहोचवण्याच्या दृष्टीने कुणी हे करू नये अन्यथा आपली हानी होण्याची शक्यता आहे)


  🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞


*आपल्या अडचणींसाठी आणि उपायांसाठी*

visit our facebook page -👇

*Astrology vastushastra problem solutions*

Subscribe our *youtube channel   👇-*
*✔▶ sukhivasturaj*

*👉आपले प्रश्न विचारू शकता ...*

*संपर्क -* *9284059336 (व्हाट्स अँप)*
           *राज कुलकर्णी*
           *सुखीवास्तुराज*
           *(Practitioner of indian tantra Astrology and vastushastra)*

🌸🌸🌸🌸🌻🌻🌸🌸🌸🌸

(हा msg नाव न बदलता इतर ग्रुप वर प्रामाणिकपणे पाठवणे यातून दुसऱ्यांना मदत केल्याची भावना आणि मानसिक समाधान मिळते)

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
[13/06, 5:14 PM] +91 92840 59336: *🍁सुखीवास्तुराज🍁*
*📲 9284059336 (व्हाट्स अँप)*

         *आज मी आपल्याला दुःख निवारण हेतू आणि सर्व काम यश हेतू काही उपाय सांगत आहे*
        *काल मला एक अहमदनगर हुन एक गृहिणी चा कॉल होता त्यांचं म्हणणं होतं की गेली ५ वर्ष पाठीमागे लागलेला त्रास कमी होत नाहीये.दुःखात आहेत,सगळी कामे बिघडतायेत काही करून उपाय सुचवा..हा आजचा उपाय अशांसाठी आहे ज्यांना दुःख आहे,त्रास आहे,अडचणीत आहेत,कामात अपयश आहे तर हा आहे आजचा🕉 "सुखीवास्तूराज उपाय"🕉*

*✅ज्या मंदिरात राम, लक्ष्मण ,हनुमान आणि सीता असे एकत्र असतील अशा मंदिरात जाऊन उजव्या हाताच्या अंगठ्याने हनुमानाच्या डोक्यावरील शेंदूर घेऊन सीता मातेच्या चरणी लावावा.*

*✅हनुमानाच्या मंदिरात मातीच्या भांड्यात गोड बुंदीचा नेवेद्य दाखवून तो नेवेद्य गरीबात दान करावा.*

*✅प्रत्येक मंगळवारी हनुमानाच्या मंदिरात जाऊन हनुमानास बनारसी पान अर्पण करावे.*

(या गोष्टीने सर्व मनोरथ पूर्ण होतात तसेच सर्व त्रास निघून जातो,दैन्य,दारिद्र्य जाते.)



  🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞


*आपल्या अडचणींसाठी आणि उपायांसाठी*

visit our facebook page -👇

*Astrology vastushastra problem solutions*

Subscribe our *youtube channel   👇-*
*✔▶ sukhivasturaj*

*👉आपले प्रश्न विचारू शकता ...*

*संपर्क -* *9284059336 (व्हाट्स अँप)*
           *राज कुलकर्णी*
           *सुखीवास्तुराज*
           *(Practitioner of indian tantra Astrology and vastushastra)*

🌸🌸🌸🌸🌻🌻🌸🌸🌸🌸

(हा msg नाव न बदलता इतर ग्रुप वर प्रामाणिकपणे पाठवणे यातून दुसऱ्यांना मदत केल्याची भावना आणि मानसिक समाधान मिळते)

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
[20/07, 3:25 PM] +91 92840 59336: *🍁सुखीवास्तुराज🍁*
*📲 9284059336 (व्हाट्स अँप)*

*आज मी आपल्याला वैवाहिक,संसारात भांडणे होत असतील नवरा-बायको मध्ये तर त्यासाठी उपाय सांगत आहे.*

*पती आणि पत्नी ही दोघे संसाराची दोन चाके असतात, पण बरेच मला फोन येतात की नवरा बायकोचे पटत नाही. वाद विवाद सतत होतात, दांपत्य सूखात अडथळे येतायेत..घरी विनाकारण भांडणे होतायेत..नात्यात कलह निर्माण होतोय तर आज मी त्यासाठी देत आहे हा "सुखीवास्तुराज" उपाय*

*✅ एका लाल कापडामध्ये लाल मसूर डाळ, रक्त चंदन आणि ५ लहान नारळ घेवून दांपत्य सूख मिळून वादविवादापासून मूक्ती मिळावी अशी प्रार्थना करावी. व ही पोटली गंगे मध्ये विसर्जित करावी. असे ११ मंगळवार करावे.*

(लवकरच सर्व कलह निवळतील व दांपंत्य जिवन सूखी होईल.)



🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*आपल्या अडचणींसाठी आणि उपायांसाठी*

visit our facebook page -👇

*Astrology vastushastra problem solutions*

Subscribe our youtube channel   👇-
*✔▶ sukhivasturaj*

👉आपले प्रश्न विचारू शकता ...

*संपर्क -📲9284059336 (व्हाट्स अँप)*
           *राज कुलकर्णी*
           *सुखीवास्तुराज*
           (Practitioner of indian tantra Astrology and vastushastra)

🌸🌸🌸🌸🌻🌻🌸🌸🌸🌸

(हा msg नाव न बदलता इतर ग्रुप वर पाठवणे यातून दुसऱ्यांना मदत केल्याची भावना आणि मानसिक समाधान मिळते)
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

*मुलांना आज काय शिकविण्याची गरज आहे*
👍रात्री लवकरच झोपणे व सकाळी लवकरच उठणे.
👍किमान 5/10 मिनिटं एका जागेवर शांत बसणे , एकाग्रता वाढविणे .
👍सलग एक ते दोन तास एका जागेवर बसून वाचन , लेखन , अभ्यास करण्याची सवय लावणे .
👍चांगल्या व आवश्यक सूचना ऐकूण घेवून त्यांवर विचार करण्याची सवय लावणे .
👍घरातील लहान मोठ्या व्यक्तींशी चर्चा , संवाद साधने , विचारविनिमय करणे .
👍आपली मते घरांतील व्यक्ती , शिक्षक , सहकारी मित्र यांचे बरोबर व्यक्त करणे .
👍चांगले काय आणि वाईट काय याचा सारासार विचार करुन योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढविणे .
👍खरे काय , खोटे काय याची वास्तवाशी सांगड घालून पडताळा घेणे व सत्याच्या मार्गानेच जाणे .
👍व्यवहारिक द्रुष्ट्या योग्य काय व अयोग्य काय याची समज येणे .
👍अंधश्रद्धा न मानता विज्ञानाच्या आधारावर , प्रत्यक्ष पडताळा घ्यायचा प्रयत्न करणे .
👍मोबाईल , T V , सोशियल मेडिया याचा कामापूरता व मर्यादित वापर करणे .
👍घरातील व घराबाहेरील कामे मनापासून करण्याची सवय लावणे .
👍शिक्षण हे फक्त नोकरी मिळण्यासाठी व पैसे कमविण्यासाठी नसून माणुस म्हणून जगण्यास लायक बनविण्यासाठी आहे हे रुजवीणे .
👍नोकरी नाही मिळाल्यास कोणताही व्यवसाय करण्याची क्षमता प्राप्त करणे .
👍आपल्या कुटुम्बातील , समाजातील लहान मोठ्या व्यक्तींचा आदर राखण्यास शिकविण्यासाठी शिक्षण असावे .
👍जिवनात नेहमीच आशादायी व सकारात्मक द्रुष्टीकोण निर्माण करायला शीकवीणे .
👍आपली क्षमता पाहून स्पर्धा करणे आवश्यक , अनावश्यक स्पर्धा टाळणे शिकणे आवश्यक .
👍दुसरे करतात म्हणून आपणही तेच न करता वेगळे करण्याचा प्रयत्न करायला शीकवीणे .
👍विनाकारण दुसऱ्यांना कमी लेखने व टीकाटिप्पणी करणे टाळावे .
👍प्रत्येकामध्ये काही ना काही चांगले गुण असतात ते घेण्याचा प्रयत्न करायाला शीकवीणे .
👍परीक्षेत किती गुण मिळाले हे महत्वाचे नसून त्यांचेमध्ये किती नितिमुल्ये रुजली हे महत्वाचे आहे .
👍अब्राहम लिंकनने  हेडमास्तर यांना लिहिलेले पत्र किमान आठवड्यातून एकदा वाचून दाखवून त्याचा अर्थ स्पष्ट करुन सांगणे .
👍साने गुरुजी यांचे शामची आई या व अशा  कथा वाचुन त्याचा अर्थ समजून घेण्यास शीकवीणे .
👍स्वकष्टाने कमविलेल्या एका छदामची किंमत वाम मार्गाने कमवीलेल्यl घबाडापेक्षा किती तरी पटीने जास्त असते हे शिकणे आवश्यक आहे .
👍चांगले इंग्रजी शिकला म्हणजे हुशार झाला असे नसून मातृभाषेतून संस्कार व व्यवहार  शिकला म्हणजे हुशार झाला .
आजकाल या व अशाच शिक्षणाबाबत पाठपुरावा करणे आवश्यक आहे तर आणि तरच तो विद्यार्थी सर्वगुणसंपन्न होईल आणि जिवन जगण्यास लायक होईल असे वाटते .
*पालक वर्गाने यांवर जरूर विचार करावा असे वाटते*.
*धन्यवाद*
 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

काही प्रभावे तोडगे वास्तुविषयी

    1) वास्तुच्या जवळ जर स्मशान वगैरे असेल तर अशावेळी घरात सतत श्री दत्तमाला मंत्राचा जप त्रीकाल , वा दोनवेळा ( सकाळ , संध्याकाळी) मोठ्याने म्हणावा .
     2) ज्या घरात एक तरी भक्तीवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटूंबीय केवळ त्याच्यामुळे तरून जातात व ती व्यक्ती गेली की वास्तु दोषा मुळे होणारे त्रास वाढून कुटूंबास सतत संकटे येत रहातात !
     
     3) दक्षिण दरवाजा कधीही वाईट नसतो . अनेकांचा हा केवळ गैरसमज असतो . यासाठी हातात पर्वत घेवून जाणाऱ्या हनुमंताचा फोटो वा लाल रंगाचा गणपती दरवाजावर लावावा !

    4) घरातील सर्व अन्न वा धान्य कधीच संपू देवू   नये थोडेतरी शिल्लक ठेवावे . याने बरकत रहाते .

     5) घरात हिंगाचे पाणी सकाळी व संध्याकाळी शिंपडावे याने घरात श्री लक्ष्मीचा सतत वास रहातो !

वास्तुशांती ९

  १) घरात पितरांचा त्रास होत असेल तर दररोज कावळ्यास घास ठेवावा .

   २) पितरांचे आशिर्वाद प्राप्त व्हावे यासाठी संडासात दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावावा .

    ३) घरातील नोकरी , व्यवसायाती अडचणींसाठी श्री गुरूचरीत्राचा दहावा अध्याय दररोज वाचावा .

   ४) हळद व गोमुत्र एकत्र करून उंबरठ्यावर स्वास्तिकादी शुभचिन्हे काढावीत याने लक्ष्मी स्थिर रहाते

   ५) दर अमावस्येस शक्य असल्यास घराचा परीसर दीपांनी उजळून टाकावा लक्ष्मीची कृपा होते .

   ६) घरात ज्या तिथीस वास्तुशांती केली त्या तिथीस आठवणीने काही धार्मिक कृत्य करावे किंवा सत्यनारायण तरी करावाच .

   ७) घरात भिंतीवर गेलेल्या पितरांचे फोटो कधीही नसावेत . ते फक्त त्यांच्या श्राद्धदिनी वर ठेवून पुजन करावे .

    ८) घरात सर्वत्र सतत स्वच्छता असावी , जाळीजळमटे वेळेत काढली जावीत याने अहंकारवृद्धी होत नाही .

     ९) स्वैंपाक करतेवेळी सतत नामस्मरण करावे .

     १०) घरात दर सहा महिन्याने किंवा वर्षभराने उदकशांती करून घ्यावी , याने कलहादी दोष जातात .

वास्तुशांती १०

    १) वास्तुची जी दिशा बाधीत असेल वा वास्तुशास्त्राप्रमाणे नसेल या साठी कोणतीही तोडफोड करू नये . त्या दिशेच्या स्वामीचा फोटो त्या दिशेस लावून त्या दिशेला सुट होणारा रंग लावावा .

    २) रीसेल घर घेताना पहिला मालक नक्की का घर सोडत आहे याची चौकशी अवश्य करावी , काही वेळा घर कितीही चांगले असले तरी मूळ मालकाची अतीशय दु:खीत वासना या वास्तुत गुंतलेली असते कारण त्यामागे तो आनंदाने ते विकत नसतो . त्यास झालेला तोटा . त्रास इत्यादी वाईट कारणे त्यामागे असतात म्हणून अशा घरात रहावयास जाण्या आधीच मूळ मालकाने केलेल्या वास्तुनिक्षेपाठिकाणची प्रतिमा घेऊन त्यात भर घालून नवी प्रतिमा बनवून त्या घरात नवचंड्यात्मक वास्तुशांती करून मगच रहावयास जावे .

    ३) घरात कुत्रा , मांजर यांसारखे प्राणी शक्यतो पाळूच नयेत किंवा असतील तर त्यांचा प्रवेश मर्यादीत असावा . स्वैंपाक घरात तर कधीच प्रवेश देऊ नये .

    ४) आठवड्यातून एकदा चौकटीचे पुजन करून द्वार देवतांस वंदन करून दुध उतू जाऊ द्यावे याने वास्तु सतत प्रसन्न रहाते व नकारात्मक उर्जेचा ऱ्हास होतो.

    ५) काही वास्तु स्मशाने दवाखाने तोडून तेथे बनवलेल्या असतात अशावेळी त्रास खूपच असतो व सोसायटी असल्याने सगळेच काही करावे व त्रासातून मुक्तता करावी या तत्वाचे नसतात अशावेळी ती वास्तु सोडणे अत्यंत हितावहच असते . जोवर तेथे रहाल तोव दररोज करूणात्रीपदी व दत्तबावन्नी तसेत श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथाचा अध्याय मोठ्याने म्हणावा .

    ६) कोर्ट कचेरी यांचा फेरा बऱ्याचवेळा त्रासदायक यातना काहींना देत असतो अशावेळी श्री नवनाथ ग्रंथाचा तीसरा व श्री गुरूचरीत्राचा चौदावा अध्याय रोज दोन वेळेस वाचावा . सर्व भाव श्री दत्तचरणी अर्पण करणे आवश्यक !

दिशा व स्वामी पूर्व इंद्र रंग केशरी , दक्षिण यम , रंग लाल , ( यमाचा फोटो लावूनये ऐवजी श्री गणपती वा हनूमानाचा फोटो चालेल ) पश्चिम वरूण आकाशी नीळा , उत्तर सोम रंग धवल पांढरा  .

फोटो नाही लावला तरी चालेल परंतू दिशास्वामीचा नाममंत्र जप रोज एकमाळ करावा !

वास्तुशांतीचे भाग क्रमंश ऊद्या पासुन चालु करुयात....
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

Monday 19 August 2019

(खास ,१ जानेवारी २०१६ नंतर सेवानिवृत्त झालेले किंवा यापुढे सेवानिवृत्त होणाऱ्या माझ्या सहकारी मित्रांसाठी)                                            ▪ *सेवानिवृत्ती नंतर मिळणारे फायदे*.                                          सातवा वेतन आयोग लागू झाल्यामुळे पगारात तर वाढ झालेलीच आहे परंतु निवृत्ती नंतर मिळणाऱ्या लाभांमध्येदेखील बऱ्यापैकी वाढ झालेली आहे.पाहूया निवृत्ती नंतर मिळणारे फायदे कोणते?                                     ▪ *ग्रॅच्युइटी*                               सेवानिवृत्ती किंवा कमीत कमी ५ वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर दिलेला राजीनामा, सेवेमध्ये असताना मृत्यू झाल्यास,सेवेमध्ये असताना कायमस्वरूपी अपंगत्व किंवा आजारामुळे नोकरीवरून कमी केल्यास , आस्थापनाकडून  कर्मचाऱ्याला दिली जाणारी भेट किंवा बक्षिस याला *ग्रॅच्युइटी* असे म्हणतात.  ही ग्रॅच्युइटी सरकारी तसेच खाजगी कंपन्या,आस्थापना यामध्ये सेवा करणाऱ्या कामगारांना देखील मिळते. ग्रॅच्युइटीची कमाल मर्यादा त्या त्या  आस्थापना ठरवितात. ६ व्या वेतन आयोगानुसार ग्रॅच्युइटीची कमाल मर्यादा १० लाख रूपये होती,७ व्या वेतन आयोगानुसार ही कमाल  मर्यादा २० लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे.                                 . ▪ *ग्रॅच्युइटी किती मिळते*.                                              एकूण सेवा कालावधीची एकूण वर्षे.( त्यापुढे तीन ते सहा महिन्यांपर्यंत १ अर्धवर्ष आणि सहा महिन्यापेक्षा जास्त सेवा झाली असल्यास १ पूर्णवर्ष पकडले जाते)त्या एकूण वर्षांना प्रत्येक वर्षासाठी १५ दिवसाचे वेतन .(हे वेतन सेवानिवृत्ती पूर्वीच्या शेवटच्या महिन्याचे वेतन पकडले जाते .यामध्ये मूळ वेतन, विशेष वेतन, महागाई भत्ता, जोखीम भत्ता यांचा समावेश होतो.) यावेतनाला २६ ने भाग देऊन ( महिन्याला कामाचे दिवस २६ पकडून) एका दिवसाचे वेतन काढले जाते.                                        ग्रॅच्युइटी काढण्याचे सूत्र= एक दिवसाचे वेतन ×१५×एकूण सेवा कालावधीची वर्षे=येणारी रक्कम ही त्यांची ग्रॅच्युइटी असेल.                     .                            उदा. शेवटच्या महिन्याचे  मूळ वेतन -५६८०० +महागाई भत्ता-१२%=५६८००×१२%=६८१६+ग्रेड पे ५००=६४११६ हे महिन्याचे वेतन.एक दिवसाचे वेतन=६४११६÷२६=२४६६. म्हणजेच २४६६×१५×३०(सेवा कालावधी)=११०९७००/-रुपये एवढी ग्रॅच्युइटीची रक्कम होईल.                                         .        ▪ *प्राव्हिडंट फंड किंवा भविष्य निर्वाह निधी*.             ‌. ‌‌.                            कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दरमहा कापून जाणारी प्राव्हिडंट फंडाची रक्कम, दरवर्षी मिळणाऱ्या व्याजासह सेवानिवृत्ती पर्यंत जेवढी जमा होते.ती सर्व रक्कम सेवानिवृत्तीनंतर ताबडतोब कर्मचाऱ्याला , किंवा सेवेमध्ये असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला दिली जाते.२००८नंतर भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू नसल्यामुळे त्यांना अन्अंशदायी भविष्य निर्वाह निधी (DCPS) योजना लागू आहे.त्यांच्या पगारातून यापूर्वी १२.५% व आस्थापना कडूनही १२.५%रक्कम दरमहा जमा होत होती.७ व्या वेतन आयोगात मूळ वेतन वाढवल्यामुळे ही रक्कम १०% करण्यात आली आहे.निवृत्तीनंतर व्याजासहीत जमा रकमेच्या ६०% रक्कम कर्मचाऱ्याला दिली जाते व ऊरलेल्या ४०% रकमेचे दरमहा तहहयात पेन्शन स्वरुपात व्याज दिले जाते.मृत्यूपश्चात वारसाला ही ४०% रक्कम दिली जाते.                                                                     ▪ *निवृत्तीवेतन किंवा पेन्शन*                                           ज्या सरकारी किंवा निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात प्राव्हिडंट फंडांमध्ये आस्थापनाकडून कोणतीही रक्कम जमा केली जात नाही.त्यांच्या वेतनातून कापून गेलेलीच रक्कम व्याजासह त्यांना निवृत्तीनंतर मिळते.अशा कर्मचाऱ्यांना (सरकारी/निमसरकारी) सेवानिवृत्तीनंतर दिले जाणारे वेतन यालाच *पेन्शन किंवा निवृत्तीवेतन* असे म्हणतात.१००% निवृत्तीवेतन मिळण्यासाठी कमीत कमी २० वर्षे सातत्यपूर्ण सेवाकालावधी पूर्ण होणे आवश्यक असते.त्यापेक्षा कमी सेवा झाल्यास टक्केवारी नुसार निवृत्तीवेतन कमी होते. ६व्या वेतन आयोगानुसार शेवटच्या महिन्याच्या वेतनावर निवृत्तीवेतन काढले जाते.यामध्ये मूळ वेतनाच्या ५०% रक्कम ही निवृत्तीवेतनाचे मूळ वेतन असते.त्यावर प्रचलित दराने महागाई भत्ता जोडला जातो.(निर्देशांकानुसार जाहिर होईल तेवढा)                                            उदा.शेवटच्या महिन्याचे मूळ वेतन - ५६८००.=५६८००÷ २ (अर्धे वेतन) =२८४०० हे मूळ निवृत्तीवेतन.याच्यावर निर्देशांकानुसार वेळोवेळी लागू असलेला महागाई भत्ता.(आजच्या दराने)=१२%.म्हणजेच,२८४००+३४०८= ३१८०८. हे झाले त्याचे एकूण निवृत्तीवेतन.यामध्ये वेळोवेळी वाढ होत जाते.  (कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर पती किंवा पत्नीला ५०% निवृत्तीवेतन तहहयात मिळत राहते.).                                                           ▪ *निवृत्तीवेतनाचे अंशराशीकरण ( पेन्शन विकणे)*                                              नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना दरमहा अनुज्ञेय असलेल्या मूळ निवृत्तीवेतनाची ४०% रक्कम,  (पूर्वी ही रक्कम १/३ होती) ठरलेल्या कॅटलॉग(तक्ता) मधील दरानुसार एकरकमी आगाऊ दिली जाते.हा दर सेवानिवृत्ती नंतरच्या येणाऱ्या पहिल्या वाढदिवशी वय किती यावर ठरतो .५८ व्या वर्षी निवृत्त झाल्यास हा दर ८.३७१ आहे.व ६० व्या वर्षी निवृत्त झाल्यास दर ८.१९४ एवढा आहे. उदा.२८४००×४०÷१००×१२×८.३१=११४११३५ . एवढी रक्कम मिळेल.व दरमहाच्या निवृत्तीवेतनातून ४०% रक्कम कमी करून निवृत्तीवेतन दिले जाईल. २८४००-११३६०=१७०४० एवढे मूळ वेतन व त्यावरील महागाई भत्ता आजच्या दराने १७०४ रुपये.=१७०४०+१७०४=१८७४४.एवढी पेन्शन मिळेल.सतत १५ वर्षे यापध्दतीने  निवृत्तीवेतन घेतल्यानंतर जीवित असल्यास , हे ४०% कापलेले मूळ निवृत्तीवेतन पुन्हा वेतनात वर्ग केले जाते.व पूर्ण निवृत्तीवेतन (फुल पेन्शन) चालू होते.                                                                 ▪ *रजेचे रोखीकरण (रजेचा पगार)*.                              ५वर्षापेक्षा जास्त  सेवा झाल्यानंतर (कोणत्याही कारणाने) सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या रजा खाते शिल्लक असलेल्या अर्जित रजा (कमाल मर्यादा ३०० ) व अर्धवेतनी (सिक) रजेच्या 
शिल्लक रजेच्या १/२ रजा.(म्हणजेच एकूण रजेच्या निम्म्या रजा.याला कमाल मर्यादा नाही). या दोन्ही रजेचे, सेवेतील शेवटच्या महिन्याला घेतलेल्या  वेतना एवढ्या दराने (मूळ वेतन +महागाई भत्ता) रोखीकरण करून येणारी रक्कम ही त्या रजेचा पगार असतो. कोणत्याही प्रकारे ५ वर्षापेक्षा जास्त सेवा झाल्यानंतर ही रक्कम मिळते.    .                                 .                                                     १जानेवारी २०१६ ते १जानेवारी २०१९ यामध्ये सेवानिवृत्त झालेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सुध्दा  ७व्या वेतन आयोगानुसार वरील सर्व फायदे अनुज्ञेय आहेत.त्यमुळे त्यांना आतापर्यंत  मिळालेल्या लाभांमध्ये वाढ. व १जानेवारी २०१६ पासूनचा फरक (एरियर्स) अनुज्ञेय आहे.                                                                    (वरील लेख मी मला उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे लिहिलेला आहे.यामध्ये काही बदल असू शकतो.याची सत्यता अॉफिसमधून पडताळून पाहावी.चूकभूल द्यावी व घ्यावी.)                                                                             *लेखक- अशोक खिलारी*.                                        (वरील पोस्ट आवडल्यास आपले मित्र , जे मनपा सेवेमधून निवृत्त झाले आहेत किंवा होणार आहेत त्यांनाही ही पोस्ट जरुर पाठवा.)🙏🏻

Sunday 18 August 2019

आरोग्य सदर

*हाई ब्लड प्रेशर के मरीजों के लिए 8 अचूक घरेलू उपचार, जरूर आजमाएं* 

1 हाई ब्लड प्रेशर की समस्या से बचने के लिए लहसुन की 2 कलियों को सुबह खाली पेट पानी के साथ चबाकर खाना चाहिए। अगर चबाने में परेशानी हो तो लहसुन के रस की 5-6 बूंद को भी 20 मिली पानी में मिलाकर पी सकते हैं।
2 मेथी और अजवाइन के पानी का इस्तेमाल भी हाई ब्लड प्रेशर के मरीजों के लिए फायदेमंद हो सकता है। इसके लिए एक चम्मच मेथी और अजवाइन पाउडर को पानी में भिगोकर रख दें और फिर सुबह इस पानी को पी लें।
3 हाई ब्लड प्रेशर से राहत पाने के लिए त्रिफला का इस्तेमाल भी किया जा सकता है। इसके लिए 20 ग्राम त्रिफला को पानी में भिगा कर रातभर के लिए रख दें, फिर सुबह इस पानी को छानकर उसमें 2 चम्मच शहद मिलाकर पीएं।
4 बताएं गए घरेलू नुस्खों के अलावा हाई ब्लड प्रेशर के मरीजों को अपनी जीवनशैली में बदलाव करना भी जरूरी है। आपको सोने से लेकर योग करनेतक का एक समय निश्चित रखना चाहिए।
5 हफ्ते में 3-4 बार पूरे शरीर पर तेल से मालिश कराएं, इससे रक्त संचार बेहतर होता है।
6 तनाव को दूर करने के लिए प्राणायाम करें।
7 हाई ब्लड प्रेशर वालों को भोजन में नमक की मात्रा कम ही रखनी चाहिए।
8 दूध में हल्दी और दालचीनी का मिलाकर पीने से भी फायदा होगा।



















अँसिडिटी 

पित्ताची समस्या दूर करान्या साठी  . घरगुती उपाय 
कारणे 
अपुरी झोप, तणावग्रस्त जीवनशैली , अरबट-चरबट फास्ट फूड खाणे अशा एक ना अनेक कारणांनी शरीरात पित्ताचे दोष निर्माण होतात . तीव्र डोकेदुखी , छातीत जळजळ ,उलट्या होणे ,अस्वस्थ वाटणे अशी पित्ताची लक्षणे दिसून येतात . मग  पित्तावर  उपाय म्हणून बाजारात उपलब्ध असलेली  विविध रूपातील  'एन्टासिड्स'(आम्लता नष्ट करणारा अल्कलाइन पदार्थ) ही निष्फळ ठरतात , तेव्हा आजीच्या बटव्यातील हे काही घरगुती उपचार नक्की आजमावून पहा .

*केळं*

केळ्यातून शरीराला  उच्च प्रतीच्या  पोटॅशियमचा पुरवठा होतो त्यामुळे पोटात आम्ल (acid ) निर्मितीची प्रक्रिया मंदावते . तसेच 'फायबर'  शरीराची पचनक्रिया सुलभ करते. फळांमधील काही विशिष्ट घटकांमुळे अम्लांच्या विघातक परिणामांपासून आपले रक्षण होते.पित्त झाल्यास पिकलेले केळ खाल्याने आराम मिळतो. केळ्यातील पोटॅशियम विषहारक द्रव्य म्हणून काम करते व पित्ताचा त्रास कमी होतो.
* तुळस*

तुळशीमधील एन्टी अल्सर घटक पोटातील / जठरातील अम्लातून तयार होणाऱ्या  विषारी घटकांपासून बचाव करते.
- तुम्हाला पित्ताचा त्रास जाणवत असल्यास किंवा अस्वस्थ वाटत असेल तर ४-५ तुळशीची पाने चावून खा .
*दुध :* 

दुधातील कॅल्शियमच्या घटकांमुळे पोटात तयार होणारी विघातक  आम्ल निर्मिती थांबते व अतिरक्त आम्ल दुध खेचून त्याचे अस्तित्व संपवते . थंड दुध  प्याल्याने पित्तामुळे होणारी पोटातील व छातीतील जळजळ कमी होते. - दुध हे पित्तशामक असून ते थंड तसेच त्यात साखर वा इतर पदार्थ न मिसळता प्यावे . मात्र त्यात चमचा भर साजूक तूप घातल्यास ते हितावह होते.

*बडीशेप*

बडीशेपमधील एन्टी अल्सर घटक पचन सुधारते व बद्धकोष्ठता दूर करते . बडीशेपमुळे पोटात थंडावा तयार होऊन जळजळ कमी होते.बडीशेपाचे काही दाणे केवळ चघळल्याने देखील पित्ताची लक्षणे कमी होण्यास  मदत होते. तसेच पित्तामुळे अस्वस्थ वाटत असल्यास , बडीशेपाचे दाणे पाण्यात उकळून ते रात्रभर थंड करून ठेवलेले पाणी प्यायल्याने आराम मिळतो.
*जिरं*
जिऱ्याच्या सेवनामुळे शरीरात काही लाळ निर्माण होते , ज्यामुळे पचन सुधारते , मेटाबॉलीझम  सुधारते आणि शरीरातील वायू व गॅसचे विकार दूर होतात . 
जिऱ्याचे काही दाणे केवळ चघळल्यानेदेखील आराम मिळतो . किंवा तुम्ही  जिऱ्याचे दाणे पाण्यात उकळून ते पाणी  थंड करून प्या. 

* लवंग :*

लवंग चवीला तिखट असली तरीही  लवंग अतिरिक्त लाळ खेचून घेते , पचन सुधारते आणि पित्ताची लक्षणं दूर करते . लवंगामुळे पोटफुगी व गॅसचे विकार  दूर होतात.
- जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर लवंग दाताखाली पकडून ठेवा , त्यातून येणारा रस काहीकाळ तोंडात राहू द्या . यारसामुळेच पित्ताची तीव्रता कमी होते. लवंगेमुळे घश्यातील खवखवही कमी होते.

*वेलची*

आयुर्वेदानुसार वेलची शरीरातील वात, कफ व पित्त यांमध्ये समतोल राखण्याचे काम करते . स्वादाला सुगंधी व औषधी गुणांनी परिपूर्ण  वेलचीच्या सेवनाने पचन सुधारते. पित्ताचा त्रास कमी होतो पित्तापासून आराम मिळवण्यासाठी वेलचीचे दोन दाणे ठेचून (सालीसकट / सालीशिवाय ) ती पाण्यात टाकून उकळा , हे पाणी थंड झाल्यावर प्यायल्याने पित्तापासून तात्काळ आराम मिळेल .

*पुदिना*

पुदिना पोटातील आम्लाची तीव्रता कमी करतो . पुदिन्यातील वायूहारक गुणधर्मामुळे पचनक्रिया सुधारते. पुदिन्यातील थंडाव्यामुळे पोटदुखी व जळजळ थांबते पित्ताचा त्रास होतअसल्यास काही पुदिन्याची पाने कापा व पाण्यासोबत उकळा . थंड झाल्यावर हे पाणी प्या. अपचनावरदेखील पुदिना गुणकारक आहे. पुदिन्यातील 'मेन्थॉल' पचण्यास जड पदार्थ खाल्ल्याने होणारा त्रास , डोकेदुखी तसेच सर्दी दूर करण्यास मदत करतो.

*आलं*
आलं या औषधी मुळाचा भारतीय स्वयंपाकघरात प्रामुख्याने वापर केला जातो . आल्याच्या सेवनाने पचन सुधारते . तसेच पोटातील अल्सरशी सामना करण्यास आल्याचा फायदा होतो . आल्यातील तिखट व पाचकरसांमुळे आम्लपित्त कमी होते.पित्तापासून आराम मिळवण्यासाठी आल्याचा एक लहान तुकडा चघळत रहा. तुम्हाला जर आलं तिखट लागत असेल तर ते पाण्यात टाकून उकळून ते पाणी प्या . किंवा तुम्ही आल्याचा तुकडा ठेचून त्यावरथोडा गुळ  टाकून चुपत रहा.

 *आवळा*

तुरट , आंबट चवीचा आवाळा  कफ आणि पित्तनाशक असून त्यातील 'व्हिटामिन सी' , अन्ननलिका व पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते

 *उपाय*
रोज रात्री झोपण्या च्या आगोदर त्रिफळा चुर्ण 1
2 चमचे तुप   दुधातून 
घ्या 
सकाळी उपाशी पोटी तिन ग्लास कोमट पाणी सोबत 
आवळा जुस 15 Ml 
कोरफडीचे जुस 15 Ml
  21 दिवसाच्या वर आैषध घ्यावे मधेच आैषध बंद करू नयेत 







*कोलेस्टेरॉल म्हणजे काय? कोलेस्टेरॉल कमी करण्याचे उपाय कोणते ?*


_____________________________

आजकाल कोलेस्टेरॉल हा शब्द सतत कानावर पडतो. जो शब्द पूर्वी फक्त तज्ञांनाच माहित असायचा तो आता सर्वसामान्य माणसालाही माहित झाल्यामुळे हा फरक झाला आहे. आपल्या जीवनात आधीच एवढ्या चिंता, काळज्या असतात, जसे वजनवाढ, मधुमेह, ब्लड प्रेशर वगैरे! त्यात आता कोलेस्टेरॉलची भर पडली आहे! कोलेस्टेरॉलच्या नावाने मार्केटिंग खूप केलं जातं! साबणाच्या किंवा टूथपेस्टच्या जाहिरातीत जसे कीटाणू हे खलनायक ठरवले जातात तसेच गोडेतेलाच्या जाहिरातीत कोलेस्टेरॉलला खलनायक ठरवले जाते! कोलेस्टेरॉलविषयी जेवढी उत्सुकता, भीती व गैरसमज आहेत तेवढे इतर कशाबद्दलही नसतील. त्याचे कारण आहे कोलेस्टेरॉलचा हृदयविकाराशी जोडलेला संबंध. कोलेस्टेरॉलयुक्त खाद्यपदार्थ खाल्ल्याने खरोखरीच हृदयविकार जडतो का? कोलेस्टेरॉलयुक्त खाद्यपदार्थ खाल्ल्याने रक्तातले कोलेस्टेरॉल वाढते का? असे अनेक प्रश्न आणि शंका सर्वसामान्य लोकांच्या मनात येत असतात.
इ.स.१९६० च्या सुमारास “फ्रॅमिंगहॅम हार्ट स्टडी” या नावाने हृदयविकाराविषयी एक अभ्यास केला गेला. या अभ्यासात कोलेस्टेरॉलचे रक्तातील प्रमाण व हृदयविकाराचा धोका यांचा संबंध या विषयावर अभ्यास केला गेला. हा अभ्यास सतत दहा-बारा वर्षे चालू होता. त्यानंतर असा निष्कर्ष काढला गेला की ज्या लोकांच्या रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढलेले असते त्यांच्यात हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाणही वाढलेले आढळले. म्हणजेच रक्तातील कोलेस्टेरॉल वाढणे म्हणजे हृदयविकाराला आमंत्रण !
हा निष्कर्ष प्रसिद्ध झाला नी लोकांमध्ये आहारातून कोलेस्टेरॉलला कसे हद्दपार करावे याचा विचार सुरू झाला. व्यापारी वर्गाने याचा फायदा घेतला नसता तरच नवल!
मग झाले कोलेस्टेरॉलफ्री फूडचे फॅड सुरू!

आपल्या देशातील जनतेच्या सार्वत्रिक आहारविषयक अज्ञानामुळे अनेक धक्कादायक गोष्टी आपल्या लक्षात येतात. 
वानगीदाखल :
कोलेस्टेरॉल हा आपला शत्रू नसून मित्र आहे!कोलेस्टेरॉल हा एक मेणासारखा चरबीयुक्त पदार्थ असून तो शरीरासाठी आवश्यक आहे.कोलेस्टेरॉलशिवाय आपण एक मिनिटही जगू शकणार नाही कारण आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीचे आवरण कोलेस्टेरॉलपासून तयार केलेले असते.ड जीवनसत्व (विटामिन D),  टेस्टोस्टेरॉन  (testosterone) व ईस्ट्रोजन (estrogen) सर्खेव हार्मोन्स, यांच्या निर्मितीत शरीराकडून  कोलेस्टेरॉल हा कच्चा माल म्हणून वापरला जातो.कोलेस्टेरॉल हा शरीरात सतत निर्माण होणारा पदार्थ आहे, आपण आहारातून कोलेस्टेरॉल घेतले किंवा नाही घेतले तरी हा आपल्या यकृताद्वारे सतत शहराची गरज भागविण्यासाठी पुरेशा प्रमाणात निर्माण केला जातो.आहारातून सेवन केलेल्या कोलेस्टेरॉलचा रक्तातील कोलेस्टेरॉल वाढण्या किंवा कमी होण्यावर नाममात्र परिणाम होतो.आपल्या शरीरात अनेक हार्मोन्स कोलेस्टेरॉलपासून तयार होतात.कोणत्याही वनस्पतीजाण्या तेलात निसर्गतः कोलेस्टेरॉल मुळीच नसते.कोलेस्टेरॉल फक्त काही प्राणीजन्य पदार्थांमध्ये असते. पण ते आरोग्याला घातक नसते, कारणज्या लोकांना हृदयविकाराचा झटका येतो अशांपैकी ५०% लोकांचे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण नॉर्मल असते.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*आपण कोलेस्टेरॉल व्यायाम करून जाळून टाकू शकतो का?*

कोलेस्टेरॉल हा जरी चरबीसारखा पदार्थ असला तरी आपण जशी व्यायाम करून चरबी जाळू शकतो तसे कोलेस्टेरॉल मात्र जाळू शकत नाही.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*कोलेस्टेरॉल हे चांगले की वाईट?*

जर आपण तूप गरम दुधात किंवा पाण्यात टाकले की ते मिसळले न जात तरंगते. त्याचप्रमाणे कोलेस्टेरॉल हे जर थेट रक्तात सोडले तर ते मिसळले जाणार नाही. यावर उपाय म्हणून आपल्या शरीराने एक युक्ती केली आहे. चरबी किंवा कोलेस्टेरॉल रक्तातून वाहून नेण्यासाठी ते एका बुडबुड्यासारख्या वेष्टनात लपेटले जाते हे वेष्टन प्रथिनांचे असल्याने ते रक्तात विद्राव्य असते. या बुडबुड्यालाच लायपोप्रोटीन (lipoprotein) म्हणतात. कमी-अधिक घनतेप्रमाणे लायपोप्रोटीनचे 2 ते 3 प्रकार आहेत.

Low-density lipoproteins (LDLs) लो डेन्सिटी लायपोप्रोटीन हे वाईट समजले जाते, कारण, ते यकृताकडून  शरीरातल्या विविध पेशींकडे कोलेस्टेरॉल वाहून नेते.High-density lipoproteins (HDLs) हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन हे चांगले समजले जाते, कारण, ते शरीरातल्या विविध पेशींकडून  यकृताकडे कोलेस्टेरॉल वाहून नेते. जितके जास्त रक्तातील HDL तितकी तुमची हृदयविकाराची जोखीम किंवा रिस्क कमी असते!

रक्तातल्या कोलेस्टेरॉलचा आणखीही एक प्रकार असतो
Very Low-density lipoproteins (VLDLs) व्हेरी लो डेन्सिटी लायपोप्रोटीन.
VLDL, HDL आणि LDL हे फक्त रक्तातच असतात, अन्नामध्ये नाही!
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*कोलेस्टेरॉलबद्दल काळजी करण्यासारखे काय?*

रक्तात कोलेस्टेरॉल जर ठराविक पातळीपेक्षा जास्त झाले तर हृदयविकार, पक्षाघात यांसारख्या विकारांची शक्यता वाढते असे तज्ञांचे मत आहे. रक्तातल्या जास्त कोलेस्टेरॉलमुळे हृदयासकट सर्व धमन्यांच्या भिंती कठीण होतात, त्यांची लवचिकता कमी होते आणि त्या हळूहळू अरुंद होऊ लागतात. अश अरुंद झालेल्या धमन्यांमधून संबंधित अवयवाला ऑक्सीजन आणि ग्लुकोज यांचा अपुरा पुरवठा होतो. हृदयाच्या बाबतीत हे घडले तर हृदयविकार आणि मेंदूच्या बाबतीत घडले तर पक्षाघात हे विकार होऊ शकतात.

*रक्तात किती कोलेस्टेरॉल हे जास्त समजले जाईल?*

*टोटल कोलेस्टेरॉल*
……………………………
200 पेक्षा कमी: चालेल
……………………
200 ते 239: बोर्डरलाईन जास्त
……………………
240 पेक्षा जास्त : उच्च पातळी

*आरोग्य संवाद गृप*

*




थायराँईड 


साठी उपाय व उपचार.

*आरोग्य संवाद गृप  आैरंगाबाद पोस्ट क्रमांक 17 दिनांक 08.02.2019*
थायरॉईड साठी 

उपाय १

ऊपाशी पोटी 
1 चमचा जवस पावडर दिवसात ३ वेळ 
1 चमचा धणे पावडर १ वेळ 
1 एक  चमचा बडिसोप १वेळ 
  पावडर न करता  खाऊ शकता  किंवा कोमट पान्या सोबत पावडर करुन घेऊ शकता सकाळी 
रोज खायची 3 महिने 
 उपाशी पोटी 

  उपाय २ 

 सकाळी 
अंघोळ करतांना तोंडात कोमट पाणी पुर्ण भरुन घ्या व अंघोळ होई पर्यंत तसेस पाणी ठेवा त्यांने *थायरॉईड ग्रंथी अँक्टीव होऊन* लवकर आराम मीळतो 

उपाय ३

अनुलोमीलम प्राणायाम  10मी 
कपालभाती प्राणायाम   10मी
उज्जायी प्राणायाम      10 मीनिट
रोज सकाळी संध्याकाळी हे  प्राणायाम करा 

उपाय ४ 

वजन वाढले असेल तर 
भोपळ्याचे (लौकी) ज्युस 20ml  प्या  
 एक ग्लास कोमट पाणी   20 मिली कोरफड ज्युस 
त्यात 10 तुळशीचेपाण चा रस टाका.

उपाय ५

दररोज तांब्याच्या भाड्यातील 
पानि प्यायचे.

उपाय ६

 नारळाच्या झाडाच्या ४ मूळ्या पेन च्या आकाराचा   याचा  काढा बवुन रोज संध्याकाळी  21 दिवस प्यायचे.

उपाय ७

रात्रि ब्रश करुन झोपा सकाळी 
उठल्याबरोबर आपल्या लाळीने थायराँईड ग्रंथीला स्पर्श करुन सावकाश १०  १२ वेळा चोळायच आहे

उपाय ८

थायराँईड ग्रंथीला स्पर्श होईल अशी सुति कापडाची गरम पान्याची पट्टि  करुन रात्रि ३० मिनिट ठेवायची 

उपाय ९

रोज रात्रि झोपतांना सोन्याचा दागिना थायराँईड ग्रंथीला स्पर्श  
होईल अशा पद्धतीने रात्रभर ठेवा 

उपाय १०

आपल्या आहारातुन पांढरे मिठाचा वापर बंदच करुन त्या एैवजी 
सेदव मिठ व काळ्या मिठाचा वापर करावा 

उपाय़ ११

अती तान तनाव आपल्या आजाराचे मुळ कारन असल्यामुळे तनावरहित जिवन 
पुरेशी झोप आनंदी जिवन जगन्याचा प्रयत्न करावा 
योगा प्रानायाम ध्यान आहार याने आपला आजार आपन १०० % बरा करु शकतात 
 3 महिन्यात कुठल्याही प्रकारचे थायरॉईड  100% निल होईल  आराम
मीळेल.





फंगल इन्फेक्षन

( त्वचा रोग बुरशी  )


 असलेल्यांनी
 “विटामन
C  नियमित खाणे फायदेशिर ठरते.
*घरघुती उपाय* 
1)लिंबाचा रस किंवा आवळा पावडर 
व एक चमचा एक वेळ 

मध 1 चमचा दिवसात 4 वेळा    
 2)
तुळशीची      15-20
कडुनिंबाची   15-20
रस घ्या 
सकाळी 
3) कोरफड ज्युस 15 ml कोमट पाणी सोबत 
*अंघोळ*
 तुळशीची      15-20
कडुनिंबाची   15-20
रस घ्या 
व अाल बारीक करून ऊकळू गाळून मग अंघोळी च्या पाण्यात टाका नंतर
आंघोळ करा म्हणजे दुसरीकडे जंतु संसर्ग होत नाही खाजु नये कारण दुप्पट फैलाव होतो     
* 8 दिवसातून दोनदा अंघोळीच्या पाण्यात तुरटी किंवा लिंबु रस टाकावी स्नान करावे
*  नि॑बु पाण्यात टाकुन स्नान करावे 
* एक तास ते 30 मी रोज  उन्हात थांबावे व नंतर स्नान करावे
*महिन्यातून एकदा मृदु स्नान करावे म्हणजे जमिनी खाली एक फुट 
खड्डा खोदुन मग खालची काळी  माती घ्या 
थोडक्यात रसायन मुक्त माती हवी 
वरील प्रयोग एका वेळी एकच करावा 
सर्व उपाय एकदाच करू नये 
*मलम* 
तुळशीची      15-20
कडुनिंबाची   15-20
करंज पाण .  . 5 -7 ताजी पाने घेऊन 
स्वच्छ पाण्यात  धुवून स्वच्छ करून 
बारीक वाटून घ्यावी.
किंवा त्यात एक  चमचा
चंदन पावडर बाजार मिळते ते टाकावे व पेस्ट करून लावा
मिक्सर मधे बारीक करून पेस्ट बनवुन घ्या 
अंगावर लावावे. हा उपाय दिवसातून 2 ते 3 वेळ करावा. 
कोरफड पाण चोळाचे 
*व्यायाम* 
 अनुलोमीलम   
 प्रणायाम10 मीनीट
कपालभाती प्रणायाम 10 मीनीट 
मंडूकासन 7 वेळा 
करा वरील सर्व उपाय 21 दिवस कमीत कमी करायचे आहे आजार बरा झाले  नंतर आैषध बंद करायचे आहे आसन व प्राणायाम सुरुच ठेवायचे म्हणजे कुठलाच 
आजार आपल्या जवळ येणार नाही हि खात्री आहे 
*पथ्य*
हा किडणी व लिवर संबंधीत आजार आहे याचे कार्य सुरळीत होईल 
तर आजार लवकरच बरा होईल पण 
व्यसनापासुन दुर रहावे 
चहा दारू धुम्रपान 
जास्त तिखट व जास्त मसाल्या चे पदार्थ मांसाआहार बंद करावा  करावे
 *आहार*
निंबू आवळा ताक सात्विक आहार घ्या  व्हिटॅमीन c युक्त व रोज एक 
फळांचा समावेश आहारात  असावा 
*वरील घरी करायची आैषध आहेत किंवा पर्यायी आैषध* 
पतंजली 
निम घनवटी 2
तुलसी घनवटी   2
निंम घनवटी 2
कायाकल्प वटी 2
सकाळी संध्याकाळी 

महामजीस्ठादि काढा 10
खदीरारीष्ट 10
 कोरफड ज्युस 10
ml 
 कोमट पाणी सोबत



डोळ्यांचे आजार व उपाय

म्हणतात ना कि आजारपण काही सांगून येत नाही ,तसेच काही घडले माझ्या नवऱ्याच्या बाबतीत.३ दिवसांचा ताप आणि त्या नंतर धुरकट आणि निळसर दिसणं एवढंच काय ते झालेलं.परंतु चेकिंग केल्यावर कळलं की डोळ्यावरच प्रेशर वाढलं.सामान्यत: असणारे २० च एकदम ४१ झाले.आणि Glaucoma  झाल्याचे अनपेक्षित पणे कळल.पुढे डोळ्यासाठीच्या कराव्या लागणाऱ्या शत्रक्रिया आणि लेसर ओघाने आल्याचं आणि त्या केल्याही.
मधल्या काळात 
*आरोग्य संवाद गृपमध्ये  राजु गोल्हार सरांच*
9922315555  मार्गदर्शन घेतलं आणि त्यांनी सांगितलेले उपाय सुद्धा केले .जस कि कोहल्याचा रस पिणे आणि राहिलेल्या चोथ्याचा हलवा खाणे ,आहारात गाजर आणि बिट खाणे ,रात्री ४ बदाम १ आक्रोड भिजवून
व   सकाळी खाणे  आक्रोड आणि मनुके खाणे इ. या सर्वाचा फरक असा पडला की त्यांच डोळ्याचं प्रेशर जे कि डॉक्टरांनी सांगितलं होतं की नॉर्मल व्हायला आणि रिकव्हर व्हायला साधारण ३ महिने लागतील पण चेकिंग केल्यावर ते महिना भरात नॉर्मल होत होत.सध्या फक्त १ ड्रॉप डोळ्यात घालावं लागतोय आणि गोळी बंद केलीये.



👁 _*द्रृष्टी दोष कमी 👀करण्याचे उपाय*_

*चश्मा चा नंबर कसा कमी कराल*    🕶  👓
👀👀👀👀👀👀👀
🖥📟📈📞
डिजिटल युगात टिव्ही, मोबाईल आणि कॉम्प्युटर समोर तासन्-तास घालवल्याने हल्ली कमी वयातच चष्मा लागण्याचे प्रमाण वाढले आहे. कित्येकांना हा चष्मा नको असतो. तुमचा हा प्रॉब्लेम दूर करण्यासाठी आयुर्वेदात अनेक उपाय आहेत ज्यामुळे दृष्टीमध्ये स्पष्टता येऊन चष्म्याचा नंबर कमी केला जाऊ शकतो. चला तर अशाच काही उपायांबाबत जाणून घेऊयात... 

👁 जीरे आणि खडीसाखर एकत्र प्रमाणात घेऊन वाटा. हे मिश्रण दररोज एक चमचा गाईच्या तुपासोबत घ्या.

👁 दररोज रात्री झोपण्यापूर्वी तिळाच्या किंवा ऐरंडिच्या  तेलाने पायांना मसाज करा.

👁दररोज ग्रीन स्मुदि चे सेवन करा. यातील अँटीऑक्सिडंटस् डोळ्यांना निरोगी राखण्यास मदत करतात.
१ नागवेलिच पान 
४ पुदिना पान 
१० तुळशिच पान 
४   निंबोनिचे पान
१ पपई पान तळ हाता येव्हढे 
छोटस आल काळमिठ
जिरे सोप निंबु रस गुळ चविनुसार 
👁 रात्री त्रिफळा १ चमचा  पाण्यात भिजवून सकाळी त्या पाण्याने डोळे धुवा. शिल्लक राहिलेले पानि पिवुन घ्या

👁 रोज रात्री ४ बदाम ४ खारीक १५ काळेमनुके  १ आक्रोड भिजत घाला आणि सकाळी ते खा.

👁 3-4 हिरव्या वेलची एक चमचा बडिशेपसोबत वाटा. हे मिश्रण एक ग्लास दुधासोबत घ्या.

👁 नियमित 
गाजर बिट आवळा  कोहळा पपई निंबु गाजराचा ज्यूस या पैकी कुठलतरी रोज १ नियमित प्यायल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारते.

👁एक चमचा बडिशेप, 2 बदाम आणि अर्धा चमचा खडीसाखर एकत्र करुन बारीक पूड करा. रात्री झोपण्याआधी एक ग्लास दुधात हे मिश्रण टाकून प्या.

👁 रोजच्या जेवणात नियमितपणे हिरव्या भाज्यांचा 
गाजर काकडी बिट सलाड समावेश करा. यातील अँटीऑक्सिडंटस् डोळ्यांचे आरोग्य निरोगी राखतात.

👁 डोळ्यांच्या चारही बाजूंना अक्रोडच्या तेलाने मसाज करा. यामुळे फायदा होईल.

👁 रात्रि झोपताना ब्रश करुन सकळी तोंडात पानी घ्या त्या पान्याने डोळे धुवा 
किंवा लाळ डोळ्यात टाका 
👁 रोज हराळिवर अनवानी पायाने १० मि चाला 
२१ दुर्वाचा रस रोज येकदा 
पोटात घ्या 
👀वरील उपायांद्वारे तुमच्या चष्म्याचा नंबर नक्कीच कमी होऊ शकतो. विशेष म्हणजे हे आयुर्वेदिक उपाय असल्याने तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट होणार नाही,
डोळ्याचा चश्मा चा  नबर कमी होईल 
सर्व प्रकारचे आजार नाहिशे होतिल 


केस गळने
टक्कल पडने
केस पांढरे होने
वाढ न होने आशा आनेक 
समस्या वर उपयुक्त तेल 
*आरोग्य संवाद आैरंगाबाद*
15.10.2017

 उपाय 

1) पतंजली केशकांती तेलाने मालिश करा
रोज केसाची 

2) त्रिफळा चुर्ण  
रोज सकाळी संध्याकाळी एक एक चमचा 
कोमट दुध किंवा पाणी सोबत घ्या
3) डोक धुन्यासाठी साबण शॅंम्पु वापरूनका 
शिकेकाई 100gram
रिठा 100gram
आवळा 100gram
सर्व वाळवुन पावडर 
करून मिक्स करून घ्या 
काचेच्या बरणीत भरुन ठेवा वापरण्या पुर्वी 
एक दोन चमचे पावडर स्टिल च्या पातेल्यात शिजवून घ्या 
डोक्यावर लावा डोके 15 मीनटानी  धूवुन घ्या कधीही साबण शॅंम्पु 
गरम पाणी वापरू नका 
थंड किंवा कोमट पाणी वापरा 
4) पोषक आहार व कॅल्शियम युक्त आहार 
घ्या 
फळ जास्त खा 
गव्हा एव्हडा चुना 
दही दुध किंवा कोमट पाण्यात  घ्या दररोज 
5) तान तनावापासुन दुर रहा 
पुरेशी झोप घ्या 
दररोज सकाळी 30 मी ते 1 तास योग प्राणायाम सुर्यनमस्कार इ 
व्यायाम करावा 

जर कुणाला घरी तेल बनवण्याची कृती 
हवी असेल तर 
 कृती पाठवतो आहे 

*आरोग्य संवाद गृप आैरंगाबाद*
कसे वर सांगितले ले तेल 
बनवण्याची कृती 

तेल
1)मोहरी तेल 1000ml एक लिटर 
2)खोबर तेल  500ml
3) तिळ तेल 100ml
4) एरंडेल तेल 100ml
5)बदाम तेल 50ml
6) आँलिव्ह आँईल 100 ml 
7) कळ॑च तेल 100 ml 
वनस्पती 
1 ब्राम्ही 50 ग्राम 
2 शंखपुष्पी 50 ग्राम 
3 माका 50 ग्राम 
4 महा भ्रुंगराज 50 ग्राम 
5 वडाच्या पारंब्य 50 ग्राम 
6 जास्वंद फुल 50 ग्राम 
7 आवळा पावडर 50
8 मेथी दाना 100 ग्राम 
9 नागरमोथा 25 gram
कृती 
बनवण्याच्या 24 तास आधी 
 कोरफड एक मोठ पान मधोमध कापून 
घ्या त्याचा गर वर  मेथी दाना  टाकून 24 तास ठेवले नंतर मेथी कोरफडीचा पुर्ण गर
शोषुन घेईल शिल्लक राहिलेली कोरपड घेऊ नका फक्त मेथीदाना घ्या
नंतर  
30 लसणाच्या पाकळ्या
1 ताजा चिरलेला  कांदा 
ह्या वस्तू एकत्र करून 
स्टिल किंवा पितळाच्या भांड्यात मोहरीच   तेल टाका  यात कापलेला लसूण, कांदा आणि त्यत सर्व वनस्पती व पावडर मिळवून घ्या. . हे मिश्रण मंद आचेवर 30 मी उकळून नंतर शिल्लक राहिलेले सर्व तेल टाकून कढून  5 ते 10 मिनिट सर्व वस्तू तुप कढवतात तसे कढवून घ्या  शिजवून घ्या. आता रंग बदलला म्हणजे आचेवर कढून किमान  एक तास हे मिश्रण असंच राहू द्या 
थंड झाले वर गाळुन 
वापरू शकता 2 ते 3 महिने  आणखी खोबरेतेलात मिक्स करून  सतत वापरून आपण केसांच्या सर्व समस्या वर समाधान मिळवू शकता
केस समस्या वर 
हा  एकच उपाय 


डोळ्यांचे आजार


नजर कमि होण 
डोळ्यची जळजळ 
सतत डोकेदुखी 
डोळ्यांना दिसत नाही. 
लांबचे व जवळचे कमी दिसते. डोळ्यातून पाणी येते. 
पाणी गळू लागते, 
खुपऱ्या होतात, दृष्टीस अंधूकपणा असतो. 

कारणे 

Tv मोबाईल कंम्पुटर अति वापर 
प्रवासात 
गाडीचालवताना हेल्मेट चष्मा न वापरणे त्या मुळे 
धुळीचे कन डोळ्यात जातात 
त्या मुळे 
आहारात पोषक तत्वाचा आभाव 
रासायनीक पदार्थाचे व मद्य गुटका तंबाखू सेवण धुंम्रपान इत्यादी 
मुळे डोळ्याच्या अनेक समस्या वाढत आहे 
उपाय 
1) अशा वेळी डोळ्यात नुसता मध घालवा रोज रात्री 
2) रात्रीच्या वेळी ब्रश करावा सकाळी उठल्या बरोबर तोंडात कोमट पाणी घ्यावे त्या पाण्याने डोळे धुवायचे 
3) दररोज सकाळी अनवानी पायानी हराळीवर लॉन वर 10 तेन15 मीनीट चालावे 

4)  हिरडा  उगाळून त्या पाण्याचा दिवसातात दोन वेळा डोळे धुवायची 
5) झोपते वेळी दोन थेंब शुद्ध गाईच तुप टाकायचे फक्त 

 यामुळे सर्व दृष्टीदोष नाहीसे होतात. दृष्टी फार लवकर सुधारते.
6) चमचा त्रिफळा चुर्ण 
व कोमट पाणी 3 ग्लास 
दोन चमचे मध  
रोज सकाळी घ्यायचा  घेणे हितकारक आहे. रोज वयोमानाप्रमाणे १ ते २ चमचे मध मध व पाणी एकत्र करुन घ्यावे. डोळे सतेज होतात 
7) रात्री झोपतांना पायाला एरंडाच तेल लावून झोपाव 
 एक
डोळ्यासमस्या सर्व दुर होतात.


   
उपवास करणे

*उपवास करणे ही धार्मिक बाब असली तरी उपाशी राहण्याचे काही वैज्ञानिक फायदेही आहेत. त्याचा आपल्या शरीराला फायदाच होतो, असे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे. जाणून घेऊया उपवास करण्याचे 10 फायदे.*



*१) उपवास केल्याने इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते*

उपवास केल्याने इन्शुलिन सेन्सिटिव्हिटीवर सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून येते. कारबोहायड्रेड (साखर) सहन करण्याची शारीरिक क्षमता वाढल्याचे जाणवते. उपवास केल्याने इन्शुलिन रक्तातून ग्लुकोज घेण्यासाठी सेल्सना संकेत देतात, असे एका अभ्यासातून सिद्ध झाले आहे.

*२) वजन कमी होते*

उपवास केल्याने शरीराची जाडी कमी होते. जेवणाच्या पद्धतीत बदल करुन फास्टिंग केल्यास फॅट सेल बर्न करण्यास मदत होते. साखरेऐवजी फॅटमधून एनर्जी घेण्याचे शरीराला संकेत मिळतात. एखाद्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जर लो बॉडी फॅट बर्न करायचे असेल तर अॅथलेट्स उपवास करतात.

*३) मेटॅबोलिझमची गती वाढते*

उपवास केल्याने पाचनशक्तीला जरा आराम मिळतो. त्यामुळे मेटॅबोलिझमला कॅलरीज बर्न करण्यासाठी संधी मिळते. जर तुमची पाचनशक्ती कमकुवत असेल तर फॅट बर्न करण्यासाठी आणि फुड मेटॅबोलाईज करण्याची क्षमता कमी होते. उपवास केल्याने मेटॅबोलिझमची कार्यक्षमता वाढते.

*४) लॉंगिटीव्हिटीत वाढ होते*

तुम्ही कमी खात असाल तर जास्त काळ जगता हे सत्य आहे. भोजनाची योग्य पद्धती राखली तर लोकांची जिवनमान उंचावते आणि वाढते हे काही संस्कृतींमध्ये सिद्ध झाले आहे. मेटॅबोलिझम कमकुवत झाल्याने वयोमान वाढते. तुम्ही म्हातारे दिसू आणि वागू लागता. त्यामुळे शरीर तरुण ठेवण्यासाठी उपवास करायलाच हवा.

*५) उपवास केल्याने चांगली भूक वाढते*

तुम्ही जर दिवसभरात तीन-चार वेळा अन्न ग्रहण करीत असाल तर तुम्हाला खरी भुक म्हणजे काय हे माहिती नसेल. कधीतरी 12 ते 24 तास उपवास करुन बघा. त्यानंतर भुक म्हणजे काय असते ते समजेल. याने तुमचे हार्मोन्स रेग्युलेट होतात. शरीरासाठी हे चांगले आहे.

*६) उपवास केल्याने भोजनपद्धती सुधारते*

बिंग इटिंग डिसऑर्डरने ग्रस्त असलेल्या लोकांनी उपवास केल्यास फायदा होतो. बऱ्याचदा कामाचे तास आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींमुळे खाण्याची पद्धती विस्कळित झालेली असते. उपवासाने ती सुधारते. त्यामुळे अनेक रोग तुमच्यापासून दूर राहतात. प्रकृती ठणठणीत राहते.

*७) मेंदुची गती वाढते*

उपवास केल्याने ब्रेन डिराईव्ह न्युरोट्रोफिक फॅक्टर (BDNF) नावाचे प्रोटिनची निर्मिती चांगल्या प्रमाणात होते. या प्रोटिनने मेंदुची गती वाढते. कार्य चांगल्या पद्धतीने पार पडते

*८) इम्युन सिस्टिममध्ये सुधारणा होते*

कॅन्सर सेल्सचे फॉरमेशन थांबवणे, फ्रि रॅडिकल डॅमेज कमी करणे, शरीरातील इन्फ्लेमेटरी कंडीशन नियंत्रित करणे आदी कार्ये उपवासातून साध्य केली जाऊ शकतात. जर एखादा प्राणी आजारी पडला तर तो आराम करण्याऐवजी आधी खाणे बंद करतो. कारण शरीरातून त्याला इंटर्नल सिस्टिमवरील ताण कमी करण्याचे अंतर्गत संकेत मिळतात. त्यामुळे शरीर एखाद्या इन्फेक्शनला जोमाने लढा देऊ शकते.

*९) शरीरिक क्षमता वाढतात*

वाचन, मेडिटेशन, योगा, मार्शल आर्ट आदी कामांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी उपवास महत्त्वाचा आहे. शरीरातील पाचन व्यवस्थेत अन्न कमी असेल तर शरीरात जास्त एनर्जी राहू शकते. त्याने काम करण्याची ऊर्जा वाढते. मन संतुलित राहते. नवनवीन कल्पना मनात जन्म घेतात. उत्साह वाढतो.

*१०) स्कीन चांगली राहते*


उपवास केल्याने पाचनक्षमतेला आराम मिळतो. अशा वेळी शरीराला इतर क्रियांकडे लक्ष देण्यासाठी पुरेशी वेळ मिळते. त्यामुळे स्कीन चांगली राहणे, केस मजबूत होणे आदी कामे या काळात पार पाडली जातात. शिवाय शरीरातील अनावश्यक घटक यावेळी बाहेर टाकले जातात. शरीर शुद्ध होते.

चेहऱ्याचा रंग कसा उजळेल



👉 *चेहऱ्यावरील मुरूम काळे डाग**
👉 *मलेसमा वांग मुरुम कोरडी निस्तेज त्वचेवरती👇 करायचे उपाय*

१) पपईचा एक तुकडा किसून त्याची पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावावी. एक तासापर्यंत ती पेस्ट चेहऱ्यावर ठेवावी. त्यानंतर चेहरा धुवून घ्यावा. हा उपाय नियमित केल्याने चेहऱ्याचा रंग नक्की उजळेल.
२) नारळाचे पाणी चेहऱ्यावर दिवसातून दोन वेळा लावल्याने चेहऱ्यावरील डाग आणि सूरकुत्या कमी होण्यास मदत होईल. 
३) पिकलेली केळी थोड्या पाण्यात मिक्स करून घ्यावी. ते मिश्रण चेहऱ्यावर लावून २०-२५ मिनिटे ठेवावे. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा.
४) त्वचा उजळण्यासाठी गुलाब पाणी दुधात मिक्स करून लावावे.
५) कोरफडीचा वापर केल्याने चेहरा गोरा, स्वच्छ आणि ओलसर राहील. किमान अर्धा तास जेल चेहऱ्यावर लावावे. 
६) साखरेला लिंबाच्या रसात मिक्स करून चेहऱ्यावर स्क्रब करावं. त्याने चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाईल.
७) सूर्यफुलाच्या बीया रात्रभर भिजत ठेवून सकाळी हळद आणि केसर टाकून त्याची पेस्ट बनवून घ्यावी. ती पेस्ट २० मिनिटे चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचा रंग उजळण्यास मदत होईल.
८) आंब्याच्या साली बारीक करून दुधात मिक्स करून पेस्ट तयार करावी. ती पेस्ट चेहऱ्यावर १५ मिनिटे लावावी. त्याने सूर्यप्रकाशामुळे काळी पडलेली त्वचा उजळेल आणि चेहरा साफ होईल 👇

.*चेहऱ्यावरील मुरूम काळे डाग**
मलेसमा वांग मुरुम 

 1 काकडी, मध, लिंबाचा रस, आंबेहळद,
बटाट्याचा रस 
मिक्सर मधे बारीक करून फेसपॅक करा
चेहर्यावर लावा अर्धा ते एक  तास ठेवा नंतर चेहेरा स्वच्छ करा व नंतर बदाम तेल लावा 

 2) ताक, नारळाचे पाणी,  पालेभाज़्या रस 

हळद आणि चंदन यांच्या वापराबाबत तर लोकांमध्ये खूप उत्सुकता आहे. साखर ही औषधी असू शकेल यावर कोणाचा विश्‍वासही बसणार नाही. पण प्रत्यक्षात साखर ही चेहरा स्वच्छ धुण्यास उपयोगी पडते. तीच गोष्ट ताकाची. ताकामुळे चेहर्‍याची तकाकी वाढते. त्वचेच्या सौंदर्यासाठी वापरावयाच्या वरील गोष्टींचा वापर करूनच चेहर्‍याला लावण्याकरिता विविध प्रकारचे लेप तयार करावे लागतात. त्यामध्ये सर्वाधिक उपयुक्त ठरणारा लेप म्हणजे काकडीचा रस आणि गुलाब पाणी यांच्या मिश्रणातून तयार होणारा लेप. हे मिश्रण दिवसातून दोन चार वेळा चेहर्‍यावर लावावे, नंतर चेहरा कोमट पाण्याने धुवावा. या मिश्रणात थोडा लिंबाचा रस सुद्धा मिसळावा.

लिंबाच्या रसाने चेहर्‍याची कातडी निरोगी होते. त्याचबरोबर काकडी आणि गुलाब पाण्याचा उपयोग चेहर्‍याच्या त्वचेला थंडाई पोचविण्यास कारणीभूत ठरतात. मध आणि लिंबाचा रस यांचेही मिश्रण उपयुक्त ठरते. दोन चमचे
 3) मधामध्ये थोडासा लिंबाचा रस मिसळून चेहर्‍यावरच्या गडद काळ्या डागांवर लावावा. काही मिनिटे हा थर चेहर्‍यावर ठेवावा आणि चेहरा थंड पाण्याने धुवावा. चेहरा तजेलदार होतो. हळद ही पूर्वपरंपरेने त्वचेचे सौंदर्य वाढविण्यासाठी वापरली जात असते. तेव्हा
 4) थोडीशी हळद घेऊन तिच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस  व 10ते12 तुळशीचेपाण टाकावे  आणि कच्चे दूध चंदन पावडर मिसळून त्यांची पेस्ट तयार करावी. हा थर चेहर्‍यावर वाळेपर्यंत ठेवावा आणि नंतर थंड पाण्याने धुवावा.

5)लिंबाचा रस व खाता सोडा  डागावर लावा व हलकेच मालिश करा 
हा  लिंबाचा रस चोळावा आणि पंधरा मिनिटानंतर ते भाग पाण्याने धुवून टाकावे. तिथली त्वचा सामान्य होते. एकंदरीत हे सगळे पदार्थ त्वचेला तजेला देण्यास उपयुक्त ठरतात.
6) कोरपड गर डागा वर लावा व हलकेच मालिश करा 
नंतर   लिंबाचा रस चोळावा आणि 45 मिनिटानंतर ते भाग पाण्याने धुवून टाकले तरी चालेल 
7) दिवसात चेहरा 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवा 
8 ) कॉसमॅटिक चा वापर टाळा 
9 ) उन्हात जाताना स्कार्फ वापरा 
10) महिलांसाठी  कुठल्याही गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर डॉक्टर च्या मार्ग दर्शनाशिवाय करु नका 
पाळी लांबवायच्या गोळ्या 
सेक्स हार्मोन्स किंवा 
वजन वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी 
वापरले जाणारे आैषध  
डॉक्टर चे मार्ग दर्शना शिवाय घेऊ नये 
विदेशी पेय मद्य पाण 
तसेच कुठल्याही आज़ारात आपल्या स्वतः च्या  मनाने आैषधी घेऊ नका 
आज पर्यंत तुम्हाला वांग कशामुळे येतात हे तुम्हाला कोणीही डॉक्टर सांगू शकणार नाही पण
आज पर्यंत च्या अनुभवाने मी हे निश्चित सांगू शकतो कि किडणी व लिवर निरोगी असेल तर तर तुम्हाला  चेहऱ्यावर मलेस्मा वांग येणार नाही 
*आहारातील टाँक्सिन मुळे किडणी वर येणार्या ताना मुळे चेहऱ्यावर मलेस्मा वांग डाग येतात*  हे मात्र नक्की आहे
*व्यायाम* 
 अनुलोमीलम   
 प्रणायाम10 मीनीट
कपालभाती प्रणायाम 10 मीनीट 
मंडूकासन 7 वेळा किंवा 
पाई चालने 
करा वरील सर्व उपाय 21 दिवस कमीत कमी करायचे आहे आजार बरा झाले  नंतर आैषध बंद करायचे आहे आसन व प्राणायाम सुरुच ठेवायचे म्हणजे कुठलाच 
आजार आपल्या जवळ येणार नाही हि खात्री आहे 
*पथ्य*
हा किडणी व लिवर संबंधीत आजार आहे याचे कार्य सुरळीत होईल 
तर आजार लवकरच बरा होईल पण 
व्यसनापासुन दुर रहावे 
चहा दारू धुम्रपान 
जास्त तिखट व जास्त मसाल्या चे पदार्थ मांसाआहार व बेकरि पदार्थं  बंद   करावे
 *आहार*
निंबू आवळा ताक सात्विक आहार घ्या  व्हिटॅमीन c युक्त व रोज एक काकडी प पइ गाजर बिट
फळांचा समावेश आहारात  असावा 


प्रेगन्सी कॅलेंडरद्वारा गर्भाच्या वाढी बाबत माहिती करून


*
 घेऊ. (स्त्री-पुरुष संबंधानंतर) स्त्रीबीज आणि पुरुषाच्या शुक्राणूंचे मिलन झाल्यावर गर्भबीज ३ दिवस प्रवास करत गर्भाशयात रुजते,आणि गर्भधारणा होते. आणि ९ महिने गर्भाची टप्प्या-टप्प्याने वाढ होयला सुरवात होते.

गर्भावस्थेचे ३ प्रमुख टप्पे मानण्यात येतात

१)पहिले त्रैमासिक १ते३ महिने

२) दुसरे त्रैमासिक ३ते ६ महिने

३) तिसरे त्रैमासिक ६ ते ९ महिने 

१) पहिले त्रैमासिक

पहिल्या महिना

त्रैमासिकात गर्भधारणा झाल्याचे समजते मासिकपाळी बंद होते. कोरड्या उलट्या उमासे सुरु होतात. हे तीन महिने तसे नाजूक असतात. या ३ महिन्यात स्त्रीने जपणे गरजेचे असते. जड उचलणे, धावपळ करणे, शारीरिक आणि मानसिक ताण या गोष्टी टाळाव्या. तसेच आहार देखील सकस ठेवावा.

दुसरा महिना

या काळात गर्भ नाळेद्वारे आईशी जोडला जातो. त्यामुळे आईच्या आहाराद्वारे बाळाला पोषण मिळू लागते. या महिन्यात बाळाच्या हृदयाचा विकास होऊ लागतो त्यामुळे या काळात सावधगिरी बाळगणे आवश्यक असते.

तिसरा महिना

तिसऱ्या महिन्यात बाळाची हाडे आणि कान याचा विकास होऊ लागतो. याकाळात डोके हा शरीराचा सर्वात मोठा भाग असतो तसेच हिरड्या,स्वरयंत्र,पापण्यांच्या विकास सुरु होतो. बाळाच्या पापण्या ७व्या महिन्यापर्यंत बंद असतात

       या त्रैमासिकात बाळाच्या सर्व मुख्य अवयवाच्या विकास होत असतो त्यामुळे याकाळात जास्त सावधगिरी बाळगणे आवश्यक असते

२) दुसरे त्रैमासिक

चौथा महिना

या महिन्यात बाळाचा सर्व शाररिक रचना पूर्ण झालेली असते. या महिन्यात पहिल्या तीन महिन्यातील होणार त्रास कमी होतो. उलट्या मळमळ कमी होते आणि. एकदम प्रसन्न दिसू लागते तिची त्वचा देखील नितळ होते. हा महिना गरोदरपणतील स्त्रीच आनंदी महिना मानत येईल.

पाचवा महिना

या महिन्यात गर्भाची लांबी वाढते.त्यामुळे पोटाचा आकार वाढून त्याचा दाब मूत्राशयावर येतो त्यामुळे लघवीला जाणायचे प्रमाण वाढते. तसेच या महिन्यात गर्भाच्या हाता-पायांच्या बोटांचा विकास होऊ लागतो. तसेच भुवया आणि पापण्याचा विकास होईल.

सहावा महिना

या महिन्यात बाळाच्या संवेदना तीव्र होतील या काळात बाळ प्रतिक्रिया द्यायला लागते तसेच या काळात बाळाला खूप आवाज,तीव्र प्रकाश यांची जाणीव होऊ लागेल. याकाळात बाळाचे वजन साधारण १ पौड इतके होते. या महिन्यात पॉट बऱ्यापैकी दिसू लागते. या महिन्यात विविध तपासण्या करण्यात येतील काही महिलांचे या महिन्यात लोहाचे प्रमाण कमी होते. 

तिसरे त्रैमासिक

सातवा महिना

हा महिना तुम्हांला तुमच्या पोटात असणाऱ्या बाळाची जाणीव करून देणारा महिना असतो. या महिन्यात बाळाच्या हालचाली तीव्रतेने जाणवू लागतात. बाळाचा विकास या महिन्यात झपाट्याने होयला सुरवात होते. या काळात बाळाच्या मेंदूची आणि फुफुसाची वाढ तीव्र गतीने होयला लागते. तसेच बाळाला अंगावरील केस म्हणजे लव देखील या महिन्यातच येते.

काही बालके या महिन्यात वेळेपूर्वी जन्माला येतात. त्याची खूप काळजी घ्यावी लागते

आठवा महिना

या महिन्या बाळाची पूर्ण वाढ झालेली असते. आता तुमचे बाळ केव्हाही या जगात प्रवेश करू शकते. या काळात बाळाची हालचाल आणि बाळाचे प्रतिसाद तीव्रतेने जाणवतात आणि त्या ओळखीच्या झालेल्या असतात. हा महिना आणि पुढील महिना बाळाची वाट बघायला लावणारा महिना असतो.

नववा महिना

या महिन्यात गर्भाशयाचा आकार वाढलेला असतो. या महिन्यात कधीही प्रसूती होण्याची शक्यता असते. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाणारे टाळावे.तसेच ओटीपोटात दुखणे, कळा येणे, पाण्याची पिशवी फुटणे,अश्या प्रकारचे काही फरक जाणवल्यास त्वरित डॉक्ट्रांशी संपर्क साधणे आवश्यक असते.
coppy pest sms 


*आरोग्य संवाद गृप* 
 *10 वर्षी वरील मुलासाठी
*बोलतानाअडखळण चंचल पणा नाही सांगितले अभ्याससाठी करत नाही   काम एैकत नाही आभ्यासात कच्चा आहे स्मरण शकती खुपच कमी अाहे त्यांच्या साठी उपाय*
गायत्री मंत्र 108 वेळ 
🕉 मंत्र 21 वेळ उच्चार करायचा 
बोलतानाअडखळण
अक्कल करा रोज 
 फुल मधा सोबत 
चाटायची 2 किंवा 
4 बदाम रोज रात्री 
भिजत घालायचे व 
सकाळी खायची 
मेधावटी 
1  गोळ्या सकाळी 1 संध्याकाळी द्या 
रात्री 
4)झोपणार तेव्हा आर्धा चमचा शतावरी पावडर आर्धा चमचा बदाम पावडर 
1 चमचे तुप 
एक ग्लास दुध 
एक चुटकीभर खाली दिलेली पावडर  दुधात टाका 
👇
सुंट 
मीरे 
जायफळ
अक्ककरा 
इलायची सर्व  प्रमाणात घ्या  
पावडर बनवुन ठेवा 
एक चुटकीभर दुधात टाका 
व मुलांना पाजा 
वरील प्रयोग 21 दिवस करावा नंतर आैषध बंद करावी 
*गायत्री मंत्र 108 वेळ 🕉 मंत्र 21* 
दुध बदाम तुप हे चालु ठेवु शकता आवडी निवडी नुसार व वयोमानानुसार प्रमाणात बदल करू शकता 
मेडिटेशन 5 मी 
अनुलोमीलम 5 मी
कपालभाती 5  मी
सवय लावा 
3 दिवसा पासुन परिणाम दिसायला लागतील.



           जुनाट वातविकार*


🔴 *ट्रायग्लिसराईड* वाढणे 
🔴 *सांधे दुखी* सुज 
🔴नेहमी *मुतखडा* होत असेल 
🔴 *अँसिडीटी* नेहमी होत असेल तर
🔴 *युरीक अँसिड* वाढले असेल तर  
🔴 *जुनाट वातविकार*
 असेल तर एक वेळा पंचकर्म आवश्य करून घ्या व नंतर मग आैषधी सुरू करा ९० दिवसांनी वरील पैकी कुठलाही आजार राहणार नाही*
साहित्य
100 ग्राम धने 
100  ग्राम मेथी
100 ग्राम बडीसोप 
  50 ग्राम ओवा, 
  50 ग्राम काळे जीरे हे एका
  50 ग्राम काळे जिरे ( कडुजिरे )
 व्यक्तीसाठीचे प्रमाण ३ महिने साठी आहे. यात फरक करू नये. प्रमाण वजन करूनच घ्यावे.
कृती : वरील सर्व  वस्तू वेगवेगळ्या लोखंडाच्या कढईत सौम्य तापमानात (साधारण लालसर होईपर्यंत)  भाजून घ्याव्यात. नंतर तीनही वस्तू एकत्र करून मिक्सरमधून पावडर करावी. 
त्यात आवळा पावडर 
100 ग्राम मिक्स करावी
 100 ग्राम काळ मीठ
अँड कराव सर्व मिक्स कराव 
सकाळी उपाशि पोटी एक चमचा व 
रात्री 
 झोपताना एक चमचा (टी स्पून) पावडर एक ग्लास  कोमट पाण्याबरोबर घ्यावी. पाणी कोमट घेणे आवश्यक आहे. हे चूर्ण रोज घेतल्यामुळे शरीरात कुठेही कानाकोपऱ्यात साचलेली घान कचरा  अॅसिड
सारखे विषारी घटक शरीराची घाण मळाद्वारे अथवा लघवीद्वारे बाहेर निघून जाते. तीन महिन्यानंतर शरीरात अनावश्यक साचलेली चरबी किंवा चरबीच्या गाठी आपोआप विरघळायला लागताते.  ऐका महिन्यात ३ ते ४ किलो वजन कमी होते सुरकुतलेली त्वचा ताणली जाते. शरीर सुंदर होते.
आणखी इतर 
 फायदे :
०१) जुनाट वातविकार कायमचा जातो.
०२) हाडे मजबूत होतात.
०३) काम करण्यास स्फूर्ती येते.
०४) डोळे तेजस्वी होतात.
०५) केसांची वाढ होते.
०६) जुनाट वायुविकारापासून कायमची सुटका होते.
०७) रक्ताभिसरण चांगले होते.
०८) कफ प्रवृत्ती असलेल्यांना तर कायमचा फायदा होतो.
०९) हृदयाची कार्यक्षमता वाढते.
१०) बहिरेपणा दूर होतो.
११) बाळंतपणानंतर बेडौल होणारे स्त्रियांचे शरीर सुडौल होते.
१२) अॅलोपॅथीच्या औषधांमुळे होणारा साईड इफेक्ट कमी करतो.
१३) दात बळकट होतात व त्यावरील इनॅमल टिकून राहते.
१४) रक्तवाहिन्या स्वच्छ राहतात म्हणजे रक्त शुद्ध होते व रक्तातील गुणधर्म टिकून राहतात.
१५) नपुंसकता असेल तर ती दूर होते.
१६) ज्यांना मुल हवे असेल तर त्यांचे होणारे मुल तेजस्वी होते.
१७) मलेरिया, कावीळ, टाईफॉइड, कॉलरा इ. रोगांना प्रतिकार करण्याची शक्ती येते.
१८) त्वचेवर सुरकुत्या लवकर पडत नाहीत. वृद्धापकाळामुळे येणाऱ्या सुरकुत्या पडण्याचा कालावधी लांबतो म्हणजे दीर्घायुष्य लाभते.
१९) स्त्रियांना मासिकपाळी व तरूणपणी किंवा लग्नानंतर येणारी मरगळ, मेनोपॉजचा त्रास दूर होण्यास मदत मिळते.
२०) शरीरात पाण्याद्वारे, हवेद्वारे, तापमानामुळे होणारे जुनाट आजार कायमस्वरूपी नष्ट होतात.
२१) शरीरात वाढलेले कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत मिळते. हार्टअॅटॅक येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात कमी होते.
२२) त्वचेचा रंग काळवंडत नाही. त्वचेचे आजार, त्वचा सुकणे, खाज येणे हे बंद होते.
२३) कोणत्याही वयाची व्यक्ती, स्त्री / पुरूष सर्वांसाठी अतिशय फायदेशीर 
कृपया वाचा आणि लिहुन ठेवा
आणखी आैषधी 
🔴2 ) रोज सकाळी 15 ml कोरपड ज्युस 
🔴*3)रात्री हळद व दुध 2 चमचे तुप घ्या 
🔴*4)रोज एक चमचा जवस घ्या 
व्हिटॅमीन c युक्त आहार जास्त 
1 लिंबु १ आवळा घ्या 
🔴जेवणाच्या वेळा पाळा 
🔴 तनावापासुन व्यसना पासुन  दुर रहा आरोग्याचे नियम पाळा 
🔴 रोज 15  मिनिट 1तास योगा प्राणायाम करा 
८ तास झोप घ्या 
🔴 *वर्ज्य* आहार बंदच करा 
*चहा कॉफी मांसाआहार बीडी सिगारेट तंबाखु गुटका* 
*तेलकट पदार्थ बेकरी  पिज्जा* *बर्गर प्रक्रिया केलेले डबाबंद पदार्थ मैद्या जास्त मसाले*
*हरबरा डाळी चे पदार्थ वांगे बटाट्याचे पदार्थ* 




🔴 खोकला दिर्घ काळ 

 🔴 फुफुसाला ईन्फेक्षन 

 🔴 कफ बेडके येने 

 🔴 स्वसन संस्था बिघाड 

 🔴 स्वस घेन्यास त्रास होने 

 🔴 दमा 

🔴 टिबी  

🔴 दम लागने

🔴 सर्दि कायम होने अँलर्जि

*अौषध बनवन्या साठी ची पद्धती*

तुळशीचेपाण  पाण वाळवुन
+
 सुंट 
+
आेवा    
+
लवंग

जावेत्री
+
जेष्ठ मध 

अोवा 

हळद

झेंडुच फुल 

हे सर्व सम प्रमाणात घेउन 
याचे मिश्रण तयार करूण 
 करून घ्या 
पावडर करून घ्या 
व काचेच्या जार मधे भरुन ठेवा 

 पावडर आर्धा चमचा 

मोहळाचा मध २ चमचे 
घ्या 

दिवसात चार पाच
 वेळा चाटन करुन घ्या
घ्या वरील प्रमाण हे एक
महिणा करा 

असे आराम मिळे पर्यंत घ्याव

दिवसात चार पाच वेळा 
घ्या वरील प्रमाण हे एक 
दिवसाच आहे असे आराम मिळे पर्यंत घ्याव
कायमस्वरूपीस रोगा पासून  साठी सुटका साठी 

रोय आकडा आकमदार 
जिचे पाण हणूमान पुजे साठी वापरली जातात पांढरे व जांभळे फुले असतात कुठेतरी एक फुल  घ्या 
त्याची 500 ग्राम  फुले घेऊन 
ते वाळवून घ्या 
नंतर पावडर करून घ्या 

व  खालील सर्व  पाण वाळवुन 

तुळशीचेपाण 
+
 सुंट 
+
आेवा    
+
लवंग

जावेत्री
+
जेष्ठ मध 

दालचीनी 

हे सर्व प्रत्येकी 10 ग्राम

सम प्रमाणात घेउन 
याचे मिश्रण तयार करूण एकजीव करून् घ्या 
गॅसवर 
तुप 250 ग्राम गरम करून त्यात गुळ  250 ग्राम टाकून वितळून  त्यात रोईच्या फुलाचे पावडर टाका  सर्व पावडर  त्यात टाका
चांगले मिक्स करून थंड 
झाले नंतर बोरा एवढ्या 
गोळ्या बनवुन घ्या 
दिवसातून 4 वेळा
3 महिने सतत घ्या 
प्राणायाम 
10 मी पासून सुरवात करून खालील प्रमाणे 
अनुलोमीलम 20 मी 
कपालभाती 10 मी 
भ्रामरी 10 मी 
मेडिटेशन 10 मी 
पुरक व्यायाम 10 मी 
असे रोज प्राणायाम करून तुम्हची स्वसन संस्था कायमस्वरूपी निरोगी राहाल व  रोगावर विजय मिळवू शकता 
समजले नाही तर 
ज्यांना रोईची अँलर्जि आहे त्यांनी
हा प्रयोग करु नये

          गोमुत्र


।। “ गोमूत्र ” याची माहिती आज आपण घेणार आहोत.

।। गोमुत्रात पोट्याशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम,
।। फॉस्फरस, पोटयाश, अमोनिया, क्रिटेनिन,
।। नायट्रोजन, सोडियम, कार्बोलिक अॅसिड्स,
।। लॅक्टोज, पाचकरस, हार्मोन्स व अनेक खनिजद्रव्यं
।। असतात जी मनुष्याची शरीरशुद्धि व पोषण करतात.

१ ) दातांच्या रोगात दात स्वछ करून गोमूत्र थोडावेळ
।। तोंडात धरुन ठेवल्याने दंतरोग हमखास बरे होतात.
।। हे त्यातल्या कार्बोलिक अॅसिडमुळे होते.

२ ) लहान मुलांची हाडे कमजोर असल्यास, सकाळी
।। अनोशापोटी, नियमित 50 मिली गोमूत्र घेतल्याने
।। काही दिवसात हाडे बळकट होतात.

३ ) गोमुत्रातील लॅक्टोज मुले व वृद्ध यांना प्रोटीन्स देते.

४ ) गोमूत्र, आपल्या हृदयाच्या पेशींना टोन अप करते.

५ ) गोमूत्र, वृद्धावस्थामधे मेंदूला दुर्बल होऊ देत नाही.

६ ) गोमूत्र, महिलांच्या “हिस्टिरिया” जनिक मानसिक
।। रोगांना रोखते.

७ ) सिफलिस, गनेरियासारख्या यौन रोगांना “गोमूत्र”
।। नष्ट करते.

८ ) उपाशिपोटि अर्धा कप गोमूत्र नियमित घेतल्याने,
।। सर्व यौनरोग हमखास बरे होतात.

९ ) महत्वाची बाब म्हणजे गोमुत्राने बरा झालेला आजार
।। पुन्हा लवकर होत नाही, हे गोमुत्राचे वैशिष्ठ्य आहे.

१० ) गोमुत्रातील, कार्बोलिक अॅसिड हाडे, मज्जा
।। व विर्याला शुद्ध करते.

११ ) नियमित गोमुत्र प्यायल्याने, एक महिन्यात
।। २ ते ३ किलो अतिरिक्त वजन कमी होते.

१२ ) गोमुत्र, त्वचारोगांसाठी सर्वोत्तम औषध आहे.

१३ ) गोमुत्राने एक्सेस कोलेस्टेरॉल नष्ट होते.

१४ ) गोमुत्र थायरॉइड मधे ही फायदा देते.

१५ ) गोमुत्राने बद्धकोष्ठता हा आजार पूर्ण बरा होतो.

१६ ) गोमुत्राने पाइल्स, मुळव्याध बरा होतो.

१७ ) हार्ट मधील ब्लॉकेज गोमुत्राने हळू हळू ओपन होतात.

१८ ) ५ पाने तुळशीची, ५ चमचे गोमूत्र, नियमित
।। घेतल्याने प्राथमिक स्थितीतील कैंसर, टीबी, बरा होतो.

१९ ) नियमित गोमुत्र घेतल्याने बॅक्टेरियल व व्हायरल
।। इंफेक्शन कधीही होत नाही.

२० ) ३० मिली गोमुत्रात ३ चमचे मध घालून पाजल्याने
।। लहान मुलांच्या पोटातील थ्रेडवर्मस, सुत्रकृमी एक
।। आठवड्यात नाहिसे होतात. मूल निरोगी होते.

२१ ) बेकरीचे पदार्थ, वड़ापाव, भजी, फास्टफूड
।। अशा पदार्थांनी गॅसेस, आंबट ढेकर, अॅसिडिटी
।। यासारखे आजार हमखास होतात. यावर डॉक्टर
।। गोळ्या किंवा सिरप देतात. याने आजार पूर्ण बरे
।। न होता कायमचे जडतात. यावर गोमुत्र रामबाण
।। उपाय आहे.

२२ ) पक्वाशयाच्या सुजेमुळे अल्सर झाल्यावर
।। ऑपरेशन करायला सांगतात. असे ऑपरेशन
।। नियमित गोमूत्र सेवनाने हमखास टळते.

२३ ) जे लोक कायम गोमूत्र घेतात, त्यांची पचनव्यवस्था
।। उत्तम असते. पोटाचे रोग असलेल्यांनी नियमित गोमूत्र
।। घेत रहावे.

२४ ) गोमुत्राने जखमा लवकर बऱ्या होतात व धनुर्वात
।। होण्याचा धोका टळतो.

२५ ) चमचाभर गोमुत्रामधे 2 थेंब मोहरीचे तेल मिसळून
।। नाकात टाकल्याने बंद नाक त्वरित मोकळे होते.
।। श्वास घेणे सोपे होते.

२६ ) गोमूत्रात थोड़े गाईचे तूप व कापूर मिसळून कपड़ा
।। ओला करून छातीवर ठेवल्याने कफ विरघळून छाती
।। मोकळी होते.

२७ ) सायटिका, गुडघे, कोपर, पोटऱ्या, मांसपेशींमधे
।। दुखणे, सूज आल्यास गोमुत्रापेक्षा मोठे दुसरे औषध नाही.

२८ ) संधिवात, हाडे ठिसुळ होणे, रुमेटिका फिव्हर
।। आणि अर्थ्रायटिसमधे सर्व औषधे निष्फळ ठरतात.
।। अशा ८० प्रकारच्या वातरोगांमधे गोमूत्र एकमात्र
।। औषध आहे. यासाठी अर्धा कप गोमुत्रात २ ग्रॅम
।। शुद्ध शिलाजीत, १ चमचा सुंठचूर्ण, शुद्ध गुग्गुळ
।। किंवा महायोगराज गुग्गुळच्या २ गोळ्या मिसळून
।। पाजा. हाडांचे आजार बरे होतात.

२९ ) शौचाला साफ़ न होण्याने सर्व रोगांना निमंत्रण
।। मिळते. गोमूत्र, लघवीचे आजार, शौच म्हणजे
।। मलावरोध दोघांना मोकळे करते. अशा वेळेला
।। गोमूत्र दोन्ही वेळा ५० - ५० मिली घ्यावे.

३० ) गोमुत्रात एरंड तेल अथवा बादाम रोगन १ चमचा
।। मिसळून दिल्याने जुलाब साफ़ होतात.

३१ ) लहान मुलांना शौचाचा त्रास होत असल्यास
।। गोमुत्रात २ चमचे मध मिसळून पाजावे.

३२ ) गाईच्या दुधात २ चमचे तूप मिसळून पाजल्याने
।। गर्भवती महिलांचा मलावरोध नाहिसा होतो.

३३ ) डायबिटिसमधे गोमूत्र फार उपयुक्त आहे.
।। गोमूत्र डायबिटीस कंट्रोलमधे ठेवते.

३४ ) यकृतरोग, काविळ, जॉण्डिस या रोगांमधे गोमूत्र
।। व पुनर्नवा मंडूर घ्यावे. कोरफडीच्या ३० मिली रसात
।। ५० मिली गोमूत्र मिसळून प्यायल्याने पचनसंस्थेचे
।। सर्व अवयव रोग मुक्त होतात.

३५ ) २ ग्रॅम ओवाचूर्ण किंवा जायफळ वाटून गोमुत्रात
।। मिसळून पाजल्याने पोटाचे दुखणे, मुरडा, आव, भूक
।। न लागणे असे आजार ठीक होतात.

३६ ) मुळव्याधीच्या कोणत्याही तक्रारीमधे ५० ते १००
।। मिली गोमूत्र प्यायल्याने फायदा होतो.

३७ ) खरुज, एक्झिमा, पांढरे डाग, कुष्ठरोग यामधे
।। गोमुत्रात गुळवेलीचा रस मिसळून सकाळ संध्याकाळ
।। प्यायल्याने असे आजार त्वरित बरे होतात. त्वचेवर
।। बटमोगऱ्याच्या तेलात गोमूत्र मिसळून मालीश करावे.

३८ ) हृदयविकारामधे गोमूत्र प्यायल्याने, रक्तातील
।। गुठळया विरघळतात.

३९ ) हाय ब्लडप्रेशर व लो ब्लडप्रेशरमधे गोमुत्रातील
।। लॅक्टोज, जबरदस्त परिणाम करते. हृदयरोगात गोमूत्र
।। उत्तम टॉनिक आहे.




नागीण 

त्वचारोग 

*आरोग्य संवाद गृप*


👉आयुर्वेदिक उपचार

नागिणीत वेदना, खाज किंवा आग असली तरी प्रमुख चिकित्सा ही पित्तशामक अशीच करावी लागते.

👉पेशंटची तपासणी करून पोटात

*सकाळी*
४ उंबाराच्या पानाचा
२१ दुर्वा
१ नागवेलोच पान
४ पुदिना चे पान
१ तुळसिच पान
याचा हिरविच स्मुदि करुन
गाळुन
 ऊपाशि पोटि घ्या
*दुपारी*
कडुनिबावरचा
गुळवेल काढा      १५ml
महामंजिंष्टादि काढा  १५ml
*संध्याकाळी*
खदिरारिष्ट         काढा      १५ml
कायाकल्प वटी २ गोळ्या
संशमनी वटी २ गोळ्यां
डा्ँक्टरच्या मार्गदर्शनाने घ्यावे
दिली जाते.
*मलम*
ऊंबराची मुळी घासुन

दुर्वांचा रस करुन

कोरफडीचा गर

औषधे बाहेरून लावण्यासाठी हमखास गुणकारी ठरतात.

👉 *पथ्य*

 हिरवी मिरची, लसूण चटणी, लोणचे, गरम मसाला, आलं-लसूण- मिरची, तीळ-खोबरं, पंजाबी-चायनीज-चाट, शेंगदाणा-काजू यांसारखे सर्व पित्त वाढवणारे पदार्थ बेकरिचे पदार्थ  पूर्ण बंद करणे आवश्यक आहे.

पोट साफ ठेवणेही गरजेचे आहे.

महत्त्वाचे म्हणजे पहिले आठ-दहा दिवस तरी संपूर्ण घरी राहणे आवश्यक आहे. नागीण काही प्रमाणात संसर्गजन्य आहे. नागीण झालेल्या पेशंटच्या संपर्कात लहान मुले आली तर त्यांना  नागीण नाही, पण कांजिण्या येऊ शकतात. घरी राहून नागिणीची जागा जेवढी उघडी राहील तेवढे चांगले असते.




                सांधे दुखी

🔴 *ट्रायग्लिसराईड* वाढणे
🔴 *सांधे दुखी* सुज
🔴नेहमी *मुतखडा* होत असेल
🔴 *अँसिडीटी* नेहमी होत असेल तर
🔴 *युरीक अँसिड* वाढले असेल तर
🔴 *जुनाट वातविकार*
 असेल तर एक वेळा पंचकर्म आवश्य करून घ्या व नंतर मग आैषधी सुरू करा ९० दिवसांनी वरील पैकी कुठलाही आजार राहणार नाही*
साहित्य
100 ग्राम धने
100  ग्राम मेथी
100 ग्राम बडीसोप
  50 ग्राम ओवा,
  50 ग्राम काळे जीरे हे एका
  50 ग्राम काळे जिरे ( कडुजिरे )
 व्यक्तीसाठीचे प्रमाण ३ महिने साठी आहे. यात फरक करू नये. प्रमाण वजन करूनच घ्यावे.
कृती : वरील सर्व  वस्तू वेगवेगळ्या लोखंडाच्या कढईत सौम्य तापमानात (साधारण लालसर होईपर्यंत)  भाजून घ्याव्यात. नंतर तीनही वस्तू एकत्र करून मिक्सरमधून पावडर करावी.
त्यात आवळा पावडर
100 ग्राम मिक्स करावी
 100 ग्राम काळ मीठ
अँड कराव सर्व मिक्स कराव
सकाळी उपाशि पोटी एक चमचा व
रात्री
 झोपताना एक चमचा (टी स्पून) पावडर एक ग्लास  कोमट पाण्याबरोबर घ्यावी. पाणी कोमट घेणे आवश्यक आहे. हे चूर्ण रोज घेतल्यामुळे शरीरात कुठेही कानाकोपऱ्यात साचलेली घान कचरा  अॅसिड
सारखे विषारी घटक शरीराची घाण मळाद्वारे अथवा लघवीद्वारे बाहेर निघून जाते. तीन महिन्यानंतर शरीरात अनावश्यक साचलेली चरबी किंवा चरबीच्या गाठी आपोआप विरघळायला लागताते.  ऐका महिन्यात ३ ते ४ किलो वजन कमी होते सुरकुतलेली त्वचा ताणली जाते. शरीर सुंदर होते.
आणखी इतर
 फायदे :
०१) जुनाट वातविकार कायमचा जातो.
०२) हाडे मजबूत होतात.
०३) काम करण्यास स्फूर्ती येते.
०४) डोळे तेजस्वी होतात.
०५) केसांची वाढ होते.
०६) जुनाट वायुविकारापासून कायमची सुटका होते.
०७) रक्ताभिसरण चांगले होते.
०८) कफ प्रवृत्ती असलेल्यांना तर कायमचा फायदा होतो.
०९) हृदयाची कार्यक्षमता वाढते.
१०) बहिरेपणा दूर होतो.
११) बाळंतपणानंतर बेडौल होणारे स्त्रियांचे शरीर सुडौल होते.
१२) अॅलोपॅथीच्या औषधांमुळे होणारा साईड इफेक्ट कमी करतो.
१३) दात बळकट होतात व त्यावरील इनॅमल टिकून राहते.
१४) रक्तवाहिन्या स्वच्छ राहतात म्हणजे रक्त शुद्ध होते व रक्तातील गुणधर्म टिकून राहतात.
१५) नपुंसकता असेल तर ती दूर होते.
१६) ज्यांना मुल हवे असेल तर त्यांचे होणारे मुल तेजस्वी होते.
१७) मलेरिया, कावीळ, टाईफॉइड, कॉलरा इ. रोगांना प्रतिकार करण्याची शक्ती येते.
१८) त्वचेवर सुरकुत्या लवकर पडत नाहीत. वृद्धापकाळामुळे येणाऱ्या सुरकुत्या पडण्याचा कालावधी लांबतो म्हणजे दीर्घायुष्य लाभते.
१९) स्त्रियांना मासिकपाळी व तरूणपणी किंवा लग्नानंतर येणारी मरगळ, मेनोपॉजचा त्रास दूर होण्यास मदत मिळते.
२०) शरीरात पाण्याद्वारे, हवेद्वारे, तापमानामुळे होणारे जुनाट आजार कायमस्वरूपी नष्ट होतात.
२१) शरीरात वाढलेले कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत मिळते. हार्टअॅटॅक येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात कमी होते.
२२) त्वचेचा रंग काळवंडत नाही. त्वचेचे आजार, त्वचा सुकणे, खाज येणे हे बंद होते.
२३) कोणत्याही वयाची व्यक्ती, स्त्री / पुरूष सर्वांसाठी अतिशय फायदेशीर
कृपया वाचा आणि लिहुन ठेवा
आणखी आैषधी
🔴2 ) रोज सकाळी 15 ml कोरपड ज्युस
🔴*3)रात्री हळद व दुध 2 चमचे तुप घ्या
🔴*4)रोज एक चमचा जवस घ्या
व्हिटॅमीन c युक्त आहार जास्त
1 लिंबु १ आवळा घ्या
🔴जेवणाच्या वेळा पाळा
🔴 तनावापासुन व्यसना पासुन  दुर रहा आरोग्याचे नियम पाळा
🔴 रोज 15  मिनिट 1तास योगा प्राणायाम करा
८ तास झोप घ्या
🔴 *वर्ज्य* आहार बंदच करा
*चहा कॉफी मांसाआहार बीडी सिगारेट तंबाखु गुटका*
*तेलकट पदार्थ बेकरी  पिज्जा* *बर्गर प्रक्रिया केलेले डबाबंद पदार्थ मैद्या जास्त मसाले*
*हरबरा डाळी चे पदार्थ वांगे बटाट्याचे पदार्थ*




    मनक्याचे आजार व मनक्यातील ग्याप झिज 
🌸सांधे दुखी
🌸 गुढगे दुखी
🌸 कंबर दूखी
🌸 पाठीचे आजार
🌸 कॅल्शियम ची कमतरता
🌸 पायाला मुंग्या येण
डोके हाताला  मुंग्या येण
*रामबान उपाय*
सांध्यांमध्ये लुब्रिकंट, कॅलशियम तयार होण्यासाठी जवस
तीळ आळीव गव्हाच्या एवढा चुना
 *बाभळीच्या शेंगा बिया सकट वाळवून त्याचे चूर्ण तयार करा चुर्ण दोन वेळ मधा सोबत न चुकता घ्या*

  *३ महिन्यात गुडघेदुखी व इतर मनक्याचे सर्व आजार  कायमस्वरूपी दुर  होण्यासाठी हि पोस्ट सविस्तर वाचा वी*

*कारणे व उपचार*
बदललेली जिवनशैलीमुळे आज़ 50 वर्षी च्या  वरील
50%लोकांना भेडसावनारी समस्या
चुकीच्या सवई व्यसन
आरोग्याकडे दुर्लक्ष

🌸आजाराची लक्षणे
1हात बधिर होणे, खांद्यापासून हाताच्या बोटापर्यंत मुग्या येणे.
इत्यादी लक्षणे दिसून येतात. मणक्याचा आजार झालेल्या रुग्णामध्ये कंबरेच्या किंवा मानेच्या मणक्यामधील वंगणासारखा पदार्थ कमी झाल्यामुळे दोन मणके हे एकमेकांवर घासल्याने मणक्याची झीज होऊन त्या ठिकाणी गॅप तयार होतो.किंवा मणक्यातील गादी घासली जाते.
 त्यामुळे मुंग्या येतात किंवा दुखते
 कंबरेत दुखणे,हाता  पायांना मुग्या येणे.
2> सकाळी उठताना त्रास होणे.
3> चालताना त्रास होणे किंवा चालता न येणे.
4> पायाच्या मागील बाजूने कंबरेपर्यंत शीर दुखणे.
5> मांडी घालून खूप वेळ बसू न शकणे.
6> शौचाला बसता न येणे.
7> चक्कर येणे.
🌸मणक्याचे आजार होण्याची कारणे 🌸
1> डोक्या खाली मोठ्या उशीचा वापर करणे  खांद्यावर किंवा पाठीवर जड वजनाच्या वस्तू उचलणे.
2> खड्डे असलेल्या रस्त्यावरून सतत मोटारसायकलवरून प्रवास करणे.
3> अपघातामुळे मणक्याला इजा होणे, सतत बैठे काम करणे.
4> पोट साफ न होणे, सतत वेदनाशामक औषधी खाणे.
5> स्त्रियांमध्ये पाळी बंद झाल्यानंतर हाडांना येणारा ठिसूळपणा.
6> गर्भाशयाची पिशवी काढून टाकणे.
7> जेवणामध्ये वातदोष वाढवणारे पदार्थ अधिक असणे उदा. वांगे, बटाटे, हरभरा डाळ, वाटाणे, तळलेले पदार्थ, अति तिखट पदार्थ इ. अनेक कारणांमुळे शरीरात वात दोष वाढून दोन मणक्यातील वंगणासारखा स्निग्ध पदार्थ कमी होऊन मणक्याचे आजार उद‌्भवतात.
8> संकरीत धान्य व फवारलेले धान्य तसेच पालेभाज्या यामुळे हाडांना ठिसूळपणा येतो
मणक्यातील हाडे ठिसूळ होण्याला
व्यायामाचा आभाव
कायमस्वरूपी तान तनावात राहण असे
अनेक कारणे आहेत. आयुर्वेदामध्ये मणक्यांच्या विकारावर अत्यंत उपयुक्त व स्थायी स्वरूपाचे *पंचकर्म* उपचार उपलब्ध आहेत. आयुर्वेदातील काही मूलभूत तत्त्वे अंगीकारल्यास मणक्यांचे होऊ घातलेले विकार आपण टाळू शकतो.
बरे होऊ शकतो

आयुर्वेद उपचार
1> सुरुवातीस बरेच दिवस वेदनाशामक औषधी खाऊन रुग्ण आयुर्वेदाकडे येतो. वेदनाशामक औषधींनी तात्पुरते बरे वाटते, परंतु वेदनाशामक औषधी ही काही मणक्याच्या आजाराची परिपूर्ण चिकित्सा नाही.
2> वेदनाशामक औषधी घेणे, शरीराला वजन बांधणे व ऑपरेशन करणे, हा क्रम ठरलेलाच. परंतु आयुर्वेदीय पंचकर्माद्वारे बरीच मणक्याची ऑपरेशन निश्चित टळू शकतात.
पंचकर्मामध्ये : सर्वांग स्नेहन- बॉडी मसाज
सर्वांग स्वेदन- स्टीम बाथ
यामुळे शिरा मोकळ्या होण्यास मदत होते, वात कमी होतो. स्नायूंना आलेला कठीणपणा (stiffness)
नष्ट होऊन ते लवचिक होतात.
बस्ती - वात दोषावरील प्रमुख व खात्रीशीर उपचार मणक्याच्या विकारात प्रामुख्याने तिक्तक्षिर घृत बस्ती, यापन बस्ती, मज्जा बस्ती या बस्ती प्रकारांचा अद‌्भुत लाभ होतो. नियमित वर्षातून एक वेळा वरील बस्ती घेतल्यास व्याधी पुन्हा पुन्हा होत नाही.
कटी बस्ती, मन्या बस्ती - कंबर व मान या प्रदेशी औषधी सिद्ध तेल काही काळ ठेवले जाते. या सर्व बस्ती प्रकारामुळे हाडांची झीज भरून येण्यास मदत होते. मणक्यामधील वंगणासारखा पदार्थ तयार होण्यास मदत होते.
पत्रपोटली - या उपचारामध्ये विविध वातशामक औषधी उदा. एरंडपत्र, निर्गुडीपत्र, शिग्रुपत्र, चिंचपत्र इत्यादी पानाची पोटली करून शेक दिला जातो.
नस्य - या उपचारादरम्यान नाकामध्ये औषधी सिद्ध तूप किंवा तेल नाकात सोडले जाते. यामुळे मानेच्या मणक्यांचा गॅप भरून
निघतो
तसेच विविध आयुर्वेदिक उपचार, सुवर्ण कल्प,
 नैसर्गिक कॅल्शियम कल्प वातनाशक औषधींनी मणक्याच्या आजारावर मात केली जाऊ शकते.
पथ्यापथ्य : काय खावे / काय करावे.स्निग्ध,उष्ण असा आहार.गहू,नाचणी,उडीद,लसूण,आले,
एरंड तेलाची चपाती.
योगासन :

भुजंगासन, पादपश्चिमोत्तासन, धनुरासन, सुप्तरासन, पवनमुक्तासन इत्यादी योगासने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावी.
प्राणायाम :
 अनुलोमीलम15 मीनीट  कपालभाती 15 मीनीट

अपथ्य- काय करू नये / काय खाऊ नये.वांगे,बटाटे,हरबरा डाळ,वाटाणे,चवळी,वाल,अतितिखट पदार्थ कटाक्षाने टाळावीत.अति परिश्रमाची कामे टाळावीत,जास्त मोटारसायकल प्रवास टाळावा.आंबट रसामुळे हाडांची व मणक्यातील चकत्यांची झीज लवकर होते.जड वजनाच्या वस्तू उचलू नये.आंबट पदार्थ,दही,चिंच व आम्ल रसाचे विदाही पदार्थ उदा.इडली,ढोकळा,पाव,डोसा बंद करावे.आतापर्यंत अनुभवातून अनेक रुग्णांना आॅरेशनशिवाय गुण देण्यास यश मिळाले आहे.
1)तेल व मसाजव्दारे सांध्यास व खोलवरील स्नायूस  गरम पाण्याच्या पिशवी ने शेक देणे सांध्यातील वेदना घालवणे शक्य आहे
तेल बनवण्याची पद्धत
*मोहरी तेल1000 ml
* एरंड तेल 250 ml
*तीळ तेल  250 ml
* कोरपड 500 gram
* पारीजात चे फुले व पाण 500 gram
* निर्गुडीपत्र,500 gram
* मेथी पावडर 250gram
*आेवा 100gram
*आवळा पावडर  100gram
* 10 लवंग gram
* 100 लसुन  gram
सर्व एकत्र करून
1 तास ऊकळून
घ्या थंड करून
काचेच्या बाटलीत भरुन ठेवा व
कुठल्याही सांधे दुखी व मुका मार मुचकल्यावर
चालेल
2)गरम पाण्याच्या पिशवी ने शेक देणे
4)पुरक व्यायाम  physiotherapy
या
व्यायाम पद्धती मधे मनक्या संदर्भ व्याधीचे व्यायाम ने  स्नायूसंधींना बल प्राप्त करुन देणारी उपचार पद्धती आहे
 व व्याधी परत होवु नये म्हणुन केली जाणारी उपचार व व्यायाम पद्धती आहे
*आहारात व आैषधी*
  #जवस 1 चमचा
  #तिळ 1चमचा
  #आवळा पावडर
  1चमचा 
 #अश्वगंधा पावडर 1/2चमचा सकाळी संध्याकाळी
 # मेथी पावडर 1चमचारोज घ्या
गव्हा एवढा चुना रोज
दुध दही किंवा कोमट पाणी सोबत घेणे
* बाभळीच्या शेंगा बि सकट 500 ग्राम घ्या
वाळवुन चुर्ण बनवुन घ्या रोज आर्धा चमचा चुर्ण दोन वेळ मधा सोबत न चुकता घ्या चुर्ण दोन वेळ मधा सोबत न चुकता घ्या

🌸रोज उपाशी पोटी सकाळी 👇
आळीव 1 एक चमचा रात्री भिजत घाला सकाळी त्यात एक चमचा तुप एक 2 चमचे गुळ ड्रायफ्रुट व
2 चमचे तुप  इलायची
टाकुन खिर करून खा
वरील संपुर्ण उपचार पद्धतीमध्ये,रुग्णास सरासरीबरेच 3 महिने  दिवस उपचार  करावे लागेल,पोटातुन
औषधी साधारणतः  ३ महिने घ्यावी लागतील.व्यक्ती,व्याधी व प्रकृती परत्वे उपचाराचा कालावधी बदलु शकतो.

 योग्य आहार,योग्य व्यायाम व योग्य आैषधी उपचार 20 %
80% ,योग प्राणायाम व व्यायामाच्या  यांच्या सहाय्याने आपण100%
 नक्कीच व्याधीमुक्त होवु शकता
योगा किंवा सुर्य नमस्कार शक्य असेल तर दोन्हीही
भस्रीका 10 मीनीट
अनुलोमविलोम 10 मीनीट
कपालभाती 10 मीनीट
मेडीटेशन 15

..🌱🌾...गुळवेल,..( गडुचि., अम्रूता, गिलोय)

..                         
      गूळवेल  . हिला अम्रुता असेहि म्हटले आहे, कारण हि तरुण ठेवणारि, म्हातारपण व रोगाचा निश करणारी,  एक प्रकारचि संजिवनि बूटिच आहे,
        .।।कन्दोद्भवा गुडूची व कटूष्णा संनिपातहा।। विषघ्नि ज्वरभूतघ्नि वलिपलितनाशनी।।..

🌱🌾 गूळवेल हिअनेक वर्षे टिकणारि, एखाद्या झाडाच्या आधारे धरून वर चढणारि, नेहमिच हिरविगार राहणारि, वेल आहे, हिचे कांड आणि पाने औषधात वापरलि जातात, अनेक रोगात फार गुणकारि आहे गुळवेल, यक्रुत विकारात गुळवेल सत्व अर्धा चमचा, व हळद अर्धा चमचा व एक चमचा मध  दिवसातून 3,4,  वेळा देणे,   मधूमेहातः  गुळवेलाचि मूळे मधुमेहि रूग्णांचि रक्तशर्करा कमि होते तसेच मधूमेहात होणारे मज्जादाह( न्युरायटिस) व अंधत्व( आँप्टिक न्यूरायटिस) इ.
 उपद्रव टाळल्या जातात..

.🌱🌾. गुळवेलिचे चूर्ण कोमट पाण्यातून घेतल्यास घाम येउन ताप बरा होतो, कोणत्याहि ज्वरात गुळवेलिचा काढा द्यावा, काढा करतांना ओलि गुळवेल घ्यावि, अर्धा लिटर पाण्याचा एक अष्टमांश काढा करून तो पिण्यास  द्यावा, सर्व प्रकारच्या वात- पित्- कफाच्या ज्वरात पंचभद्राचा काढा गुणकारि आहे,. गुळवेल, पित्तपापडा, नागरमोथा, व सुंठ, काडेकिराईत, पाच औषधे प्रत्येकि समप्रमाणात घेउन अर्धा लि. पाण्यात एक अष्टमांश काढा करावा,व रूग्णास द्यावा..

🌱🌾.  संधिवातात, व आमवातात, गूळवेलिचा व सुंठिचा काढा घ्यावा, पेराएवढा तुकडा व एक लहान सुंठ ठेचून   अर्धा लि, पाण्यात उकळवून हा काढा थोडा, थोडा, रूग्णास द्यावा,आराम पडतो,   गुळवेलिचे सत्व क्षयज्वर बराकरते, हे सत्व  २ ग्रँम, ४, ग्रँम तूप, ८ ग्रँम खडिसाखर, व  १२ ग्रँम लोणि असे एकत्रित घ्यावे , रोज घेतल्याने क्षयरोग्याचा ताप कमि होतो,. भूक वाढते, शक्ति वाढते,

.🌱🌾.  मूत्रविकारांवर उपयुक्तः। गुळवेलिचा रस, ओल्या हळदिचा रस, आवळ्याचा रस,  समप्रमाणात घेतला असता, युरिन करतांनाचि जळजळ, मूत्राघात,  यूरिन साफ न होणे, हे सर्व त्रास  बंद होतात,  जेव्हा आपल्या रक्तातले प्लेटलेटस् कमि होतात, तेव्हा गुळवेल सत्व किंवा काढा घ्यावा  फार लवकर त्या वाढतात,
 मलेरिया, डेंगू,  वायरल फ्लू, या सर्व तापात गूळवेल रस व मध दिल्यास आराम पडतो,.

🌱🌾. गुळवेल आपले पाचनतंत्र सुधारते,  पोटासंबंधीचे आजार बरे करण्यासाठि गूळवेल प्रसिद्ध आहे, पचनसंस्था मजबूत करण्यासाठि, एक ग्रँम गुळवेल पावडर मद्ये थोडि आवळा पावडर मिसळून नियमित सेवन करावे,. मूळव्याधिचा त्रास होत असल्यास, गूळवेलाचा स्वरस   ताकासोबत घ्यावा, उच्च रक्तदाबात गुळवेल अतिशय उपयुक्त ठरते, कायम  गूळवेल सत्व मधासोबत घेतल्यास  बी, पि, नियंत्रणात  राहते,

 🌱🌾..   गुळवेल रक्ताभिसरण ऊत्तम करते त्यामूळे ह्रदयाला बळकटि येउन हार्ट अटँक येण्याचि संभावना राहत नाही, गुळवेल सत्व व अम्रुतारिष्ट याकरता फायदेशिर आहे,.  गूळवेलचे चूर्ण व दूध साखर स्रि पुरूषांच्या जननसंस्थेच्या अनेक विकारांवर लाभदायक ठरते,.  गुळवेल कँसरसारख्या दुर्धर रोगावर गुणकारि आहे, गव्हांकुराच्या रसासोबत, गुळवेलचा रस सकाळि उपाशिपोटि, आठवड्यातून तिनदा घ्यावा,..

🌱🌾.. दररोज सकाळ संध्याकाळ एक चमचा गुळवेल सत्व व गाईचे दूध नियमीतपणे घेतल्यास मनुष्य चिरतरूण राहतो, वारंवार जूलाब होत असल्यास सकाळि उपाशिपोटि, गुळवेलिचा रस प्यावा,, हिच्या नित्य सेवनाने मानसिक ताण कमी होतो, सर्व प्रकारच्या चर्मरोगावर  शुद्ध गूग्गूळ सोबत दिल्यास आराम पडतो,.

🌱🌾 गुळवेल हि एक उत्तम रसायन आहे, आपलि प्रतिकार प्रणालि सक्षम करते, ताकद, उर्जा देते,. गूळवेल सत्व घरि तयार करावे हिचे खांडरुपि तुकडे करून कुटावे व  चांगले २०, १२, तास पाण्यात भिजवून ठेवावे, नंतर कुस्करून ते पाणी गाळून  ते भांडे उन्हात ठेवावे काहि दिवसांनि पाणि आटते व सत्व  शिल्लक राहते,, हे अतिशय दिव्य औषध आहे,.

🌱🌾.. अशि हि अम्रूता,  दीर्घायुष्यि करणारि,  शरिराचि पोषण करणारि माताच आहे...
                  🌾🌱🌾🌱🌾...


[24/05, 1:29 PM] +91 92268 72943: *घरगुती उपाय*

अजीर्ण किंवा कफाची समस्येमुळे तोंडातून वास येत असेल तर रोज दहा ग्रॅम मनुकांचे सेवन केल्याने हा रोग बरा होण्यास मदत मिळतो.

बहेडे आणि साखर सम मात्रेत घेऊन त्याचे सेवन केल्याने डोळ्यांचा आजार दूर होतो.



कैरीच्या कोयीचे चूर्ण दही किंवा पाण्यासोबत सकाळ-संध्याकाळ घेतल्याने कृमी रोगात आराम पडतो.



कॉलरा रोगात जेव्हा शरीर अकडून जातो तेव्हा अक्रोडाच्या तेलाने मालीश केल्याने आराम मिळतो.



पेरूच्या पानांना वाटून सांधेदुखी रोगात सुजलेल्या भागात तो लेप लावल्याने आराम मिळतो.





हिरड्यांहून पाणी येत असेल तर गुलाब पाणी आणि डाळिंबाच्या वाळलेल्या फुलांची पूड तयार करून घ्यावी. याने दात घासल्यास हिरड्यांहून पाणी येणे थांबते

      *संः-अनुजा ठोसर*
           🙏🌹🙏
[18/07, 7:12 AM] +91 98235 64044: १) ज्यांच्या ऊजव्या हतावरील अंगठ्यावर यवचिन्ह असते त्यांचा जन्म कृष्णपक्षात झालेला असतो आणि डावा शुक्लपक्षात.

२) ज्याचे रविचे बोट गुरुच्या बोटापेक्षा उंच असते अशी व्यक्ति great gambler असते.
३) ज्या स्त्रिच्या (मुलीच्या) पायाचा अंगठा शेजारील(अनामिका) बोटापासुन दुर असतो तिला लांबचे स्थळ मिळते.

४)गुरुच्या किंवा रविच्या ( विशेषत: रवि) बोटांवरील नखावर पांढरा "बगळा" किंवा "कवडी" येईल त्या काळात निश्चयाने धनलाभ होतो. प्रमाण बगळा लहान मोठा त्यानुसार.

५)ज्याच्या मानेवर (गळ्याच्या भागात) तीळ असतो ती व्यक्ती निश्चयी बुद्धिमान असते.

६) ज्या व्यक्तिच्या उजव्या डोळ्यात ( बुब्बुळावर) तीळ असतो ती निश्चित धनवान असते.

७) अंगठ्याच्या नखावर काळा भला मोठा "डोळा" आला  तर त्रासदायक काळ येत आहे.
[19/07, 3:23 PM] +91 98337 88550: *उपयुक्त माहिती...*

*१) देवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे का असू नये ?*

*उत्तर :-* ती यमाची मृत्यू ची दिशा आहे . यमाची पुजा केली जात नाही. फक्त दिवाळीत यम व्दितीयाला यमाचे पुजन केले जाते तेव्हा दक्षिणेला दिवा लावला जातो.

 *२) स्त्रियांनी केव्हाही तुळस का तोडू नये?*

*उत्तर :-* ही सौभाग्य देणारी आहे म्हणून.

 *३) देव-देवतांना वंदन करताना डोक्यावरील टोपी का काढावी ?*

*उत्तर :-* ब्रह्मरंध्राकडे निर्गुण ईश्वरी उर्जा आकृष्ट होते व ती ग्रहण करण्यासाठी टोपी काढावी .

*४) शिवपिंडीला अर्धीच प्रदक्षिणा का घालावी.*

*उत्तर :-* शिवसुत्र आहे महादेवाचे. रद्रगण, पितृगण,लिंगाच्या टोकाला तीर्थ प्रसादासाठी बसलेले असतात .त्याना प्रदक्षिणा होईल म्हणून.

*५) एकाच घरात दोन शिवलिंगे, दोन शाळीग्राम, दोन सुर्यकांत, दोन चक्रांक, तीन देवी, गणपती व दोन शंख पूजेस का पुजू नयेत ?*

*उत्तर :-* प्रत्येक गोष्टीत एक तत्व असते. आई बाप दोन होऊ शकत नाही एकच असतात अव्दैताची पुजा करतात, व्दैताची पुजा केली जात नाही म्हणून.

 *६) गायत्री मंत्र आसनावर बसून जपावा. रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत का जपू नये ?*

*उत्तर :-* हा मंत्रराज आहे, ज्या मंत्राना बीज असतात, ते मंत्र सोवळ्यातच आसनावर करायचे असतात. कारण चित्ताची एकाग्रता महत्वाची असते. रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत जपताना ती एकाग्रता साधत नाही व शरीर दोष येतो अंतर्मुखता साधत नाही. त्यामुळे मंत्रजपाचे फल मिळत नाही म्हणून ....

*७) शाळीग्राम पूजावयाचे ते सम पूजावेत. मात्र समांमध्ये दोन का पुजू नयेत ?*

*उत्तर :-* शाळीग्राम हा स्वयंभू आहे. हे विष्णूचे प्रतिक आहे व दोन पुजले तर कर्त्याला उद्वेग, कलह प्राप्त होतो म्हणून ..

*८) निरंजनात तुप व तेल कधीही एकत्र का घालू नये ?*

*उत्तर :-* तूप हे सत्व तत्व व निर्गुण आहे व तेल हे रज तत्व व सगुण आहे . म्हणून हे दोन्ही एकत्र करता येत नाही . नाहीतर तम तत्व वाढेल . राक्षसी संकटे येतील म्हणून .

*९) देवदेवतांच्या मूर्तीची वा फोटोची तोंडे कधीही दक्षिणेकडे किंवा एकमेकांसमोर का करू नयेत ?*

*उत्तर:-* त्यांच्या तेजाच्या लहरी स्पंदने समोर फेकली जातात त्यामुळे शत्रुत्वाचा दोष येतो म्हणून ...

*१०) विष्णूच्या मस्तकावर वाहिलेले फुल मनुष्याने आपल्या मस्तकावर का ठेवू नये ?*

*उत्तर :-* फुले ही देवतांची पवित्रके आहेत. विष्णुतत्त्व व चैतन्य त्या फुलात येते ते शक्तीस्वरुप होते ही शक्ती आपणास सहन होत नाही म्हणून ..

*११) शिव मंदिरात झांज, सूर्य मंदिरात शंख व देवी मंदिरात बासरी का वाजवू नये ?*

*उत्तर :-* शिवाचा तमभाव आहे व झांजेतुन तमतत्वाचे स्वर उत्पन्न होतात त्यामुळे शिवास विरक्ती येते म्हणून...
सर्य हा अग्नी तत्त्वाचा आहे व शंखनादही अग्नीतत्वाचा आहे दोन्हीही शक्ति एकरूप झाल्यावर रज कणाचे घर्षण होते . सुक्ष्म ज्वाळाची निर्मिती होते व त्यामुळे दाह निर्माण होतो म्हणुन...
देवी मंदिरात बासरी ही नाद पोकळी निर्माण करतो . शक्तीतत्व ह्या नादात पोकळीत रहात नाही . ती हिरण्यगर्भा आहे . ती प्रसूति वैराग्य आहे ..

*१२) आपली जपमाळ व आसन कधीही दुस-यास वापरण्यास का देवू नये ?*

*उत्तर:-* त्यात आपल्या सेवेच्या सात्विक लहरीचे बंधन झालेले असते . ते दुस-यास दिल्यास त्याला ते मिळते व साधनेत त्या आसनावर आळस येतो.

*१३) देवाला नेहमी करंगळी शेजारील बोटाने गंध का लावावे.*

*उत्तर :-* हाताची पाची बोटे ही त्या त्या तत्वाशी निगडीत आहेत .
अंगठा -आत्मा/
तर्जनी -पितर/
मध्यमा-स्वतः/अनामिका -देव/करंगळी -ऋषी /
म्हणून देव बोटानेच देवाला गंध लावावे...

*१४) समईत नेहमी १, ३, ५, ७ अशा विषम वाती का असाव्यात सम का असू नयेत.*

*उत्तर :-* विषम तत्व हे तम आहे त्यामुळे आपल्याकडे येणारे तम ते विषम उसळते व सात्विक लहरी प्रस्थापित करते म्हणून......

*१५) अंगावर फाटलेला कपडा कधीही का शिवू नये.*

*उत्तर :-* पितराना दोष लागतो म्हणून .

*१६) उंब-यावर बसून का शिंकू नये.*

*उत्तर :-* उबरा हा मुळात बसण्यासाठी नाही तेथे सर्वतिर्थे बसतात. तिथे घराची सात्विक ऊर्जा स्तंभित असते शिंकेने तिला व्यास येतो त्यामुळे अपशकुन घडतो म्हणून..... घडल्यास पाणी शिंपडावे......

*१७) निजलेल्या माणसास का ओलांडून जावू नये.*

*उत्तर :-* झोपलेला शव असतो म्हणजे शिव असतो म्हणून ..

 *१८) मांजराना प्रेत ओलांडून का देवू नये.*

*उत्तर :-* प्रेत प्रेतच राहते म्हजे पिशाच्च योनित जाते त्याला मोक्ष प्राप्ती होत नाही म्हणून ..

*१९) रात्रीच्या वेळी मीठ किंवा उडीद का आणू नयेत किंवा दुस-यास का देवू नयेत ?*

*उत्तर :-* याच्यात करणीतत्व आहेत. आकर्षण क्रिया पटकन होते व बळीतत्त्व आहे म्हणून ....

 *२०) सायंकाळी केर का काढु नये?*

*उत्तर :-* लक्ष्मीला आवडत नाही .
लक्ष्मी हळूहळू निघून जाते व अलक्ष्मीला आवडते...

 *२१) रस्त्यात प्रेत दिसल्यास नेहमी नमस्कार का करावा.*

*उत्तर :-* शव= शिव म्हणून नमस्कार करावा....

*२२) कुणाच्या घरातून परत निघताना जातो असे न म्हणता येतो असे का म्हणावे ?*

*उत्तर :-* येणे घडते नाहीतर कायमचे जाणे होते...

*२३) एका हाताने देवाला नमस्कार का करू नये.*

*उत्तर :-* दश इन्द्रियाचा नमस्कार मह्त्वाचा असतो . पंचतत्त्वाचा नाही ...

*सर्वांना ही माहिती द्या..*
[22/07, 2:05 PM] +91 98235 64044: ##* कँलशिअमचा .नैसर्गिक स्रोतः।  ..चुना..
🚩 श्री स्वामी समर्थ 🚩
प.पु.गुरुमाऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन.

   कँलशिअम अतिशय महत्वाचे व्हिटमिन आहे. याच्या
 अभावी अनेक आजार होतात.  Cramps येणे, दात किडणे व लवकर पडणे, सांधे लवकर झिजणे, गुडघेदुखि, मुडदूस लहान मुलांना होतो...
    ## अश्या वेळि सहसा , डाँ. च्या सल्ल्याने गोळ्या, सिरप, असे घेतले जाते, जे कि शरिरात शोषल्या जात नाही त्वरीत, आणि मग त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात.. कारण मग त्याचेच खडे तयार होतात किडनित . ज्याला आपण,, मूतखडा,, म्हणतो..

##** . तेव्हा नैसर्गिक रित्या ,, कँलशिअम,, घेण्याचा उत्तम स्रोत म्हणजे,, चूना,, एका मातिच्या भांड्यात चूना टाकून द्यावा , वरून भरपुर पाणि टाकावे. दुसरे दिवशी जे पांढुरके पाणि तरंगते त्याला,, निवळि,, म्हणतात,
 ति अतिशय लाभदायक आहे, नैसर्गिक कँलशिअम...

## काविळिवर अतिशय रामबाण औषध म्हणजे हरभर्याच्या दाण्याईतका चूना, ताकातून, वरणातून, द्यावा, किंवा उसाच्या रसातून द्यावा, आटोक्यात येतो रोग.. वाढत्या वयाच्या मुलांना चूना जेवणातून, वरणांतून, भाजितूंन खायला द्यावे. उंचि भरपूर वाढते, व स्मरणशक्तिहि तीव्र होते.. मूले चपळ सशक्त राहतात.

##* स्रियांना,, मासिकधर्माच्या,, वेळि त्रास झाल्यास ,, चूना,, पानातून, अथवा जेवणातून द्यावा लगेच आराम पडतो. तसेच पुढे,, मेनोपाँज, च्या वेळेस हि त्रास होत नाही..,, गर्भवति,, स्रिने तर अगदि गर्भधारणा झाल्यापासूनच,, रोज , हरभर्याच्या दाण्याईतका चूना, जेवणातून, दह्यातून, ताक, भाजि, अश्या विविध खाद्यपदार्थातुन घ्यावे..

##   होणारे,, बाळ,, सशक्त, धष्टपुष्ट,  हेल्दि होते. ,, डिलिव्हरि नाँर्मल होते. हे , मूल, पुढे जाऊन आजारि पडत नाही,  कारण त्याचि,, प्रतिकार शक्ति उत्तम असते.
,, संधिवात,, गाउट, गुडघेदुखि,  spondylosis,  हे आजार लवकर बरे होतात.. ज्यांच्या ,, गुडघ्यांत गँप आलेलि असते, ती चुन्याच्या सेवनाने लवकर बरि होते..

##* चून्यात हाडे बळकट करण्याचि विलक्षण ताकद आहे.  गुडघे जर झिजले असतिल, आँपरेशन सांगितले असेल, तर,, पारिजातकाच्या काढ्यातून, ,, चूना,, गव्हाच्या दाण्याइतका घ्यावा,  सांधे जुळुन येतात.
  ##  हिमोग्लोबिन कमि झाल्यास, उसाच्या रसातून , किंवा डाळिंबाच्या रसातून,, चूना,, द्यावा,, त्वरित रक्त वाढते..

##  तेव्हा चून्यालाच प्राधान्य देउन  शरिरातील ,, कँलशिअम,, पूर्ति करावि..

🚩 श्री स्वामी समर्थ 🚩
आखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपिठ ,श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर, जि.नासिक.
[26/07, 5:39 PM] +91 98235 64044: *पूजेतील शंख 'या' रोगांमध्येही ठरतो खूप उपयोगी, जाणून घ्या*

हिंदु धर्मातील अनेक गोष्टींच्या पाठीमागे वैज्ञानिक दृष्टीकोन असल्याचे काळाच्या ओघात स्पष्ट झाले आहे. शंख ठेवल्याने, वाजवल्याने आणि यातील पाण्याचा योग्य वापर केल्याने विविध प्रकारचे लाभ होतात. शंख वाजवण्याची प्रथा प्राचीन काळापासून आहे. लोक शंख देवघरात ठेवून त्याची नियमितपणे पूजा करतात. परंतु या शंखाचे इतरही खास फायदे आहेत. काही लाभ तर आरोग्याशी संबंधित आहेत. शंखापासून होणारे काही खास फायदे आपण जाणून घेणार आहोत.

हे आहेत फायदे

* रात्री शंखमध्ये पाणी भरून ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर शंखातील पाण्याने त्वचेची मालिश करा.या पाण्याने त्वचारोग बरे होतात.

* शंखामध्ये रात्री गुलाबजल टाकून पाणी भरून ठेवा. सकाळी उठल्यानंतर या पाण्याने केस धुवून घ्या. हा उपाय काही दिवस नियमितपणे केल्यास केस सिल्की होतात.

* अपचन आणि पोटदुखीचा त्रास असेल तर शंखातील दोन चमचे पाण्याचे सेवन करावे.

* स्नान केल्यानंतर शंख गालांवर रगडा. या उपायाने नैसर्गिक उजळपणा येईल.

* डोळ्यांखाली काळे वर्तुळ झाले असतील तर रात्री झोपण्यापूर्वी पाच मिनिट डोळ्यांच्या जवळपास शंखाने मालिश करा.

* शंखामध्ये ३-४ तास पाणी भरून ठेवा. त्यानंतर हा पाण्याचा उपयोग उपचारांसाठी केला जाऊ शकतो. हे पाणी काही विशेष आजारांमध्ये लाभदायक आहे.
[27/07, 11:35 AM] +91 94222 75808: हे आहेत श्रावणाचे अचूक उपाय
शिवपुराणानुसार महादेवाला प्रसन्न करण्याचे उपाय या प्रकारे आहेत -

1. महादेवाला तांदूळ अर्पण केल्याने धन प्राप्ती होते.

2. तीळ अर्पण केल्याने पापांचा नाश होतो.

3. जवस अर्पण केल्याने सुखामध्ये वृद्धी होते.

4. गहू अर्पण केल्याने आपत्य वृद्धी होते

शिवपुराणानुसार जाणून घ्या, महादेवाला कोणत्या रसाने (द्रव्य) ने
अभिषेक केल्याने कोणते फळ प्राप्त होते -

1. ताप (ज्वर) आला असेल तर महादेवाला जल अर्पण केल्याने लवकर फरक पडेल. सुख आणि आपत्य वृद्धीसाठीसुद्धा महादेवाला जलाभिषेक करणे उत्तम मानण्यात आले आहे.

2. तलख्ख बुद्धीसाठी साखर मिश्रित दुध महादेवाला अर्पण करावे.

3. शिवलिंगावर उसाचा रस अर्पण केल्याने सर्व आनंदाची प्राप्ती होते.

4. महादेवाला गंगेचे पाणी अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो.

5. मधाने महादेवाचा अभिषेक केल्यास टीबी रोगातून आराम मिळतो.

6. जर शारीरिक रुपात एखादा मनुष्य कमजोर असेल तर त्याने गायीच्या शुद्ध तुपाने महादेवाला अभिषेक करावा. या उपायाने शारीरिक कमजोरी दूर होऊ शकते.

शिवपुराणानुसार जाणून घ्या, महादेवाला कोणते फुल अर्पण केल्याने कोणते फळ प्राप्त होते -

1. लाल व पांढऱ्या रुइचे फुल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होऊ शकतो.

2. चमेलीचे फुल अर्पण केल्याने वाहन सुख प्राप्त होते.

3. शमी वृक्षाचे पान अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो

4. बेलाचे फुल आणि पान अर्पण केल्याने सुंदर आणि सुशील पत्नी मिळू शकते

5. जाई-जुइचे फुल अर्पण केल्याने घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासत नाही.

7. कन्हेरीचे फुल अर्पण केल्याने नवीन वस्त्र प्राप्त होतात.

8. प्राजक्तांच्या फुलांनी महादेवाची पूजा केल्यास सुख-संपत्तीमध्ये वृद्धी होते

9. धोतार्याचे फुल अर्पण केल्याने महादेव सुयोग्य पुत्र प्रदान करतात, जो कुळाचा उद्धार करतो.

10. दुर्वा अर्पण करून महादेवाची पूजा केल्यास आयुष्य वाढते.
या उपायांनी प्रसन्न होतात महादेव

1. श्रावणात दररोज बेलाच्या 12 पानांवर ऊं नम: शिवाय लिहून, ही पाने शिवलिंगावर अर्पण करा. या उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.

2. तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर श्रावणात दररोज सकाळी घरामध्ये गोमुत्र शिंपडावे.

3. लग्न जमण्यात अडचणी येत असेतील तर श्रावण महिन्यात दररोज शिवलिंगावर केशर मिश्रित दुध अर्पण करा. या उपायाने लवकरच लग्नाचे योग जुळून येऊ शकतात.

4. श्रावणात दररोज नंदी (बैल)ला हिरवा चारा टाका.

5. श्रावणात गरिबांना अन्नदान करा. या उपायाने तुमच्या घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता राहणार नाही तसेच पितरांच्या आत्म्याला शांती मिळेल.

6. श्रावण महिन्यात दररोज सकाळी लवकर उठून स्नान करून महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर जलाभिषेक करून काळे तीळ अर्पण करावेत. त्यानंतर मंदिरात बसूनच ऊं नम: शिवाय मंत्राचा यथाशक्ती जप करावा. या उपायाने मानसिक शांती लाभेल.

7. श्रावणात एखाद्या नदी किंवा तलावातील माशांना पिठाच्या गोळ्या तयार करून खाऊ घालाव्यात. हा धन प्राप्तीचा सोपा उपाय आहे.

उत्पन्न वाढवण्यासाठी
श्रावण महिन्यात कोणत्याही दिवशी घरामध्ये पारद शिवलिंगाची स्थापना करून त्याची विधिव्रत पूजा करावी. त्यानंतर खालील मंत्राचा 108 वेळेस जप करावा.
ऐं ह्रीं श्रीं ऊं नम: शिवाय: श्रीं ह्रीं ऐं
प्रत्येक मंत्रोच्चारासोबत पारद शिवलिंगावर एक बेलाचे पान अर्पण करावे. बिल्वपत्राच्या तीन पानांवर क्रमशः ऐं, ह्री, श्रीं लिहावे.
शेवटचे 108 वे बेलाचे पान शिवलिंगावर अर्पण केल्यानंतर काढून घ्यावे आणि देवघरात ठेवावे. दररोज या पानाची पूजा करावी. हा उपाय केल्याने उत्पनात वाढ होऊ शकते असे मानले जाते.

आपत्य प्राप्तीसाठी
श्रावणात कोणत्याही दिवशी सकाळी लवकर उठून महादेवाची पूजा करावी. त्यानंतर गव्ह्याच्या पीठाचे 11 शिवलिंग तयार करावेत. त्यानंतर प्रत्येक शिवलिंगावर शिव महिम्न स्तोत्राचा उच्चार करीत जलाभिषेक करावा. अशाप्रकारे 11 जलाभिषेक करावेत. अभिषेक केलेल्या पाण्याचा काही भाग प्रसाद रुपात ग्रहण करावा. हा उपाय नियमितपणे 21 दिवस करावा. या उपायाने आपत्य प्राप्तीमध्ये येणारे अडथळे दूर होऊ शकतात.

रोगमुक्त होण्यासाठी खास उपाय
श्रावण महिन्यात सोमवारी पाण्यामध्ये दुध आणि काळे तीळ टाकून शिवलिंगावर अभिषेक करावा. अभिषेक करताना ऊं जूं स: मंत्राचा जप करावा. त्यानंतर महादेवाकडे रोग निरावरणासाठी प्रार्थना करावी. या उपायाने आजार बरा होण्यास मदत होईल
गुरुदेव दत्त 🙏🌹
[28/07, 4:38 PM] +91 94222 75808: ओम श्री गणेशाय नम: 9 वेळा, ओम द्राम दत्‍तात्रयाय नम: 12 वेळा, ओम श्री कुलदेवताभ्‍योम नम: 11 वेळा, ओम सोम सोमाय नम: 10 वेळा म्‍हणून सुरुवात करावी. यामुळे दिव्‍यदृष्‍टी आणि अनाकलनीय गोष्‍टी समजण्‍यास मदत होते. हा विाधी अनेक विद्यार्थ्‍यांना मी दिलेला होता त्‍यामध्‍ये जवळजवळ 99 टक्‍के अभ्‍यासकांना अत्‍यंत चांगले अनुभव आलेले आहेत.
[31/07, 8:22 PM] +91 98235 64044: *🚩🙏॥श्री स्वामी समर्थ॥🙏🚩*

*सुखी संसारासाठी काही सोपे तोडगे*

१) मुले नीट वागण्यासाठी नवनाथ भक्तीसारातील ५ वा अध्याय घरात दररोज संध्याकाळी ७ नंतर वाचावा.

२) ज्यांचा विवाह होण्यास अनेक अडचणी येतात, ठरलेले विवाह मोडतात अशांनी नवनाथ भक्तिसार २८ वा अध्याय दररोज संध्याकाळी सातनंतर वाचावा.

३) मंदिरात दिव्याची वात सुखप्राप्तीसाठी पूर्वेस करून ठेवणे.

४) अडकलेले पैसे परत मिळण्यासाठी : सोमवारी चौकोनी कागदात मध्यभागी ज्या व्यक्तीकडून रक्कम येणे बाकी आहे त्याचे नाव लाल शाईने लिहावे व २ पांढरी फुले व चिमुटभर काळे टिळ घेऊन त्याची पुडी करून ती उजव्या मुठीत धरून १०८ वेळा मंत्र जपावा (मंत्र : ॐ नम: शिवाय), ही पुडी पिंडीवर वहावी. हे सतत ११ सोमवार करावे.

५) महत्त्वाचे काम होण्यासाठी : मंगळवारी संध्याकाळी ४:३० ते ६:३० या वेळेत एक तांब्याचा कलश त्यात पाणी भरा, त्यात अर्धा पेला दुध टाका, चमचाभर पांढरे टिळ टाका, हा कलश घेऊन पिंपळाच्या वृक्षासमोर उभे रहा, एकच कामाची इच्छा मनात ठेवणे व हे काम व्हावे असे पिंपळवृक्षाला सांगून ते पाणी पिंपळाच्या बुंध्यात वहायचे (एकदाच करावे).

६) नोकरीमध्ये वरिष्ठ सहकारी यांचा त्रास असल्यास : दररोज आंघोळीनंतर चिमुटभर साखर घराबाहेर टाकायची, ऑफिसला जाण्यापूर्वी तांब्याच्या / चांदीच्या ग्लासमध्ये पाणी घेऊन डाव्या हातात ठेवा, उजवा हात त्यावर ठेवून मंत्र ७ वेळा म्हणावा. “माझे घरापासून कार्यालयापर्यंतचे सर्व शत्रू’ ॐ चिमी चिमी स्वाहा” व ग्लासातील पाणी प्यायचे.

७) आजार लवकर बरा होण्यासाठी : एक ओंजळभर एका जातीची एका रंगाची फुले घेणे, रोग्याच्या हातात द्यायची. आजारी माणसाला त्या ओंजळीत आपला चेहरा लपवायला सांगा, नंतर ती फुले वाहत्या पाण्यात विसर्जन करा (एकदाच करणे).

८) पती-पत्नीचे पटत नसेल तर : गुरुवारी कडकडीत उपवास करणे, काहीही खायचे नाही, चहा, नारळपाणी, पाणी चालेल. सूर्यास्ताच्या वेळी दत्ताच्या मूर्ती समोर कोणतेही १ फळ नैवेद्य म्हणून दाखवायचे, सौभाग्याची प्रार्थना करावी आणि सूर्यास्तानंतर उपवास सोडावा. कडकडीत ११ गुरूवार करावेत.

९) इन्कम वाढ होण्यासाठी :दर गुरुवारी (जमल्यास रोज) २ ते ५ रु. चे चणे (भाजलेले) कबुतरांना द्यावे.

संध्याकाळी गाईच्या तुपाचा दिवा लावावा (उंबरठ्याजवळ व मंदिरात)

यत्र योगेश्वरो कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर: | तत्र श्री विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम || रोज संध्याकाळी १८ वेळा मोठ्याने म्हणावा.

ॐ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने | प्रणतक्लेश नाशाय गोविंदाय नमो नम: || कामाला / ऑफिसला जाण्यापूर्वी ८ वेळा म्हणावा.

सर्व मंगल मांगल्ये …………. नारायणी नमोस्तुते || सर्व प्रकारच्या कल्याणासाठी रोज २८ वेळा म्हणावा.

ॐ –हीं पद्मे स्वाहा | रोज १ तासभर रात्री झोपताना जपावा.

१०) आपली प्रकृती व संसार सुखासाठी : रोज आंघोळीनंतर १ चीमुठ साखर सूर्याकडे पूर्वेला वहावी. स्त्रियांनी कुंकू लावून १ लाल फुल आणि थोडे तांदूळ सूर्याकडे पूर्वेला वहावे असे केल्यास पती-पत्नीमधील भांडणे कमी होतात. आपणाकडून रोज साखर मुंग्यांनी खाल्यामुळे अन्नदानाचे पुण्य व सुर्याला अर्ध्य याने सूर्यपूजा होते आणि आपल्या अडचणी सुटतात.

११) मंदिरातील (घरातील) देव-देवतांची पूजा नित्यनेमाने, पूर्ण भावाने पुरुषानेच करणे. कुलदेव व कुलदेवीची यथाशक्ती पूजा / सेवा करणे. वर्षातून एकदा सहपरिवार कुलदेव व कुलदेवीचे दर्शन न चुकता करून येणे. यामुळे तुमचे कुलदेव व कुलदेवी प्रसन्न राहील ज्यामुळे तुमच्या कुटुंबावर कोणतेही संकट येणार नाही, आल्यास त्यातून अगदी सहीसलामत बाहेर पडाल. स्त्रियांनी उंबरा पुजून, हळद कुंकू वाहून तुळशीसही हळद कुंकू वाहून पाणी घालणे, नंतर मंदिराजवळ येवून कुलदेव व कुलदेवीची प्रार्थना करून आशीर्वाद मागने.
[20/08, 8:05 AM] +91 98235 64044: *काही सोप्या टिप्स*


काही अनुभव सिद्ध सोपे घरघुती उपाय देत आहे, या उपायांनी फायदा झाला तर आपलाच, पण तोटा तर नक्कीच काही नाही.

१. विवाह इच्छुक तरुण व तरुणींनी दर गुरुवारी स्नानाच्या पाण्यात चिमूटभर हळद घालावी लवकर योग येतो.

२. जर पती-पत्नीमध्ये भांडणे होत असतील तर त्यांच्या शयनकक्ष मध्ये कापूर जाळावा हळूहळू फरक दिसून येईल.

३. मुख्य दरवाज्यासमोर उतरता जिना असू असू नये त्याने आलेल्या संधी निघून जातात असा अनुभव आहे.

४. घरात उत्तरेला कुबेर यंत्र व श्रीयंत्र स्थापन करावे रोज त्याला त्याला अगरबत्ती ओवळावी. आर्थिक चणचण भासत नाही.

५. आपला दक्षिण दरवाजा असेल तर त्यावर पंचमुखी हनुमान फोटो व दुर्गा यंत्र लावावे.

६. रोज चंदनाचा टिळा लावल्याने व्याधी दूर राहतात.

७. आपल्या घरात मनाला आल्हाददायक अशी चित्रे असावीत उदास, दुःख, राग, द्वेष अशा भावना असणारी चित्रे घरात नको.

८. पाळीव प्राण्यांचे गोठा नैऋत्य मध्ये असावा पण गाईच्या गोठ्याला अथवा गोशाला असल्यास ईशान्य किंवा आग्नेय दिशा योग्य आहे.

९. मंगळवारी व शुक्रवारी रात्री कापूर आणि लवंग एकत्र जाळावे, याने मनोकामना लवकर पूर्ण होते व लक्ष्मी प्राप्ती साठीही हा उपाय प्रभावी आहे
[21/08, 4:54 PM] +91 88058 83030: 🚩 *श्री स्वामी समर्थ* 🚩

*गणपतीची कृपा मिळवण्यासाठी केवळ एक उपाय*
*शक्यतो चतुर्थी  ला तोडगे करावे*

$ जर आपला जीवन *साथीदार कोणत्याही कारणामुळे काळजीत राहत असेल ज्याचा प्रभाव आपल्या नात्यावर देखील पडत असेल तर आज एक कच्चा सुती लांब दोरा घेऊन गणपतीसोमर ठेवावा. ऊँ*

$  *विघ्नेश्वराय नम: मंत्र 11 वेळा जपावे. नंतर देवाची प्रार्थना करून दोर्‍यला सात गाठी बांधून स्वत:जवळ ठेवावा. असे केल्याने आपल्या साथीदाराची सर्व काळजी दूर होईल.*

$  व्यवसाय संबंधी समस्यांपासून मुक्ती हवी असल्यास *गणपती मंदिरात जाऊन हिरवे मूग दान करावे. गणेश चालीसाचा पाठ करावा. चतुर्थीला असे केल्याने व्यवसायातील अडचणी दूर होतात.*

$ जीवनात बल कायम ठेवू पात असाल, बहादूर म्हणून आपली ओळख राहावी अशी इच्छा असल्यास गणपतीची विधी विधानाने पूजन करावे आणि गणपतीला *लाल शेंदूर अर्पित करावे. गूळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवावा. असे केल्याने सन्मान, बल प्राप्ती होईल.*

$ ऑफिसमध्ये आपल्या सीनियर किंवा बॉस, उच्च अधिकार्‍यांशी चांगले संबंध ठेवू बघत असाल तर *चतुर्थीला गणपतीला पाया पडून गणपतीसमोर आसन मांडून बसावे. मग श्री गणेशाय नम: या मंत्राचा 21 वेळा जप करावा. जप पूर्ण झाल्यावर देवाला जास्वंदाचे फुल अर्पित करावे. असे केल्याने कार्यस्थळावर आपले संबंध चांगले राहतील.*

$ जर आपल्याला *दांपत्य जीवनात गोडवा टिकून राहवा अशी इच्छा असेल तर गणपतीची पूजा करताना हळदीत जरा तूप मिसळून देवाला तिलक करावे आणि देवासमोर तुपाचा दिवा लावावा. याने नात्यांतील गोडवा टिकून राहील.*

$  कुटुंबातील आनंद, सुख-समृद्धी यात वाढ व्हावी यासाठी *चतुर्थीला विघ्नहर्ता श्री गणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा आणि ऊँ गं गणपतये नम: मंत्राचा 108 वेळा जप करावा. असे केल्याने कुटुंबात आनंदी वातावरण राहील. सुख-समृद्धीत वृद्धी होईल.*

$ जीवनात प्रगती व्हावी अशी मनोकामना असल्यास गणपतीला रोली, आणि अक्षतांनी तिलक करावे. सोबतच *गणेश मंत्र वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ: निर्विघ्नं कुरू में देव सर्व कार्येषु सर्वदा | मंत्राचा 11 वेळा जप करावा.*

$ अभ्यासात कोणत्याही प्रकाराची अडचण येत असल्यास किंवा नवीन शाळा किंवा कॉलेजमध्ये प्रवेशासाठी काही समस्या येत असल्यास *चतुर्थीला नारळावर लाल रंगाचा कपडा गुंडालावा. मनात आपली मनोकामना व्यक्त करत नारळ गणपतीच्या चरणी अर्पित करावे. असे केल्याने सर्व समस्या नाहीश्या होतील.*

$ विद्याच्या क्षेत्रात प्रगती करू इच्छित असणार्‍यांनी *चतुर्थीला दूर्वाच्या सात जोड्या तयार करून गणपती मंदिर अर्पित कराव्या आणि कापुराने गणपतीची आरती करावी. असे केल्याने शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश मिळतं.*

*श्री स्वामी समर्थ संगमनेर*
*तळोले.सर*
*9860795019*
*वाडेकर.सर*
*9767727992*

*विशेष सुचना*
$ वरील सर्व *आध्यत्मिक महीतीत अजिबात बदल न करता आहेस्वामी



[20/06, 11:27 AM] +91 79723 30162: 🔯 *आध्यात्मिक भोजन कसे करावे*🔯

🔯आपण जे भोजन करतो, ते आपणव स्वतः ग्रहण करत नाही. ते आपल्या देहात स्थित असलेल्या परमात्म्याला आपण अर्पण करतो. त्यामुळे समस्त सृष्टि तृप्त होती.*

🔯भोजन याच भावनेने भोजन मंत्र बोलून परमात्म्यास अर्पण करुन मगच भोजन करावे.*

🔯देहाचे दोन हात, दोन पाय आणि मुख ही पाच अंगे धुवूनच मग भोजन करावे.*

 🔯हातपाय धुतल्याने आयष्य वाढते. चांगले आरोग्य लाभते.*

 🔯सकाळी आणि सायंकाळी भोजन करण्याचा नियम आहे.*

🔯पूर्व किंवा उत्तर दिशेला मुख करुन भोजन करावे.*

🔯दक्षिण दिशेला मुख करुन भोजन केल्यास ते भोजन प्रेतास प्राप्त होते.*

🔯पश्चिम दिशेला मुख करुन भोजन केल्यास त्यामुळे रोगाची वृद्धि होते.*

🔯शैय्या, अंथरूण, बेडवर, हाथावर, जुने पुराने ताट भांडयामध्ये भोजन करु नये.*

🔯कलह, भांडणाच्या वातावरणात, पिंपळाच्या, वडाच्या झाडाखाली भोजन करु नये, तसेच लघवीला जोरात आली असेल तर भोजन करु नये.*

🔯वाढलेल्या भोजनाची कधीही निंदा करु नका, भोजना अगोदर अन्नपूर्णा मातेची स्तुति करा व सर्व भूकेल्याना भोजन प्राप्त होवो अशी देवाकडे प्रार्थना करा व मग भोजन करा.*

🔯स्वैयपाक तयार करणाऱ्याने अगोदर स्नान करावे व शुध्द मनाने, नामस्मरण करत भोजन बनवावे आणि सर्वात पहिल्यांदा तीन पोळ्या बाजूला काढाव्यात १.गायीला २.कुत्र्याला ३.कावळ्याला नैवेद्य ठेवून मग घरातील देवास व अग्निदेवास नैवेद्य दाखवून घरातील सर्वानी भोजन करावे.*

🔯इर्षा, भय, क्रोध, लोभ, रोग, दीन भाव, द्वेष भावाने केलेले भोजन कधी पचत नाही. हे लक्षात ठेवा.*

🔯अर्धे भोजन सोडून उठल्यास परत भोजन करु नका. भोजन करताना मौन पाळा. भोजन चावून चावून खावा. रात्री पोटभर, तटस्थ जाई पर्यत खावू नका.*

🔯साधारण ३२ वेळा घास चावून खावेत.*

🔯भोजन करताना अगोदर कडू घास खा, नंतर खारट आणि तिखट, आंबट खा आणि शेवटी गोड खात जा. तसेच पहिले रसाळ, त्याच्यामध्ये जड पदार्थ त्यानंतर द्रव पदार्थ ताक वगैरे घ्यावे.*

🔯थोडे थोडे खाणार्यास आरोग्य, आयु, बल, सुख, सुन्दर संतान आणि सौंदर्य प्राप्त होते.*

🔯ज्याने प्रसिद्धीसाठी, जाहिरात करुन अन्नदान करत असेल तेथे कधीही भोजन करु नये. तसेच तामसिक भोजन करु नये.*

🔯कुत्र्याने स्पर्श केलेले, रजस्वला स्त्रीच्या हातचे भोजन करु नये. श्राध्दाचे भोजन, तोंडाने फुकलेले भोजन, अपमान, अनादर युक्त, अवहेलना करुन दिलेले  भोजन कधीही करु नये.*

🔯अध्यात्मात मांसाहार ग्राह्य नाही, म्हणून आध्यात्मिक मनुष्याने मांसाहार करु नये. त्यामुळे सेवेत आळस, त्या जीवाचे संचित दोष आपल्या मागे लागतात. ते दिसत नाही कारण ते दोष फार सुक्ष्म असतात. आध्यात्मिक माणसाने कधीही खाली मुंडी पाताळ धुंडी वागू नये व माळ वरती करुन दारु, भोजन करु नये.
   *!!शिवयोगीनी संतृप्ते तृप्तो भवती शंकरः!!*
*!!ततृप्तया तन्मयम् विश्वम् तृप्तमेती चराचरम् !!*
भः शिवयोगीनी म्हणजे जंगम जंगम तृप्त झाला की साक्षात शिव तृप्त होतो.शिव तृप्त झाला की संपूर्ण चराचर विश्व तृप्त होतो.असे *जगद्गुरु शिवयोगी शिवाचार्य वीरशैव धर्म ग्रंथ* सिध्दान्तशिखामणीत सांगतात.
ही पोस्ट कुणाला *आवडली नसेल तर त्यावर आपले मत व्यक्त करू नये तो आमच्या श्रध्देचा भाग आहे फालतू चर्चा नको अनुभुतीचा भाग आहे*
[28/06, 9:42 AM] +91 89839 60490: *🔸तुप (गाईचे किंवा म्हशीचे)🔸*

लोणी कढवून त्यातील पाण्याचा अंश पूर्णत: काढून टाकल्यावर उरलेला सारभूत पदार्थ म्हणजे साजूक तूप वं असे तूप सैपाक घरातील अविभाज्य घटक आहे. भारतात साजूक तुपाला आहारामध्ये *‘राजेशाही’* स्थान आहे. साजूक तुपात १०० टक्के फॅट्स आणि ९०० कॅलरीज आहेत. एक चमचा तुपात १३ ग्रॅम फॅट्स, आणि ११७ कॅलरीज असतात. सर्वसाधारणपणे रोज दोन चमचे तुप आहारात सुचवले जाते.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

वजन वाढलं की आपण तूप आणि तुपाचे इतर पदार्थ खाणं बंद करतो. पण तूप खाल्यामुळेच वजन वाढतं ही समझ चुकीची आहे. देशी तूप खाण्याचे अनेक फायदे होतात. देशी तूप खाल्याने मेंदू आणि शरीरालाही फायदा मिळतो. पण, प्रत्येक आजारात तूप खाण्याचा सल्ला प्रत्येकाला देण्यात येत नाही.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

*🎯जाणून घ्या, तूप खाल्याने होणारे  फायदे...🎯*

१. तुपामध्ये व्हिटामिन ए, डी आणि कॅल्शियम, फॉरस्फोरस, मिनरल्स, पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक तत्व असतात. देशी तूप खाल्यानं सांधेदुखी त्रास कमी होण्यास मदत होते.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

२. रोज शुद्ध तूप खाल्ल्याने वात आणि पित्त याचा त्रास होत नाही.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

३. शुद्ध तुप खाण्याने पचनक्रिया चांगली राहते.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

४. तुपामुळे डोळ्यांवर पडणारा ताण कमी होण्यास मदत होते.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

५. हृदयाच्या नलिकांमध्ये ब्लॉकेज असल्यास शुद्ध तूप लुब्रिकेंटचे काम करते.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

६. गॅसेसचा त्रास कमी करण्यासाठी तुप खुप फायदेशीर ठरतं.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

७. उन्हाळ्यात पित्त वाढतं त्यासाठी तुपाचे सेवन केल्यास त्याचं प्रमाण कमी होतं.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

८. डाळ शिजवताना तूप टाकल्याने गॅस होण्याचा त्रास कमी होतो.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

९. शुद्ध तुपामुळे स्किन सॉफ्ट राहते. शुद्ध तुपाने चेहऱ्याचे मसाज करणे फायदेशीर असतं.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

१०.तुपामध्ये तेलापेक्षा अधिक पोषक तत्व असतात. बटर पेक्षा तुपाचं सेवन करणं अधिक चांगलं असतं. तुप घरी तयार करणं अधिक उत्तम आहे.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

✳ जुन्या काळात युद्ध-लढाईत झालेल्या जखमा भरून येण्यासाठी तुपाचा वापर केला जात असे. तूप जेवढे जुने तेवढे गुणकारी.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

✳ घृत, अज्या, हवी, सर्पी, घी वगैरे विविध नावांनी ओळखले जाणारे तूप मधुर, अत्यंत बलवान, थंड, पित्तशामक, मेद, मज्जा आणि शुक्रधातूंचे पोषण करणारे आहे.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

✳ तुपामुळे स्मृती, बुद्धी इत्यादींची वाढ होते. मेंदूवर तुपाचे कार्य होते. तुपाचे वैशिष्ट्य म्हणजे तूप खाल्ल्यावर भूक वाढते. अग्निवर्धक हे तुपाचे श्रेष्ठ कार्य आहे. तूप डोळ्यांना हितकारक आहे.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

✳ तुपामुळे स्वरयंत्र सुधारते आणि आवाज उत्तम होतो. तूप योगवाही आणि रसायन गुणधर्माचे आहे.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

✳ तूप कोणत्याही रोगात विशेषत: वात-पित्तज विकारात वापरता येते. आयुर्वेदात अनेक औषधिद्रव्ये तुपात सिद्ध करून त्यांचे औषधी पाठ बनवले आहेत.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

✳ डोके दुखत असेल तर तूप कोमट करून नाकपुड्यांत थेंब टाकावेत किंवा दुखर्‍या कपाळावर हलकेच मालीश करावे.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
✳ त्वचाविकार, जखमा, अंगाला खाज, पायांच्या टाचा फुटणे, अंग फुटणे इत्यादी विकारात उपयुक्त औषध आहे.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

✳ तूप किंचित कोमट करून खाल्ल्यास उचकी थांबते. तुपाचे थेंब नाकात टाकल्यास नाकातून रक्त पडणे थांबते.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
✳ रात्री झोपताना पेलाभर दुधात एक चमचा तूप टाकून प्यायल्यास शौचाला सकाळी साफ होते. तुपामुळे मूळव्याध बरा होतो.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

✳ तूप खाल्ल्याबरोबर रूप लगेच येत नसले, तरी तूप खाल्ल्यावर लगेच चरबी (कोलेस्ट्रॉल) वाढते हे चूक आहे. जे नेहमी हिंडतात, फिरतात, व्यायाम करतात त्यांनी अवश्य रोज तूप खावे.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

✳ कॅन्सरच्या पेशंटला तूप म्हणजे अमृतासमान औषध. तुपात कॅन्सर पेशींची वाढ थांबवण्याची शक्ती आहे. रोज आहारात वापरले जाणारे तूप औषधी आहे.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
[06/07, 8:09 PM] +91 99701 08698: *पुण्याचे सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य वैद्य खडीवाले यांनी उत्तम आरोग्यासाठी सांगितलेल्या उपयुक्त सूचना*
*THE PERFECT LIFESTYLE"*

हे पाळल्यास तुमच्यापासून आजारपण आणि म्हातारपण दोन्ही लांब राहील.... स्लिम अँड फिट राहाल....

कायम तारुण्याचा अनुभव......

1. रात्री जास्तीजास्त उशीर म्हणजे 10.00 ला झोपणे.

2. सकाळी 5.00 -5.30 किंवा त्याचा आत उठणे.

3. ब्रश करायच्या आधी एक ग्लास गरम पाणी लिंबू पिळून हळू हळू एकेक घोट करून पिणे.

4. 10 मिनिटे वज्रासनात बसणे.

5. कमीत कमी फक्त 10 सूर्यनमस्कार जास्तीत जास्त 25 हळुवारपणे घालणे.

5. फक्त 10 मिनिटे प्राणायाम कमीतकमी...5 मिनिटे ओंकार करणे

6. रोज न चुकता एक आवळा किंवा आवळ्याचा रस.

7. 8.30-9.00 वाजता भरपूर नाष्टा (या वेळेत जेवण केल्यास उत्तम)

8. 12.30 ला थोडे हलके जेवण.

9. ऑफिस मधेच दर 1 तासानी खुर्चीवरच हात पाय स्ट्रेचिंग करणे.

10. संध्याकाळी 7 - 7.30 ला एकदम कमी जेवण.

11. कंपल्सरी 15 मिनिटे तरी वज्रासन मध्ये बसणे.

12. 10.00 वाजता 1 ग्लास गरम पाणी पिणे आणि 10.00 ला झोप.

★ *या खबरदारी घ्या...*

*रात्रीच्या जेवणानन्तर चालायला जाणे टाळावे,
किंवा थोडेच चालावे, याला शतपावली म्हणतात....
म्हणजे शंभर पावले चालणे....

लोकं 5-5 किलोमिटर घाम गाळत चालून येतात रात्री....

* जेवणाच्या अगोदर अर्धा तास आणि जेवण नंतर एक तासाने पाणी पिणे,

 पचन शक्ती चांगली ठेवायची असल्यास जेवताना अजिबात पाणी पिऊ नये.

* रोज कमीत कमी 3 लिटर पाणी प्यावे.

* फक्त सिजनल फळेच खावी

* सर्वाना हात जोडून विंनती अशी कि कोल्डड्रिंक पिणे टाळावे, खूप वाईट आहे.

* डाव्याकुशीवर झोपावे.

* सकाळी 5 मिनिटे तरी उन्हात उभे राहावे.

*** एक लक्षात घ्या, आपले पोटाचे कार्य चांगले चालू असल्यास कुठलाही आजारपण येत नाही,
आणि
 वर दिलेले सर्व च्या सर्व उपाय पोटाचे कार्य उत्तम चालण्यां साठीच आहेत.

संकलन व् प्रसारण
।।क्रीडाभारती पुणे।।

health*शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी*

(१) ९०% आजार हे पोटातून होतात, पोटात अॅसिडीटी, कब्ज नसला पाहिजे, पोट स्वच्छ, साफ तो आरोग्याचा राजा.

(२) शरीरात न धरता येणारे १३ वेग आहेत. याचा विचार करा.

(३) १६० प्रकारचे रोग फक्त मांसाहाराने होतात हे लक्षात ठेवा.

(४) ८० प्रकारचे आजार नुसत्या चहा पिण्याने होतात. हा आपल्याला इंग्रजांनी दिलेला विषारी डोस आहे.

(५) ४८ प्रकाचे रोग ऎल्युनियम भांडी वापरल्याने होतात.त्यात आपण ही भांडी सर्रास वापरतो. ही भांडी ब्रिटिशांनी आपल्या कैदी लोकांना त्रास होवा म्हणून वापरत.

(६) तसेच दारू, कोल्ड्रिंक, चहा याच्या अति सेवनाने हदय रोग होऊ शकतो.

(७) मॅगिनॉट, गुटका, सारी, डुक्कराचे मांस, पिज्जा, बर्गर, बिडी, सिगारेट, पेप्सी, कोक यामुळे मोठे आतडे सडते.

(८) जेवण झाल्यावर लगेच स्नान करु नये यामुळे पाचनशक्ती मंद होते, शरीर कमजोर होते.

(९) केस रंगवू नका, हेअर कलरने डोळ्यास त्रास होतो, कमी दिसू लागते.

(१०) गरम पाण्याने स्नान करण्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते. गरम पाणी कधीही डोक्यावरुन घेऊ नये डोळे कमजोर होतात.

(११) स्नान करताना कधीही पटकण डोक्यावरून पाणी घेऊ नका कारण पॅरालिसिसचा, हदयाचा अॅटक येऊ शकतो. प्रथम पायावर, गुडघ्यावर, मांडीवर, पोटावर, छातीवर, खांद्यावर, पाणी टाकत चोळत पहिल्यांदा स्नान करावे नंतर डोक्यावर पाणी घ्यावे त्यामुळे डोक्यातून रक्तसंचार पाया कडे होता व त्रास होत नाही, चक्कर येत नाही.

(१२) उभ्याने कधीही पाणी पिऊ नये टाच कायमची दुखु लागते.

(१३) जेवताना वरुन कधीही मीठ घेऊ नये त्यामुळे चक्तचाप, ब्लडप्रेशर वाढतो.

(१४) कधीही जोराने शिंकू नये नाहीतर कानाला त्रास होऊ शकतो.

(१५) रोज सकाळी तुळशीचे पाने खावीत कधीच सर्दी, ताप, मलेरिया होणार नाही

(१६) जेवणानंतर रोज जुना गुळ आणि सौफ खावी पचन चांगले होते व अॅसिडिटी होत नाही.

(१७) सतत कफ होत असेल तर नेहमी मुलहठी चोळावी कफ बाहेर पडतो व आवाज चांगला होतो.

(१८) नेहमी पाणी ताजे प्यावे,विहीरीचे पाणी फार चांगले, बाटलीबंद फ्रिज मधले पाणी कधीही पिऊ नये यामुळे नसानसांत त्रास होतो.

(१९) पाण्याने होणारे रोग यकृत, टायफॉइड, शस्त्र, पोटाचे रोग या पासून लिंबू आपल्याला वाचवते.

(२०) गहूचा चीक, गहूचे कोंब खाण्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते.

(२२) स्वैयपाक झाल्यावर ४८ मिनिटाच्या आत खावा नाहीतर त्यातील पोषक तत्वे नाहीशी होतात.

(२३) मातीच्या भांडयात स्वैयपाक केल्यास १००% पोषक, काशाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९७%  पोषक, पिताळाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९३% पोषक, अल्युमिनियमच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ७ ते १३% पोषक असते

(२४) गव्हाचे पीठ १५ दिवस जुने झालेले वापरू नये.

(२५) १४ वर्षाच्या खालील मुलांना मैदयाचे पदार्थ बिस्किटं, सामोसा व इतर पदार्थ खावू घालू नये.

 (२६) खाण्यास सैंधा मीठ सर्वश्रेष्ठ त्यानंतर काळेमीठ व नंतर पांढरे मीठ पण हे मीठ फार विषारी असते.

(२७) भाजलेल्या ठीकाणी बटाट्याचा रस, हळद, मध, घृतकुमारी, यातील काही लावले तर थंड वाटते व व्रण पडत नाही

(२८) पायाचा अंगठा सरसूच्या तेलाने चोळल्यास डोळ्याची आग, खाज, लाली बरी होते.

(२९) खाण्याचा चुना ७० प्रकारचे रोग बरे करतो.

(३०) कुत्रा चावल्यास तेथे लगेच हळद लावा.

(३१) लिंबू, सरशी तेल, हळद, मीठ एकत्र करुन दात घासल्यास दात स्वच्छ व सफेद होतात, व सर्व दाताचे आजार बरे होतात. डोळ्याचा आजार जेव्हा असेल तेव्हा दात घासू नये.

(३२) फार जागरण केल्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमजोर होते. पचनक्रिया बिघडते व डोळ्यांचे रोग होतात.

(३३) सकाळचे भोजन राजकुमारा सारखे तर दुपारचे भोजन राजा सारखे आणि रात्रीचे भोजन भिकारयासारखे असते व असावे.

 किडनी साफ करा फक्त ५/- रूपया मध्ये

                   उपाय

     कोथींबीर  घ्या बारीक चिरुन घ्या.  पाणी उकळून त्यात कोथींबीर टाका गॅस बंद करून झाकण ठेवा (५ मिनीट),नंतर गाळून घ्या आणि रोज १ग्लास ठीक १५दिवस पीत रहा लघवीने बारीक बारीक कण निघता  निघता पुर्ण बाहेर निघून किडनी पुर्ण पणे साफ होईल.
      किडनी स्टोन पासुन मुक्त होणारा हा उपाय कुपया जास्तीत जास्त मित्रांना शेयर करा.cp
[10/07, 6:38 AM] +91 89839 60490: आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो
1)कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या.
2)हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित अर्जुनासव किँवा अर्जुनारिष्ट प्या.
3)मुळव्याध होण्याची भीती वाटतेय - दररोज सकाळी हिरव्या पानफुटीची पाने खा.
4)किडनी फेल होण्याची भीती वाटतेय-दररोज सकाळी कोथिँबीरिचा रस अनुषापोटी प्या.
5)पित्त होण्याची भीती वाटतेय -नियमित आवळा रस प्या.
6)सर्दी होण्याची भीती वाटतेय - नियमित कोमट पाण्यात हळद टाकुन प्या.
7)टक्कल पडण्याची भीती वाटतेय- वडाच्या पारंब्या खोबरेल तेलात उकळुन गाळुन आँघोळीपुर्वी डोक्याला मालिश करा.
8.)दात लवकर पडण्याची भीती वाटतेय - फ्रिज /कुलरमधील पाणी कधीच पिऊ नका.
9)डायबेटीस होण्याची भीती वाटते- तणावमुक्त जीवन जगा,व्यायाम करा.जागरण टाळा.साखर खाणे बंद करा.गुळ खा.
10)भीतीमुळे झोप येत नाही-रात्रि जेवणापुर्वी 2 तास आधी अश्वगंधारिष्ट ग्लासभर पाण्यात प्या.
काही आजार नसला तरी
अनुलोमीलम 15 मी
कपालभाती 15 मी
सुर्यनमस्कार 12 आर्वतन
रोज करा
आरोग्य संवाद
स्वतः साठी एवढं तरी करा
१) रिकाम्या पोटी हातपाय प्रेस करा, गरम करा.
२) भरपूर टाळ्या वाजवा.
३) हातापायाचे तळवे जेथे दुखत असतील तेथे पंपिंग करून दाब द्या.
४) पायाखाली लाटणे घेऊन त्यावर तळवे फिरवा. ( अँक्युप्रेशर करा )
५) आठवड्यातून एकदा तरी तेलाने सर्व शरीराला माँलिश करा.
६) नियमित प्राणायाम करा. ( भस्त्रिका, कपालभाती व अनुलोम विलोम )
७) सकाळी एक / दोन ग्लास कोमट पाणी प्या.
८) सकाळी जास्तच नाष्टा करा. ८ ते ९ या वेळेत.
९) दुपारी मध्यम आहार घ्या. १ ते २ या वेळेत.
१०) संध्याकाळी गरज असेल तरच जेवा. किंवा हलका आहार घ्या. ७ ते ८ या वेळेत.
११) नाभिचक्र मूळ जागी ठेवा.
१२) पाय गरम, पोट नरम, डोके शांत ठेवा.
१३) एकाचवेळी भरपेट खाऊ नका.
१४) चौरस आहार घ्या.
१५) जास्तीत जास्त शाकाहारी रहा.
१६) Black Tea च प्या.
१७) जेवणात कोशिंबीर ( कच्चे ) खा.
१८) ध्यानधारणा करा.
१९) सकारात्मक वर्तन / विचार ठेवा.
२०) सत्य बोला. समाजसेवा करा.
२१) भरपूर ऐका मात्र कमी बोला.
२२) *नैसर्गिक जीवन जगा.*
२३) गरज असेल तर घरगुती औषधे ( आजीबाईचा बटवा ) घेणे.
२४) पोट साफ ठेवणे.
२५) वात, पित्त व कफ प्रवृत्ती ओळखून उपचार करा.
आरोग्य संदेश
सकाळी पाणी, दुपारी ताक, संध्याकाळी घ्या दुधाचा घोट,
हिच आहे आपल्या निरोगी जीवनाची खरी नोट.
शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी
(१) ९०% आजार हे पोटातून होतात, पोटात अॅसिडीटी, कब्ज नसला पाहिजे, पोट स्वच्छ, साफ तो आरोग्याचा राजा.
(२) शरीरात न धरता येणारे १३ वेग आहेत. याचा विचार करा.
(३) १६० प्रकारचे रोग फक्त मांसाहाराने होतात हे लक्षात ठेवा.
(४) ८० प्रकारचे आजार नुसत्या चहा पिण्याने होतात. हा आपल्याला इंग्रजांनी दिलेला विषारी डोस आहे.
(५) ४८ प्रकाचे रोग ऎल्युनियम भांडी वापरल्याने होतात.त्यात आपण ही भांडी सर्रास वापरतो. ही भांडी ब्रिटिशांनी आपल्या कैदी लोकांना त्रास होवा म्हणून वापरत.
(६) तसेच दारू, कोल्ड्रिंक, चहा याच्या अति सेवनाने हदय रोग होऊ शकतो.
(७) मॅगिनॉट, गुटका, सारी, डुक्कराचे मांस, पिज्जा, बर्गर, बिडी, सिगारेट, पेप्सी, कोक यामुळे मोठे आतडे सडते.
(८) जेवण झाल्यावर लगेच स्नान करु नये यामुळे पाचनशक्ती मंद होते, शरीर कमजोर होते.
(९) केस रंगवू नका, हेअर कलरने डोळ्यास त्रास होतो, कमी दिसू लागते.
(१०) गरम पाण्याने स्नान करण्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते. गरम पाणी कधीही डोक्यावरुन घेऊ नये डोळे कमजोर होतात.
(११) स्नान करताना कधीही पटकण डोक्यावरून पाणी घेऊ नका कारण पॅरालिसिसचा, हदयाचा अॅटक येऊ शकतो. प्रथम पायावर, गुडघ्यावर, मांडीवर, पोटावर, छातीवर, खांद्यावर, पाणी टाकत चोळत पहिल्यांदा स्नान करावे नंतर डोक्यावर पाणी घ्यावे त्यामुळे डोक्यातून रक्तसंचार पाया कडे होता व त्रास होत नाही, चक्कर येत नाही.
(१२) उभ्याने कधीही पाणी पिऊ नये टाच कायमची दुखु लागते.
(१३) जेवताना वरुन कधीही मीठ घेऊ नये त्यामुळे चक्तचाप, ब्लडप्रेशर वाढतो.
(१४) कधीही जोराने शिंकू नये नाहीतर कानाला त्रास होऊ शकतो.
(१५) रोज सकाळी तुळशीचे पाने खावीत कधीच सर्दी, ताप, मलेरिया होणार नाही
(१६) जेवणानंतर रोज जुना गुळ आणि सौफ खावी पचन चांगले होते व अॅसिडिटी होत नाही.
(१७) सतत कफ होत असेल तर नेहमी मुलहठी चोळावी कफ बाहेर पडतो व आवाज चांगला होतो.
(१८) नेहमी पाणी ताजे प्यावे,विहीरीचे पाणी फार चांगले, बाटलीबंद फ्रिज मधले पाणी कधीही पिऊ नये यामुळे नसानसांत त्रास होतो.
(१९) पाण्याने होणारे रोग यकृत, टायफॉइड, शस्त्र, पोटाचे रोग या पासून लिंबू आपल्याला वाचवते.
(२०) गहूचा चीक, गहूचे कोंब खाण्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते.
(२२) स्वैयपाक झाल्यावर ४८ मिनिटाच्या आत खावा नाहीतर त्यातील पोषक तत्वे नाहीशी होतात.
(२३) मातीच्या भांडयात स्वैयपाक केल्यास १००% पोषक, काशाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९७% पोषक, पिताळाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९३% पोषक, अल्युमिनियमच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ७ ते १३% पोषक असते
(२४) गव्हाचे पीठ १५ दिवस जुने झालेले वापरू नये.
(२५) १४ वर्षाच्या खालील मुलांना मैदयाचे पदार्थ बिस्किटं, सामोसा व इतर पदार्थ खावू घालू नये.
(२६) खाण्यास सैंधा मीठ सर्वश्रेष्ठ त्यानंतर काळेमीठ व नंतर पांढरे मीठ पण हे मीठ फार विषारी असते.
(२७) भाजलेल्या ठीकाणी बटाट्याचा रस, हळद, मध, घृतकुमारी, यातील काही लावले तर थंड वाटते व व्रण पडत नाही
(२८) पायाचा अंगठा सरसूच्या तेलाने चोळल्यास डोळ्याची आग, खाज, लाली बरी होते.
(२९) खाण्याचा चुना ७० प्रकारचे रोग बरे करतो.
(३०) कुत्रा चावल्यास तेथे लगेच हळद लावा.
(३१) लिंबू, सरशी तेल, हळद, मीठ एकत्र करुन दात घासल्यास दात स्वच्छ व सफेद होतात, व सर्व दाताचे आजार बरे होतात. डोळ्याचा आजार जेव्हा असेल तेव्हा दात घासू नये.
(३२) फार जागरण केल्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमजोर होते. पचनक्रिया बिघडते व डोळ्यांचे रोग होतात.
(३३) सकाळचे भोजन राजकुमारा सारखे तर दुपारचे भोजन राजा सारखे आणि रात्रीचे भोजन भिकारयासारखे असते व असावे.
किडनी साफ करा फक्त ५/- रूपया मध्ये
उपाय
कोथींबीर घ्या बारीक चिरुन घ्या. पाणी उकळून त्यात कोथींबीर टाका गॅस बंद करून झाकण ठेवा (५ मिनीट),नंतर गाळून घ्या आणि रोज १ग्लास ठीक १५दिवस पीत रहा लघवीने बारीक बारीक कण निघता निघता पुर्ण बाहेर निघून किडनी पुर्ण पणे साफ होईल.
किडनी स्टोन पासुन मुक्त होणारा हा उपाय कुपया जास्तीत जास्त मित्रांना शेयर करा.
कंबर दुखी
उपाय
१) जायफळ पाण्यात उगळा + तिळाचे तेल मिक्स करा. नंतर गरम करा. थंड करून दुखणा-या जागी लावा.
२) आल्याचा रस + मध दिवसातून २/३ वेळा घ्या.
३) गरम पाण्याने शेक द्या.
४) हलका मसाज करा.
५) बर्फाने शेकवा.
६) रोज सावकाश व्यायाम / योगासने करा.
७) नियमित प्राणायाम करा.
८) प्रथम तेल लावा नंतर श्वास रोखून माँलिश करा. असा उपाय शरीराचा कोणताही भाग / अवयव दुखत असेल तर नक्कीच करा. गुण येतोच.
९) विश्रांति घ्या.
१०) दोन्ही तळव्यांच्या मागील बाजूवर (अंगठा व तर्जनीमध्ये ) अँक्युप्रेशर करा.
११) पोट साफ राहू द्या.
१२) सर्वच उपाय एकाचवेळी करू नका.
१३) नियमित सकाळी कोमट पाण्यातून व संध्याकाळी कोमट दुधातून १ / १ चमचा मेथी दाणे घ्या.
आरोग्य संदेश
व्यायाम व अँक्युप्रेशरने व्हा सुखी,
माझ्या सल्याने थांबेल कंबर दुखी.
मान दुखी - - - - -
कारणे -----
जास्त थंडीमुळे, झोपेत अवघडणे, लचकणे, झटकन वळणे, डोक्यावर जास्त ओझे घेणे, स्नायुंना त्रास होणे, इ.
उपाय -----
१) शेक द्या. ( गरम पाणी / वाळू )
२) हळद + चंदन लेप द्या.
३) लसूण रस + कापूर मिक्स करून लावा. जास्तच आग झाल्यास पाण्याने साफ करून खोबरेल तेल लावा.
४) कोमटच पाणी प्या.
५) सुंठ उगाळून लेप द्या.
६) प्रथम तेल लावा. नंतर भरपूर श्वास नाकाने घेऊन रोखून धरा. मानेचे व्यायाम सावकाश करा. किंवा हाताने हलकेसे माँलिश करा.
७) असे १० / १५ वेळा रिकाम्या पोटी सकाळी व संध्याकाळी करा. नक्कीच गुण येतो.
८) अँक्युप्रेशर करा म्हणजेच हातपाय घासा व प्रेस करा.
९) वरील योग्य तेच उपाय करा.
आरोग्य संदेश
निरोगी राहण्यासाठी द्या तुम्ही झोकून.
गुण येण्यासाठी मात्र श्वास धरा रोखून.
|| ध्यान (Meditation) ||*
ध्यान म्हणजे काय?
ध्यान म्हणजे सतत बडबड करणार्या अस्वस्थ मनाला शांत करणे !
त्यासाठी आपण श्वासापासून सुरूवात करतो !
ध्यानाची पध्दत अगदी सोपी आहे.
डोळे बंद करा व आपल्या नैसर्गिक श्वासाबरोबर रहा. ध्यान मनातील अस्वस्थ कंपने शांत करते, त्यामुळे त्यातून आत्मशक्ति, ऊर्जा जपली जाते, जी चांगले आरोग्य,मनःशांती व जीवनाच्या विवेक-ज्ञानाकडे नेते.
ध्यानाचे फायदे
आध्यात्मिक स्वास्थ्य हे मुळ आहे आणि शारीरीक आरोग्य हे फळ आहे.
ध्यान हे आपल्या स्वत:च्या प्रयत्नांनी आपल्या जीवनाला दिलेले सर्वात मोठे बक्षिस आहे ! आपण आपल्या स्वत:ला खूप काही देऊ शकतो !
ताबडतोब बरे होणे
सर्व शारीरिक पिडा या मानसिक काळज्यांमुळे होतात. सर्व मानसिक काळज्या बौध्दिक अपरिपक्वपणामुळे निर्माण होतात. बौध्दिक परिपक्वता ही आध्यात्मिक उर्जा कमी पडल्याने आणि आध्यात्मिक विवेकज्ञान कमी असल्याकारणाने येते. ध्यान करून आपल्याला भरपूर आध्यात्मिक उर्जा व आध्यात्मिक विवेकज्ञान मिळते, तेव्हा बुध्दीमत्ता पूर्ण विकसित होते, लवकरच सर्व मानसिक चिंता संपतात. परिणामस्वरूप सर्व शारीरिक आजार नाहीसे होतात. सर्व आजार बरे करण्याचा ध्यान हाच एक मार्ग आहे. पूर्वी केलेल्या वाईट कर्मांमुळे रोग होत असतात. दुष्कृत्यांचे निराकारण झाल्याविना रोग नाहिसे होणार नाहीत. दुष्कृत्यांचे परिमार्जन होण्यासाठी कोणत्याही औषधांचा उपयोग होणार नाही.
स्मरणशक्ती वाढते
ध्यानातून मिळविलेली भरपूर आध्यात्मिक उर्जा मेंदूला उत्तम प्रकारे व जास्तीत जास्त क्षमतेने कार्य करण्यास मदत करते. ध्यानाने स्मरणशक्ति जबरदस्त वाढते म्हणून सर्व विद्यार्थ्यांसाठी ध्यान नितांत आवश्यक आहे. शाळा आणि विद्यापीठ या दोन्ही पातळ्यांवर.
वाईट सवयी नष्ट होतात
खूप खाणे, जास्त झोपणे, खूप बोलणे, अती विचार करणे, अती मद्यपान करणे, तंबाखू खाणे, इ. अनेक वाईट सवयी असतात. ध्यान करून मिळवलेले भरपूर विवेकज्ञान आणि आध्यात्मि्क ऊर्जा यामुळे सर्व वाईट सवयी आपोआप सुटतात.
मन आनंदी होत
कोणत्याही व्यक्तीसाठी आयुष्य हे पराभव, अपमान आणि वेदना यांनी पूर्ण भरलेले असते. तथापि आध्यात्मिक ज्ञान नि आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त केलेल्या व्यक्तींचे जीवन सर्व पराभव, अपमान आणि वेदना असूनही नेहमी शांत व आनंदी असते.
कार्यक्षमता वाढते
भरपूर आध्यात्मिक उर्जा आणि आध्यात्मिक विवेकज्ञान यांच्या अस्तित्वाने सर्व कामे, मग ती शारीरिक असोत वा मानसिक, अधिक कार्यक्षमतेने केली जातात. थोड्या वेळात जास्त कामे पूर्ण होतात. किमान साधने वापरून कौतुकास्पद कामे केली जातात.
झोपेचे तास कमी होतात
ध्यानात मुबलक आध्यात्मिक उर्जा मिळविली जाते. त्यामानाने झोपेत फक्त काही अंश-फार कमी ऊर्जा मिळते. शरीराला मिळणारी विश्रांती आणि मनाला मिळणारी ऊर्जा यांचा विचार करता अर्ध्या तासाचे सखोल ध्यान हे सहा तासांच्या झोपेबरोबरचे असते.
दर्जेदार नातेसंबंध
आध्यात्मिक विवेक, ज्ञानाची कमतरता हेच परस्पर संबंध इतके समाधानकारक व दर्जेदार नसल्याचे एकमेव कारण आहे. आध्यात्मिक विवेकज्ञान प्राप्त झाल्याने परस्पर नातेसंबंध अतिशय दर्जेदार व पूर्ण समाधानकारक होतात.
विचारशक्ती वाढते
आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी विचारांमध्ये शक्तींची गरज असते. मनाच्या अस्वस्थ अवस्थेत निर्माण होणारे विचार किमान शक्तीचे असतात. त्यामुळे ते आपापल्या लक्ष्यापर्यंत पोहोचत नाहीत. तथापि मन शांत असलेल्या स्थितीत विचार मोठी शक्ति मिळवितात आणि सर्व इच्छा नाटयपूर्ण रितीने प्रत्यक्षात येतात.
जीवनाचा उद्देश
आपण सर्व जन्म घेतो तो विशिष्ट हेतू ठेऊन, विशेष कामाकरीता, विशिष्ट रचना व विशिष्ट योजनेसह. हे फक्त आध्यात्मिकतेने परिपक्व झालेले लोकच समजू शकतात व त्यांच्या जीवनाचा विशिष्ट हेतू, विशेष कार्य, रचना आणि योजना जाणून घेऊ शकतात.
ध्यान का करावे?
ध्यानामध्ये काय ताकद आहे?
सामुहिक ध्यान साधनेचे महत्व काय आहे?
जेव्हां १०० लोक एकत्रितपणे साधना करतात तेंव्हा त्यांच्या लहरी जवळजवळ ५ कि.मी. पर्यंत पसरतात आणि नकारात्मकता नष्ट करून सकारात्मकता निर्माण करतात.
आइन्स्टाईनने शास्त्रीय दृष्टिकोनातुन सांगितले आहे की एका अणुचे विघटन केल्यास तो त्याच्या शेजारील अनेक अणूंचे विघटन करतो. त्यालाच आपण अणुविस्फ़ोट म्हणतो.
हीच गोष्ट आपल्या ऋषी-मुनीनी आपल्याला हजारो वर्षांपूर्वी सांगितली आहे की पृथ्वीवरील केवळ ४% लोकच ध्यान करतात, त्याचा फायदा उर्वरीत ९६% लोकांना होतो. आपणसुद्धा जर ९० दिवस सलग ध्यान केले तर आपल्या कुटुंबातील इतर व्यक्तींवरील सकारात्मक परिणाम आपल्यास दिसून येईल.
जर पृथ्वीवरील केवळ १०% लोक ध्यान करतील तर पृथ्वीवरील सर्व समस्या नष्ट करण्याची ताकद ध्यानामध्ये आहे.
महर्षी महेश योगी यांनी १९९३ मध्ये शास्त्रज्ञांपुढे हे सिद्ध केले आहे. त्यांनी ४००० शिक्षकांना वॉशिंग्टन डी सी मध्ये बोलावून त्यांना एक महिना ध्यानाभ्यास करावयास सांगितले. त्यामुळे त्या शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण ५०टक्क्यांनी कमी झाले. शास्त्रज्ञाना याचे कारण कळले नाही म्हणुन त्यांनी याला "महर्षी इफेक्ट" असे नाव दिले. ध्यानामधील ही ताकद आहे.
आपण आपली भौतिक तसेच अध्यात्मिक प्रगती ध्यानामुळे कमी श्रमात साधु शकतो. गरज आहे ती फक्त ध्यानातून स्वत:चा शोध घेण्याची.
लिंबाचे
अतिथंड केलेल्या लिंबाचे आश्चर्यकारक परिणाम
स्वच्छ धुतलेले लिंबु फ्रिजच्या फ्रिजर मध्ये ठेवा.
ते लिंबु पुर्णपणे थंड आणि बर्फासारखे कडल झाल्यावर, साधारणत: 8 ते 10 तासानी, एक किसनी घेउन ते सर्व लिंबु सालासकट किसुन घ्या.. नंतर तुम्ही जे काही खाल त्यावर ते किसलेले लिंबु टाकुन खा..
भाज्यांवर, सॅलड वर, आईसक्रीम, सुप, डाळी, नुडल्स, स्पेगेटी, पास्ता, पिझ्झा, साॅस, भात, या आणि अश्या अनेक पदार्थांवर टाकुन खाता येईन..
सर्व अन्नाला एक अनपेक्षीत अशी छान चव येईल..
सगळ्यात महत्वाचे, आपल्याला फक्त लिंबाच्या रसातील व्हिटॅमिन सी चे गुणधर्म फक्त माहिती आहेत.. त्यापेक्षा अधिक गुणधर्म माहिती नाहीत..
सालासह संपुर्ण गोठलेले लिंबु कोणताही भाग वाया न जाता वापरल्यास एक वेगळी चव तर मिळतेच, परंतु त्याचे अजुन काय फायदे आहेत??
लिंबाच्या सालीत लिंबाच्या रसापेक्षा 5 ते 10 पट जास्त व्हिटॅमिन सी असते.. आणि हाच भाग आपण वाया घालवतो..
लिंबाची साल आरोग्य वर्धक आहे कारण त्यामुळे शरिरातील सर्व विषद्रव्ये शरिराबाहेर काढुन टाकायला मदत होते..
लिंबाच्या सालीचा एक आश्चर्य कारक फायदा म्हणजे त्याच्यामध्ये असलेली एक चमत्कारीक अशी क्षमता की ज्यामुळे शरिरातील सर्व कॅन्सरच्या पेशींचा नाश होतो.. केमोथेरपी पेक्षा ही लिंबाची साल 10,000 पट जास्त प्रभावी आहे..
मग आपल्याला हे सर्व का माहिती नाही??
कारण आज जगात अश्या प्रयोगशाळा आहेत की ज्या त्याचे कृत्रिम पद्धतीने निर्मीती करण्यात गुंतल्या आहेत कारण त्यापासुन त्याना भरपुर नफा मिळतो..
तुम्ही आता तुमच्या गरजू मित्र / मैत्रिनीना सांगु शकता की कॅन्सर सारखा असाध्य आजार दुर ठेवण्यासाठी किंवा झाल्यास बरा करण्यासाठी लिंबाचा रस आणि साल किती फायदेशीर आहे.. त्याची चव पण खुप छान असते आणि केमोथेरपी प्रमाणे त्याचे भयानक साईड इफेक्ट पण नाही आहेत..
विचार करा, हा अतिशय साधा, सोपा, परंतु अत्यंत प्रभावी असा उपाय माहिती नसल्याने आज पर्यंत किती लोकाना आपले आयुष्य गमवावे लागले असेल आणि इथुन पुढे आपण किती लोकांचे प्राण वाचवू शकतो???
लिंबाच्या वनस्पतीत सर्व प्रकारचे कॅन्सर बरे करण्याची एक चमत्कारीक अशी क्षमता आहे.. याचा वापर बॅक्टेरीअल इन्फेक्षन आणि फंगस वर सुद्धा होउ शकतो.. शरिराअंतर्गत परोपजीवी आणि विषाणु वरही प्रभावी आहे..
लिंबाचा रस आणि विशेषत: साल रक्तदाब आणि मानसिक दबाव नियमीत करते.. मानसिक ताण आणि मज्जासंस्थेचे आजार नियंत्रीत करते..
या माहितीचा स्त्रोत अतिशय थक्क करणारा आहे :
जगातल्या सगळ्यात मोठ्या औषध निर्मिती कंपनी पैकी एक असलेल्या कंपनीने हे प्रसिद्ध केले आहे.. ते म्हणतात की 1970 पासुन 20 पेक्षा जास्त प्रयोगशाळानमध्ये संशोधन केल्यानंतर असे निदर्शनात आले आहे की, लिंबाची साल 12 पेक्षा जास्त कॅन्सरच्या घातक पेशी नष्ट करतात..
लिंबाच्या झाडाचे औषधी गुणधर्म कॅन्सरवरील ड्रामायसीन या केमेथेरपीसाठी सामान्यपणे वापरल्या जाणा-या औषधापेक्षा 10,000 पट जास्त प्रभावी ठरले आहे.. लिंबाची साल कॅन्सरच्या पेशींची वाढ मंदावते..
आणि अधिक आश्चर्याची गोष्ट म्हणजे या लिंबाच्या औषधामुळेच फक्त कॅन्सरच्याच पेशींचा नाश होतो, त्याचा निरोगी पेशिंवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही..
म्हणुन चांगल्या पिकलेल्या लिंबाना स्वच्छ धुवा, त्याना गोठवा आणि किसनीवर किसुन रोजच्या आहारात वापरा..
तुमचे संपुर्ण शरिर त्याबद्दल
 धन्यवाद देईल..
[30/07, 10:52 AM] +91 79723 30162: 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🚩🚩

॥ श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली ॥

*|| महिमा श्री ललीतासहस्रनाम स्तोत्राचा ||*

*|| श्रीललिताम्बिकायै नमो नमः ||*
                                       
 ★ डोकेदुखी किंवा ज्वर असल्यास त्या व्यक्तीच्या डोक्यावर हात ठेऊन श्रीललितासहस्त्रनामाचा पाठ केल्यास डोकेदुखी व ज्वर हे आजार तात्काळ बरे होतात.

★ एका कळशीत पानी घेऊन श्रीललितासहस्त्रनामाने अभिमंत्रित करावे.
नंतर ते जल रोगी व्यक्ति किंवा बाधित व्यक्ति (बालगृह दोष, नवग्रह दोष, पिशाच्च पीड़ा) वर शिंपडावे किंवा स्नान करावे. त्यामुळे सर्व दोष मुक्त होतात.

★ श्रीललितासहस्त्रनामाच्या पाठाणे अभिमंत्रित दही, लोणी, वन्धा स्त्रीने दररोज ४१ दिवस किंवा वर्षभर घेतल्याने तीला संतती प्राप्ति होते.

★ नित्य नियमाने या अत्यंत गुप्त श्रीललितासहस्त्रनामाच्या पाठने (दररोज) पठण करणार्‍या व्यक्तीच्या चेहर्यावर दृष्टी पडल्यास तिन्ही लोक ही भ्रमित होतात.

★ श्रीललितासहस्त्रनामस्तोत्र पाठ करणाऱ्या व्यक्तीवर कोणीही अभिचार कर्म केल्यास प्रत्यंगिरा देवी स्वत: त्या क्रिया उलटऊन मारून टाकते (विनाश करुन टाकते).

★ जो मनुष्य श्रीललितासहस्त्रनामस्तोत्र पाठ करणाऱ्या व्यक्तीला वाईट नजरेने बघतो त्याला स्वत: मार्तण्ड भैरव आपल्या प्रभावाने आंधळा बनवून टाकतात.

★ जो मनुष्य श्रीललितासहस्त्रनामस्तोत्र पठन करणार्याचे धन चोरी करतो त्याचा क्षेत्रपाल विनाश करतात.

★ कुणी राजा श्रीललितासहस्त्रनामस्तोत्र पठन करणाऱ्या उपासकावर वैर करेल त्याचा संपूर्ण सैन्यचा दंडीनी देवी स्वत: संहार करते.

★ जो कोणीही ६ महीने रोज श्रीललितासहस्त्रनामस्तोत्र पठन करेन त्याच्या घरी लक्ष्मी स्थिर स्वरुपात वास्तव्य करते.

★ जो वेक्ति या श्रीललितासहस्त्रनामस्तोत्राचे महीनाभर त्रिकाळ पठन करेल. त्याच्या जिभेवर साक्षात माता भारती वाग्देवता सरस्वती वास करते. परीक्षेत उत्तम यश प्राप्त होते.

★ जो व्यक्ती जीवनात एकही श्रीललितासहस्त्रनामस्तोत्राचा पाठ करेन त्याच्या संपर्कात येणाऱ्याचेही सर्व पाप मुक्त होतात.

★ अशा सज्जनास दान, आणि धन द्यावे की, तो श्री विद्या जानकार श्रीचक्राचा आराधक श्री ललितासहस्त्रनाम स्तोत्राचा पाठक असेल.

★ दान अश्याच वेक्तिला द्यावे जो पंचदशी मंत्र ज्ञाता, किंवा श्रीललितासहस्त्रनाम स्तोत्राचा पाठक असेल अन्यथा दिलेले दान व्यर्थ समजावे.

★ श्रीललिता देवीचे १००० नावे वाचून कमल, तुलशी-मंजीरा, कदम्ब, चम्पक, जाती, कनेर, बिल्वपत्र, कुंद, केशर, पाटली, केतकी (केवड़ा), माधवी (जूही), या सुगंधित फुलांनी जो भगवती ची आराधना (श्री चक्र) पूजन करेल त्याच्या पुण्याचे वर्णन साक्षात "महेश्वर" ही करण्यासाठी असमर्थ आहेत.

★ जो साधक श्री चक्रा मध्ये  पराशक्तीची पूजा दर पौर्णिमेला रात्री प्रत्येक महिन्यात श्रीललितासहस्त्रनाम स्तोत्राचा पाठ करतो तो श्रीललिता देवीमधे एकरूप होतो. आणि आईभगवती स्वत: त्याच्याशी संपर्क प्रस्थापित करते.

॥ ॐ श्रीललितामहात्रिपूरसुंदर्यै नमो नमः ॥

॥श्रीमाताचरणार्पणमस्तु ॥
॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्येत् ॥

👏👏👏👏👏👏👏👏👏👏
[01/08, 5:43 PM] +91 97690 42598: *ज्वारीच्या भाकरीचे महत्व*
                 *!! रामबाण !!*
“मी आहारातून गहू काढून टाकला आणि माझं वजन १४ किलोनी कमी झालं.”

“माझा दमा इतका बरा झाला की, मी माझे दोन इन्हेलर्स काढून फेकून दिले.”

“गेली २० वर्षं अर्धशिशीमुळे माझं डोकं जे रोज दुखायचं, ते तीन दिवसांत दुखायचं बंद झालं.”

“माझ्या छातीतली जळजळ आता थांबली.”

“माझा इरिटेबल बाउल सिंड्रोम सुधारला, माझा अल्सरेटिव्ह कोलायटिस, माझा रुमटॉइड आर्थ्रायटिस, माझा मूड, माझी झोप…” वगैरे सुधारले...

गव्हामुळे तुमच्या रक्तातली साखर अत्यंत नाटकीय पद्धतीने वाढते.  काही विदेशी संस्कृतींमधले लोक जे गहू खात नाहीत ते यामुळेच अधिक सडपातळ आणि निरोगी असतात.

*जेवणात का खावी ज्वारीची भाकरी… ?*

ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते.

ज्वारीमध्ये असणाऱ्या अमायनो ऍसिड्समधून शरीरास मुबलक प्रोटीन्स मिळतात. तसेच फायबर्स असल्याने अन्नाचे सहज पचन होते.

बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाण्याची सवय लावून घ्यावी. त्यामुळे मूळव्याधीचा त्रास होत नाही.

तसेच ज्यांना किडनी स्टोनचा त्रास टाळायचा असेल त्यांनी नक्कीच ज्वारीची भाकरी आहारात आणावी. ज्वारीतील पोषणतत्त्वामुळे किडनी स्टोनला दूर ठेवता येते.

ज्वारीमध्ये असणाऱ्या निऍसिनमुळे रक्तातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.

तसेच ज्वारीमधील फायटो केमिकल्समुळे हृदयरोग टाळता येतात. ज्वारीमधल्या पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे रक्तदाब (ब्लडप्रेशर) नियंत्रणात राहतो.

भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. ऍनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो. लाल पेशींची वाढ होण्यास मदत होते.

*ज्वारीचे फायदे*

1) ज्वारीत असणाऱ्या तंतुमय पदार्थांमुळे पोट साफ राहते.

2) ज्वारी पचनास सुलभ असल्यामुळे आजारी व्यक्तीस दूध भाकरी फायदेशीर ठरते.

3) ज्वारीमुळे पोटाचे विकार कमी होतात.

4) रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी ज्वारी उपयुक्त आहे.

5) हृदयासंबंधित आजारात ज्वारी अतिशय उपयोगी आहे.

6) शरीरातील इन्शुलिनची उत्पादकता कायम, योग्य प्रमाणात व कार्यक्षम ठेवण्यास मधुमेह असणाऱ्यास, तसेच इतरांनाही ज्वारीचा वापर उपयुक्त ठरतो.

7) शरीरातील अतिरिक्त चरबी, वजन कमी करण्यासाठी, कातडीचे आजार, जठरातील आम्लता कमी करण्यास उपयोगी.

8) महिलांच्या गर्भाशयाचे आजार, प्रजोत्पादन संस्थेचे विकार असणाऱ्यांना ज्वारी उपयोगाची आहे.

9) ज्वारीत काही घटक कर्करोगावर नियंत्रण आणतात.

10) शौचास साफ होण्यासाठी ज्वारी अतिशय उपयोगी आहे.

11) काविळीच्या आजारात पचायला हलक्या अन्नाची आवश्यकता असते. त्यामुळे काविळीच्या आजारामध्ये व नंतर वर्षभर ज्वारीच्या भाकरीचे नियमित सेवन केल्यास फायदेशीर ठरते.

*ज्वारीला दररोजच्या आहारात प्राधान्य द्या आणि गव्हाचा सणावाराला उपयोग करा.

*विशेष सुचना :- हा मेसेज वेळात वेळ काढून वाचावा व ईतरांच्या माहीतीत भर पडावी म्हणून पुढे शेअर करावा*


[30/05, 1:53 PM] +91 90211 01291: *🌻श्री स्वामी समर्थ🌻*

*आदरणीय प.पू.गुरुमाऊलींनी सांगितलेले आयूर्वेदिक तोडगे*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

👉1 )टाॅन्सिल्ससाठी- चांगला मध व ज्येष्ठ मध घासून पोटात घ्यावा.

🌟खायचा चूना आणि गावरान गुळ एकञ करुन लेप दिला तर टाॅन्सिल्स बरा होतो.

👉2) वजन कमी करण्यासाठी:-
 दालचिनी मधाबरोबर अनाशापोटी घ्यावी 14 दिवस

🌟 मध आणि पाणी एकञ करुन पिणे.


👉3) किडणी स्टोन:-
फ्रिजचे थंड पाणी पिऊ नये.

🌟 ऊन्हातून आल्यानंतर 5-10 मिनिटांनी पाणी मध किंवा पाणी गुळ द्यावा.

🌟 जो फ्रिजचे थंड पाणी पितो त्याला किडणीचे आजार होतात.

🌟पोहे कधीही खाऊ नये. पोह्याने किडणीचे आजार उद्भवतात.


👉4) सोयरॅसिस आजार:-
आघाड्याची पावडर लावावी. सोयरॅसिस पूर्ण बरा होतो.


👉5) सर्प दंश झाला असेल तर:-
आघाड्याचा पाल्याचा रस दंशस्थानी लावावा. व रस प्यायला द्यावा 3 मिनिटात कसलेही विष उतरते माणूस दगावत नाही.



👉6) पूळ्या, फोड येणे:-
ञिफळा चूर्ण पाण्यातून लेप लावावा पूळ्या येण बंद होते.
🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮
[28/06, 10:47 AM] +91 89839 60490: *🔸तुप (गाईचे किंवा म्हशीचे)🔸*

लोणी कढवून त्यातील पाण्याचा अंश पूर्णत: काढून टाकल्यावर उरलेला सारभूत पदार्थ म्हणजे साजूक तूप वं असे तूप सैपाक घरातील अविभाज्य घटक आहे. भारतात साजूक तुपाला आहारामध्ये *‘राजेशाही’* स्थान आहे. साजूक तुपात १०० टक्के फॅट्स आणि ९०० कॅलरीज आहेत. एक चमचा तुपात १३ ग्रॅम फॅट्स, आणि ११७ कॅलरीज असतात. सर्वसाधारणपणे रोज दोन चमचे तुप आहारात सुचवले जाते.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

वजन वाढलं की आपण तूप आणि तुपाचे इतर पदार्थ खाणं बंद करतो. पण तूप खाल्यामुळेच वजन वाढतं ही समझ चुकीची आहे. देशी तूप खाण्याचे अनेक फायदे होतात. देशी तूप खाल्याने मेंदू आणि शरीरालाही फायदा मिळतो. पण, प्रत्येक आजारात तूप खाण्याचा सल्ला प्रत्येकाला देण्यात येत नाही.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

*🎯जाणून घ्या, तूप खाल्याने होणारे  फायदे...🎯*

१. तुपामध्ये व्हिटामिन ए, डी आणि कॅल्शियम, फॉरस्फोरस, मिनरल्स, पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक तत्व असतात. देशी तूप खाल्यानं सांधेदुखी त्रास कमी होण्यास मदत होते.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

२. रोज शुद्ध तूप खाल्ल्याने वात आणि पित्त याचा त्रास होत नाही.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

३. शुद्ध तुप खाण्याने पचनक्रिया चांगली राहते.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

४. तुपामुळे डोळ्यांवर पडणारा ताण कमी होण्यास मदत होते.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

५. हृदयाच्या नलिकांमध्ये ब्लॉकेज असल्यास शुद्ध तूप लुब्रिकेंटचे काम करते.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

६. गॅसेसचा त्रास कमी करण्यासाठी तुप खुप फायदेशीर ठरतं.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

७. उन्हाळ्यात पित्त वाढतं त्यासाठी तुपाचे सेवन केल्यास त्याचं प्रमाण कमी होतं.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

८. डाळ शिजवताना तूप टाकल्याने गॅस होण्याचा त्रास कमी होतो.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

९. शुद्ध तुपामुळे स्किन सॉफ्ट राहते. शुद्ध तुपाने चेहऱ्याचे मसाज करणे फायदेशीर असतं.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

१०.तुपामध्ये तेलापेक्षा अधिक पोषक तत्व असतात. बटर पेक्षा तुपाचं सेवन करणं अधिक चांगलं असतं. तुप घरी तयार करणं अधिक उत्तम आहे.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

✳ जुन्या काळात युद्ध-लढाईत झालेल्या जखमा भरून येण्यासाठी तुपाचा वापर केला जात असे. तूप जेवढे जुने तेवढे गुणकारी.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

✳ घृत, अज्या, हवी, सर्पी, घी वगैरे विविध नावांनी ओळखले जाणारे तूप मधुर, अत्यंत बलवान, थंड, पित्तशामक, मेद, मज्जा आणि शुक्रधातूंचे पोषण करणारे आहे.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

✳ तुपामुळे स्मृती, बुद्धी इत्यादींची वाढ होते. मेंदूवर तुपाचे कार्य होते. तुपाचे वैशिष्ट्य म्हणजे तूप खाल्ल्यावर भूक वाढते. अग्निवर्धक हे तुपाचे श्रेष्ठ कार्य आहे. तूप डोळ्यांना हितकारक आहे.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

✳ तुपामुळे स्वरयंत्र सुधारते आणि आवाज उत्तम होतो. तूप योगवाही आणि रसायन गुणधर्माचे आहे.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

✳ तूप कोणत्याही रोगात विशेषत: वात-पित्तज विकारात वापरता येते. आयुर्वेदात अनेक औषधिद्रव्ये तुपात सिद्ध करून त्यांचे औषधी पाठ बनवले आहेत.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

✳ डोके दुखत असेल तर तूप कोमट करून नाकपुड्यांत थेंब टाकावेत किंवा दुखर्‍या कपाळावर हलकेच मालीश करावे.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
✳ त्वचाविकार, जखमा, अंगाला खाज, पायांच्या टाचा फुटणे, अंग फुटणे इत्यादी विकारात उपयुक्त औषध आहे.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

✳ तूप किंचित कोमट करून खाल्ल्यास उचकी थांबते. तुपाचे थेंब नाकात टाकल्यास नाकातून रक्त पडणे थांबते.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
✳ रात्री झोपताना पेलाभर दुधात एक चमचा तूप टाकून प्यायल्यास शौचाला सकाळी साफ होते. तुपामुळे मूळव्याध बरा होतो.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

✳ तूप खाल्ल्याबरोबर रूप लगेच येत नसले, तरी तूप खाल्ल्यावर लगेच चरबी (कोलेस्ट्रॉल) वाढते हे चूक आहे. जे नेहमी हिंडतात, फिरतात, व्यायाम करतात त्यांनी अवश्य रोज तूप खावे.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

✳ कॅन्सरच्या पेशंटला तूप म्हणजे अमृतासमान औषध. तुपात कॅन्सर पेशींची वाढ थांबवण्याची शक्ती आहे. रोज आहारात वापरले जाणारे तूप औषधी आहे.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
[07/07, 4:39 PM] +91 89839 60490: गुढघे दुखताहेत ?
~~~~~
गुडघे दुखीचे अनेक प्रकार आहेत . सर्वांना वेगवेगळे इलाज आहेत. पण त्यातल्या त्यात अशक्तपणा व रज्जू क्षयाने  येणारी गुडघेदुखी हि सामान्य आजार आहे. ती थांबवण्यासाठी  बिन खर्चिक उपाय आहे. रसायन मिश्रित औषधे फार तर या आजारावर वेदनाशमणाचेच काम करतात .परंतु कायम स्वरूपी  गुडघे दुखी घालवायची असेल तर दररोज सकाळी  शेवग्याच्या दोन शेंगांचे सूप एक आठवडा भर घ्यावे .

👇👇👇सूप करण्याची पद्धत  👇👇👇

शेवग्याचा  दोन शेंगा  कापून घ्या
दोन ग्लास पाण्यात
दोन लसुनीच्या पाकळ्या , किंचित गुळ , अर्धी हिरवी मिरची उकडून घ्याव्यात शेंगा पूर्ण उकडल्यानंतर त्यांचा गर देखील कुस्करून घ्या त्यात चवी पुरते काळे मीठ टाका .  हे सारे मिश्रण  स्वच्छ वस्त्राने  गाळून  घ्या . नंतर परत त्या पाण्याला एक उकळी येवू द्या . साधारण एक ग्लास  सूप होईल इतके आटवा . चवी साठी वर  कोथिंबीर टाकायची असल्यास टाका . आणि गरमागरम असतानाच हे सूप घ्या. वयोमनानुसार  आठवड्यात आराम पडतो. कुठेही महागड्या डॉक्टर अथवा औषधांची आजीबात गरज पडणार नाही. आणि फरक पडला की नाही ते आवर्जून इथे सांगा. अगदी एका दिवसात देखील फरक जाणवू शकतो करून तर पाहा .
#गणेष_दिघेची_अन्ना_वौषधी
गणेश दिघेच्या संशोधित पूर्ण शुद्ध वनौषधी                            CP *आरोग्य सेवा गृप*

पाठदुखीचा त्रास झाला नाही अशी व्यक्ती सापडणे दुर्मीळच. डोकेदुखीनंतर सर्वाधिक लोकांना होणारा त्रास म्हणजे पाठदुखीचा, तरीही आपण सर्वच पाठदुखीविषयी एवढे बेफिकीर राहतो. पाठदुखीची तीव्रता सौम्य असेल, तर आपण तिच्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र नंतर तिचा त्रास जास्त होतो. कधी एखादी वस्तू उचलताना पाठ सणकन भरते, तर कधी सकाळी झोपेतून उठतानाच पाठीने बंड पुकारल्याचे लक्षात येते.
डोकेदुखीचे निश्चित कारण अजून शोधता आलेले नाही. पाठदुखीचे मात्र तसे नाही. पाठीला आधार देणारे स्नायू, हाडे, सांधे यांना त्रास झाला की पाठीचा खालचा भाग दुखायला लागतो. हे दुखणे म्हणजे शरीराने दिलेली धोक्याची सूचना असते. ती वेळीच ओळखली तर पुढचा त्रास वाचतो. मात्र अनेकदा या सूचनेलाच दुखणे समजून दुर्लक्ष केले जाते. पाठदुखी होण्यासाठी अनेक घटना कारणीभूत ठरतात. शरीराला जड जाणारे ओझे, सतत खाली वाकत राहणे, जड वस्तू अयोग्य पद्धतीने उचलणे, सांधेदुखी, हाडे ठिसूळ होणे, मणक्याला मार बसणे.. मात्र या कारणांपेक्षाही कार्यालयातील खुर्चीत तासन्तास एकाच स्थितीत बसण्याची सवय अधिक कारणीभूत ठरते. म्हणजे सहजसाध्य पद्धतीने बदलू शकणारी सवय न बदलल्याने अनेकांना पाठदुखीला सामोरे जावे लागते. वाढलेले वजन, सांधेदुखी, हाडे ठिसूळ होण्यासारखे जडलेले आजार, शारीरिक काम यामुळे पाठदुखी वाढते.
पाठदुखीसाठी शारीरिक कारणांसोबतच मानसिक कारणेही जबाबदार असतात. मनावरील ताण, रोजच्या आयुष्यातील तणाव हेदेखील पाठदुखीला आमंत्रण देतात. मनाचा आणि पाठीचा काय संबंध, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. मात्र मनावरील ताणामुळे शरीराच्या सर्वच अवयवांवर परिणाम होतो, असे लक्षात आले आहे. कार्यालयातील कामाचा ताण, अस्वस्थता यामुळे पाठदुखी होत असेल तर शरीरासोबत मनाचेही आरोग्य जपणे गरजेचे आहे.
पाठदुखी होण्यामागे काही वेळा गंभीर कारणेही असतात. मणक्याला फ्रॅक्चर झाल्यास, स्लिप डिस्क, संधिवात, सांधेदुखी, मणक्यांमध्ये गाठ आल्यास, मूतखडे यामुळेही पाठदुखी होऊ शकते. ओटीपोटात सूज आल्याने स्त्रियांना पाठदुखी होते. अशा गंभीर कारणांवेळी थेट डॉक्टरकडे जायला हवे. मात्र रोजच्या चुकीच्या सवयींमुळे पाठीचा खालचा भाग दुखत असेल तर घरच्या घरी उपाय करता येतात.  मात्र वेळीच उपचार केले नाहीत आणि हे दुखणे मांडय़ा, पाय, पावले येथपर्यंत पोहोचले की वैद्यकीय उपचारांची गरज पडते. मात्र एक्स रे, सीटी स्कॅन, महागडे उपचार येथपर्यंत पोहोचायचे नसेल तर काही अयोग्य सवयी जरूर बदला.
पाठदुखीची कारणे
बसण्याची स्थिती- खूर्चीत बसताना शरीराचे वजन पाठीवर येते. कंबरेत वाकून बसण्याची सवय असल्यास किंवा खुर्ची योग्य नसल्यास पाठदुखी नक्की होते.
मोटारसायकल – दुचाकी चालवताना पाठीला कोणताही आधार नसतो. रोज लांबचा प्रवास करणाऱ्या तसेच खड्डे असलेल्या रस्त्यांवरून गाडी हाकणाऱ्यांना हमखास पाठदुखी सतावते.
* वाकून उभे राहण्याची सवय पाठदुखीला निमंत्रण देते.
* अयोग्यपणे जड वस्तू उचलल्याने, ढोपरात न वाकता वस्तू उचलल्यामुळे, पाठीवर भार आल्याने.
* अयोग्य गादीवर आखडलेल्या स्थितीत झोपल्याने
अपघात- कारला झालेला अपघात, घसरून पडल्यामुळे मणक्याला इजा होते, पाठ सुजते.
सांधेदुखी – सांध्याना संरक्षण देणारे कार्टलेिजचे आवरण वयोमानानुसार झिजते. त्यामुळे उतारवयात मणका दुखायला लागतो.
हाडे ठिसूळ होणे – बहुतांश स्त्रियांना उतारवयात हाडे ठिसूळ होण्याच्या त्रासाला सामोरे जावे लागते. हात, पाय यासोबत पाठदुखीही यामुळे होते.
मानसिक – शरीरासोबतच मनावरील ताण-तणाव अनेक आजारांना निमंत्रण देतात. निराशा, अस्वस्थता, असमाधान यामुळेही पाठदुखी होऊ शकते.
पाठदुखीत भर घालणारे घटक
वाढलेले वजन, वृद्धापकाळ, महिला, अवजड वस्तू उचलण्याचे काम, तणावपूर्ण काम, निराशा.
पाठदुखीसाठी अनेकदा तरुण मुलेच येतात. अनेक तास खुर्चीत बसून किंवा मोटारसायकल चालवून पाठीत दुखत असल्याची त्यांची तक्रार असते, पण बऱ्याचदा या तक्रारीचे कारण हे ‘ड’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे असते. स्नायू कमकुवत झाल्याने जरा अधिक ताण पडला तरी पाठदुखी होते. एक्स-रे तसेच जीवनसत्त्व ‘ड’ची चाचणी केल्यावर नेमके कारण समजू शकते. त्यानंतर प्रत्येकाच्या स्नायूच्या विशिष्ट गरजांप्रमाणे फिजीओथेरपिस्ट त्यांना व्यायाम सांगतात. काही व्यायाम सर्वाना लागू पडत असले तरी प्रत्येकाच्या दुखीच्या प्रकारानुसार वेगळे व्यायाम आवश्यक ठरतात.
– डॉ. अतुल पानघाटे, अस्थिरोगतज्ज्ञ, केईएम रुग्णालय.
प्रतिबंधात्मक उपाय
* वस्तू उचलताना गुडघ्यात वाका, पाठ सरळ ठेवा व वस्तू शरीराजवळून उचला.
* एकाच स्थितीत बराच वेळ बसू नका. नियमित वेळाने बसण्याची स्थिती बदला, पाठ सरळ करा किंवा फिरून या.
* टेबलावर कोपर ९० अंशांमध्ये टेकतील, अशा प्रकारे खुर्चीची उंची ठेवा.
* गाडी चालवताना पाठीला आधार मिळेल याप्रकारे सीट ठेवा,
* झोपताना पाठीला आधार मिळेल अशा टणक पृष्ठभागावर झोपा.
* आखडलेल्या स्थितीत झोपू नका. कुशीवर झोपताना कंबरेला आधार मिळेल, अशा पद्धतीने पातळ उशीचा उपयोग करा.
* पाठदुखी असेल तर उंच टाचांच्या चपला टाळा.

*Hart attack  कसा ओळखता येते*


१) छातीत दुखणं - सौम्य वेदना किंवा ठराविक प्रकारचं दुखणं, व्यायामाचे प्रकार केल्यानंतर येणं उदा. चालणं, जिने चढणं, सायकल, आंघोळ, जेवण.
२) उलटी किंवा मळमळ - बऱ्याचवेळा आपण पित्ताचा त्रास म्हणतो, पण तो हृदयापासून असू शकतो. अॅसिडीटी म्हणून दुखण्याकडे किंवा मळमळीकडे दुर्लक्ष करू शकतो.
३) चक्कर येणं - काही कारण नसताना अचानक काही सेकंदासाठी चक्कर येणं
४) छाती जड वाटणं- छातीवर दाब येणं, छाती आवळल्यासारखी वाटणं, वेदना जबड्यावर किंवा मानेवर आणि डाव्या हातावर जाणं.
५) दम लागणं- श्वास घेण्यासाठी जास्त प्रयत्न करावा लागणं.
६) घाम येणं - काहीही श्रमाचं काम न करता, अचानक घाम येणं.
७) कोरडा खोकला - दुसऱ्या कोणत्याही कारणाशिवाय खोकला येत राहणं.
८) अस्वस्थता- चेहरा फिका पडणं, कसंतरी वाटणं, खूप भीती वाटणं.अशी लक्षणं दिसताच काय करावं असा प्रश्नही तुमच्या मनात आला असेल. तर अशावेळी हे करा.१) शांतपणे पडून राहावं व मदतीसाठी तातडीनं कुणाला तरी बोलवावं.
२) हालचाल करू नये. स्वतः चालत जाण्याचा प्रयत्न करू नये.जिने चढणं आणि उतरणं करू नये. स्वतः गाडी चालवू नये.
३) अॅस्पिरीन किंवा सॉरबिट्रेट या दोन्ही गोळ्या जवळ असतील तर त्या घेणं. सॉरबिट्रेट जिभेखाली ठेवणं.
४) अॅम्ब्युलन्सला ताबडतोब बोलवणं.आजकाल सर्व अॅम्ब्युलन्समध्ये हृदयविकाराची तातडीने सेवा उपलब्ध असते. त्याबरोबर डॉक्टरही असतात. जवळच्या आधुनिक अद्ययावत सेवा उपलब्ध असलेल्या हॉस्पिटलमध्ये लवकरात लवकर जाणं जरुरीचं आहे. या नंतरची पूर्ण उपचारपद्धती अद्ययावत सोयी असलेल्या हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली होईल अशा हॉस्पिटलमध्येच जावं.पेशंट बेशुद्ध किंवा अत्यवस्थ झाल्यास, सीपीआर (कार्डिओपल्मनरी रेसिस्टिटेशन) यामध्ये ज्यांनी ट्रेनिंग घेतलं आहे त्यांनी पेशंटला कृत्रिम श्वासोच्छवास व बाहेरून हृदयाला कृत्रिम (कार्डिअॅक मसाज) दाब देणं हे यावेळी गरजेचं असतं. पुढील वैद्यकीय उपचार मिळेपर्यंत हे उपाय करणंगरजेचं असतं. त्यामुळे पेशंटला जीवदान मिळू शकतं. अन्यथायाबाबत प्रथमोपचाराची माहिती नसल्याने अनेकांना प्राण गमवावे लागल्याची उदाहरणं आजकाल आपल्याला पाहायला मिळत आहेत.                  🌷आरोग्यम् धनसंपदा 🌷

*Hart attack  कसा ओळखता येते*


१) छातीत दुखणं - सौम्य वेदना किंवा ठराविक प्रकारचं दुखणं, व्यायामाचे प्रकार केल्यानंतर येणं उदा. चालणं, जिने चढणं, सायकल, आंघोळ, जेवण.
२) उलटी किंवा मळमळ - बऱ्याचवेळा आपण पित्ताचा त्रास म्हणतो, पण तो हृदयापासून असू शकतो. अॅसिडीटी म्हणून दुखण्याकडे किंवा मळमळीकडे दुर्लक्ष करू शकतो.
३) चक्कर येणं - काही कारण नसताना अचानक काही सेकंदासाठी चक्कर येणं
४) छाती जड वाटणं- छातीवर दाब येणं, छाती आवळल्यासारखी वाटणं, वेदना जबड्यावर किंवा मानेवर आणि डाव्या हातावर जाणं.
५) दम लागणं- श्वास घेण्यासाठी जास्त प्रयत्न करावा लागणं.
६) घाम येणं - काहीही श्रमाचं काम न करता, अचानक घाम येणं.
७) कोरडा खोकला - दुसऱ्या कोणत्याही कारणाशिवाय खोकला येत राहणं.
८) अस्वस्थता- चेहरा फिका पडणं, कसंतरी वाटणं, खूप भीती वाटणं.अशी लक्षणं दिसताच काय करावं असा प्रश्नही तुमच्या मनात आला असेल. तर अशावेळी हे करा.१) शांतपणे पडून राहावं व मदतीसाठी तातडीनं कुणाला तरी बोलवावं.
२) हालचाल करू नये. स्वतः चालत जाण्याचा प्रयत्न करू नये.जिने चढणं आणि उतरणं करू नये. स्वतः गाडी चालवू नये.
३) अॅस्पिरीन किंवा सॉरबिट्रेट या दोन्ही गोळ्या जवळ असतील तर त्या घेणं. सॉरबिट्रेट जिभेखाली ठेवणं.
४) अॅम्ब्युलन्सला ताबडतोब बोलवणं.आजकाल सर्व अॅम्ब्युलन्समध्ये हृदयविकाराची तातडीने सेवा उपलब्ध असते. त्याबरोबर डॉक्टरही असतात. जवळच्या आधुनिक अद्ययावत सेवा उपलब्ध असलेल्या हॉस्पिटलमध्ये लवकरात लवकर जाणं जरुरीचं आहे. या नंतरची पूर्ण उपचारपद्धती अद्ययावत सोयी असलेल्या हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली होईल अशा हॉस्पिटलमध्येच जावं.पेशंट बेशुद्ध किंवा अत्यवस्थ झाल्यास, सीपीआर (कार्डिओपल्मनरी रेसिस्टिटेशन) यामध्ये ज्यांनी ट्रेनिंग घेतलं आहे त्यांनी पेशंटला कृत्रिम श्वासोच्छवास व बाहेरून हृदयाला कृत्रिम (कार्डिअॅक मसाज) दाब देणं हे यावेळी गरजेचं असतं. पुढील वैद्यकीय उपचार मिळेपर्यंत हे उपाय करणंगरजेचं असतं. त्यामुळे पेशंटला जीवदान मिळू शकतं. अन्यथायाबाबत प्रथमोपचाराची माहिती नसल्याने अनेकांना प्राण गमवावे लागल्याची उदाहरणं आजकाल आपल्याला पाहायला मिळत आहेत.                  🌷आरोग्यम् धनसंपदा 🌷

किडनी स्टोन

किडनीस्टोनचा त्रास छुपा पण अत्यंत त्रासदायक असतो. या आजाराबद्दल लोकांच्या मनात अनेक समज-गैरसमज आहेत. त्यामुळे त्याच्या उपचारांबाबतही दिरंगाई केली जाते.

1: किडनीस्टोनचा आजार कोणालाही होऊ शकतो.
फक्त वयोवृद्धांना, मोठ्यांना किडनीस्टोनचा त्रास होतो असा काहींचा समज आहे. पण हा त्रास कोणालाही होऊ शकतो. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत अनेकांना हा त्रास होऊ शकतो.
2 : स्त्रियांपेक्षा पुरूषांना धोका अधिक
किडनीस्टोनचा त्रास स्त्री-पुरूषांना दोघांनाही होतो. परंतू रुग्णांची संख्या पाहता, स्त्रियांपेक्षा पुरूष अधिक असतात. याचा अर्थ असा नव्हे की स्त्रियांना किडनीस्टोन होत नाही. त्यासाठी किडनीस्टोनच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.
3: काही वेळेस किडनी स्टोनची लक्षण दिसत नाहीत.
किडनीस्टोन लहान स्वरूपात असल्यास सुरवातीच्या टप्प्यात त्याची लक्षण दिसत नाही. किडनीस्टोनमुळे मूत्रविसर्जनाच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण होत नाही. त्याचे निदान केवळ एक्स रे ,सोनोग्राफी आणि सिटी स्कॅनमुळे होते.
4: किडनीस्टोनचा त्रास पुन्हा पुन्हा होऊ शकतो
किडनीस्टोनचा आजार पुन्हा पुन्हा पलटू शकतो. पुन्हा किडनीस्टोनचा त्रास होत असल्यास त्यामागे किडनीचे कार्य, थायरॉईड, पॅराथायरॉईड, व्हिटॅमिन डी यांचे त्रास असू शकतात.
काहीवेळेस या सार्‍यांचे कार्य, पातळी नियंत्रणात असते. परंतू तरीही पुन्हापुन्हा किडनी स्टोनचा त्रास जाणवतो. त्यामुळे किडनीस्टोनचा त्रास टाळण्यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. मीठ आणि अ‍ॅसिडीक पदार्थ कमी खावेत. तसेच थायरॉईड ट्युमर, इंफेक्शन यांमुळे किडनीस्टोनचा धोका वाढतो. त्यामुळे त्यावर तात्काळ उपचार करणे आवश्यक आहे. पुन्हा पुन्हा किडनीस्टोनचा त्रास होत असल्यास किडनीच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी किमान वर्षातून एकदा सोनोग्राफी करा.
5: आहाराचे पथ्यपाणी पाळल्यास तसेच औषधोपचारांनी किडनीस्टोनचा त्रास टाळता येईल .
किडनीस्टोनचा त्रास टाळण्यासाठी औषधोपचारांसोबत तुम्हांला काही आहारात बदल करणे आवश्यक आहे. मीट ( मांस), कॅल्शियमयुक्त पदार्थ, प्रोसेस्ड फूड, लोणची,पापड यासारखे मीठाचे प्रमाण अधिक असणारे पदार्थ प्रमाणात खावेत. कॅल्शियम पूर्णपणे टाळू नका. त्याच्या कमतरतेने इतर अनेक त्रास वाढू शकतात. तुम्ही घेत असलेल्या काही अ‍ॅन्टीबायोटिक्समुळे सतत किडनीस्टोनचा त्रास होत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यामध्ये बदल करा.
6: अ‍ॅसिडीक डाएटमुळे किडनीस्टोनचा धोका वाढतो
aerated drinks मध्ये अ‍ॅसिडीक कंटेन्ड अधिक असतो. मूत्र हे अल्कलाईन स्वरूपाचे असते. त्यामुळे आहारात अ‍ॅसिड्चे प्रमाण वाढल्यास मूत्राचे स्वरूपही बदलते. परिणामी किडनीस्टोनचा धोका वाढतो. तुम्ही कोला प्यायल्यानंतर 36 तास ते शरीरात राहते. त्याचा परिणाम मूत्रावर होतो. त्यामुळे जितके जास्त aerated drinks प्याल तितका अधिक त्रास वाढतो.
7: प्रत्येक किडनीस्टोनला शस्त्रक्रियेची गरज नसते
किडनी स्टोनचा त्रास कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया केलीच पाहिजे हा काहींचा समज आहे. परंतू औषधोपचरांनीदेखील त्याचा त्रास कमी करता येतो. किडनीस्टोन 4 मिलीमिटरपेक्षा कमी असल्यास तो औषधोपचारांनी सहज मूत्रावाटे बाहेर पडतो. मात्र किडनीस्टोन 9-10मिलीमीटरचा असल्यास शस्त्रक्रिया करावी लागते. किडनीस्टोनचा आकार आणि जागा यावर शस्त्रक्रिया अवलंबून असते. तसेच लॅप्रोस्कोपिक पद्धतीने शस्त्रक्रिया केल्यास रिकव्हरी लवकर आणि रक्तस्त्राव कमी होतो.
8: किडनीस्टोनचा त्रास टाळण्यासाठी केवळ अति पाणी पिणे हा उपाय नाही.
पाणी पुरेसे न प्यायल्याने किडनीस्टोनचा त्रास वाढतो. हे खरं असले तरीही पाणी खूप प्यायल्याने त्याचा त्रास पूर्णपणे टाळता येईल यामध्ये तथ्य नाही. नियमित 8-10 ग्लास पाणी प्या.

भोजनातील हानिकारक संयोग
दुधा सोबत
दही, मीठ, आंबट वस्तु, चिंच, डांगर, मुळा, मुळ्यांची पाने, दोडका, बेल, आंबट फळे, सातु, हानिकारक असतात. दुधात गूळ टाकून सेवन करू नये. फणस किंवा तळलेले पदार्थ पण दुधा सोबत हानिकारक आहेत.

दह्या सोबत
खीर, दुध, पनीर, गरम जेवण, केळी, डांगर (खरबूज), मूळा इत्यादि घेऊ नये.

तुपा सोबत
थंड दुध, थंड पाणी समप्रमाणात मध हानिकारक असते.

मधा सोबत
मूळ, खरबूज, समप्रमाणात तूप, द्राक्षे, पावसाचे पाणी व गरम पाणी हानिकारक असतात.

फणसा नंतर
पान खाणे हानिकारक असते.

मुळ्या सोबत
गुळ खाणे नुकसान दायक असते.

खीरी सोबत
खिचडी, आंबट पदार्थ, फणस व सातु घेऊ नये.

गरम पाण्याबरोबर
मध घेऊ नये

थंड पाण्याबरोबर
शेंगदाणे, तूप, तेल, खरबूज, पेरु, जांभळे, काकडी, गरम दुध किंवा गर्म भोजन घेऊ नये.

कलिंगडा बरोबर
पुदीना किंवा थंड पाणी घेऊ नये.

चहा सोबत
काकडी, थंड फळे किंवा थंड पाणी घेऊ नये.

माशा सोबत
दुध, उसाचा रस, मध, पाण्याच्या काठावर राहणाऱ्या पक्ष्यांचे मांस खाऊ नये.

मांसा बरोबर
मध किंवा पनीर घेतल्याने पोट खराब होते.

गरम जेवणा बरोबर
थंड जेवण, थंड पेय हानिकारक असतात.

खरबुजा बरोबर
लसूण, मुळा, मुळ्यांची पाने, दुध किंवा दहि नुकसान कारक असते.

तांबे, पीतळ, किंवा काश्याच्या भांड्यात ठेवलेल्या वस्तु उदा. तूप, तेल, ताक, लोणी, रसदार, भाज्या, इत्यादि विषाक्त होतात. अशा भांड्यात बराच वेळ ठेवलेला पदार्थ खाऊ नयेत. ऍल्यूमिनियम आणि प्लस्टिकच्या भांड्यात पाताळ पदार्थ ठेवल्याने, उकळल्याने किंवा खाल्याने अनेक प्रकारचे रोग होऊ शकतात.🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄        🌷आरोग्यम् धनसंपदा 🌷
*रागावर नियंत्रणासाठी काही टिप्स | How To Control Anger*



मित्रांनो, तुम्ही ती “Angry Bird” movie पाहिली काय ? तसे पाहिले तर हि लहान मुलांची movie आहे. परंतु यामध्ये आम्हा मोठ्यांसाठी देखील एक संदेश दिलेला आहे. या सिनेमातील मुख्य पात्र खूप रागीट होते आणि याच मुळे तो birds च्या वसाहती पासून दूर समुंद्रकिनारी घर बनवून राहत असे. आणि जेव्हा तो आपल्या रागावर नियंत्रण / Control Anger करणे शिकून घेतो तेव्हा तो वसाहतीचा hero बनून जातो. या सिनेमात असा मुख्यतः संदेश दिला जातो कि राग हा कोणत्याही गोष्टीवर इलाज नाही. चला तर पाहूया –



*रागावर नियंत्रणासाठी काही टिप्स / How To Control Anger*

*राग हा कोणत्याही गोष्टीवर इलाज नाही*.

हि एक गोष्ट खरी आहे कि राग म्हणजे क्रोध एक प्राकृतिक आणि सामान्य भावना आहे आणि हि व्यक्तिच्या मुलभूत भावना मधील एक आहे. हि व्यक्तीची एक शारीरिक प्रतिक्रिया आहे. जर हे म्हटले कि हा राग व्यक्तीच्या सुख आणि दुःख या प्रमाणे ही एक भावना आहे तर ते चुकीचे ठरणार नाही, परंतु कधी– कधी कुणाचा राग या मर्यादेपर्यंत वाढत जातो कि तो स्वतःच्या आयुष्यावर आणि दुसऱ्यांच्या आनंदावर परिणाम करायला लागतो.

खूप लोक असे असतात कि ज्यांना राग तर येतो परंतु ते हे स्वीकारायला तयार नाही कि ते रागीट स्वभावाचे आहेत. खर हे आहे कि जेव्हा त्यांना राग येतो तेव्हा तो out of control होउन जातो.

अशावेळी ते ज्यांच्याशी प्रेम करतात त्यांनाच नुकसान करू लागतो. आमच्यातील खूप कमी लोक असे असतात कि जे त्यांचा स्वभाव रागीट आहे असे मानायला तयार असतात. आज आपणास आपल्या रागाला ओळखण्याचे संकेत आणि त्या पासून सुटका कशी करता येईल या विषयी बोलणार.

*रागाला ओळखण्याचे संकेत* –

जीवन केवळ सुखाचे नाव नाही , यामध्ये सुखासोबत संकटेसुद्धा येत-जात राहतात. अशावेळी कठिन परिस्थितिचा बाऊ करण्यामध्ये शहाणपण नाही आहे परंतु आपल्या रागापासून आपले नाते वाचविण्यात शहाणपण आहे. रागाचे काही स्पष्ट sings असतात ज्यामुळे हे माहिती होते कि आम्ही रागामध्ये आहे. जशे –

धैर्या ची कमी

शिवी देणे

समोरच्यास कमी लेखने

चिड़चिड़ करणे

प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्याला दोषी ठरविणे.

राग आल्यावर काम बंद करणे किंवा मागे हटून जाणे

लोकांचे तुमच्यापासून दूर जाणे

पत्नी मुले आणि नातेवाइकांचे तुमच्याशी भीतीने बोलणे.

याला आपण एक प्रकारे सामान्य लक्षण मानु शकतो. परंतु या शिवाय रागाचे खूप सारे signs असू शकतात. आमच्या आजू बाजूचे लोक , मित्र , नातेवाईक किंवा स्वतःमध्येही या प्रकारचे लक्षण असू शकतात. परंतु याबाबत कोण्याही प्रकारची शरम नको यायला. या समस्येचे समाधान शोधायला पाहिजे.

यासाठी जर असे वाटते कि आपल्याला राग येत आहे तर यामध्ये आपल्याला स्वतःच आधी पाऊल उचलावं लागेल. आता प्रश्न हा आहे कि रागावर कसे नियंत्रण करावे त्यासाठी पुढील उपाय आहे :

*रागावर नियंत्रण करण्यासाठी काही सोपे उपाय –*

बहुतक लोक आपल्या रागाला मित्र, नातेवाईक याच्यापासून लपवून ठेवतात. परंतु यांच्या रागाची माहिती या लोकांना आपल्या प्रियजनांशी केलेल्या व्यवहारावरून माहिती होते. यांच्या रागाचे दर्शन आपण तेव्हा करू शकतो जेव्हा असे लोक त्यांच्यावर राग दाखवतात ज्यांना ते प्रिय आहेत.

जर तुम्ही सुद्धा एवढे रागीट माणूस आहात तर काही सोपे उपायाला वापरून रागाला झटकन गायब करून आपल्या नात्यांना सुन्दर बनवू शकता –

*10 पर्यंत number मोजा* –

जेव्हा आपल्याला वाटते कि तुम्ही रागात आहात तेव्हा सर्वात आधी काहीही प्रतिक्रिया देण्यापेक्षा शान्त व्हा आणि लांब श्वास घ्या यामुळे आपल्याला रागावर control करण्यासाठी मदत होईल आणि एक गोष्ट जी आपल्याला बालिश वाटेल जी मी तुम्हाला सांगायला जात आहे, आणि ती आहे कि 1 ते 10 पर्यंत नंबर मोजा. यामुळे आपल्याला विचार करायला आणि समजायला थोड़ा वेळ मिळेल.

*एक break घ्या –*

जर आपण रागामध्ये अनियंत्रित होत असाल तर सर्वात आवश्यक अशी परिस्थितीमध्ये जेव्हा आपल्याला वाटेल कि राग खूप येत आहे. तेव्हा आपण कोणत्याही विवादात पडू नये कारण कि आपण आपले नियंत्रण सुटण्याची शक्यता असते. त्यामुळे चांगले हेच राहील कि तुम्ही त्या जागेवरून दूर व्हावे / एक छोटा break घ्या / थंडे पाणी प्या आणि थोडे फार चालू लागा. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही आणि दूसरा व्यक्ति शांत होईल तेव्हा आपली चर्चा पुन्हा सुरु करू शकता.

*रागाचे कारण ओळखा –*

रागाशी डील करण्यासाठी सर्वात आवश्यक हे शोधणे आहे कि रागाची कोणत्या परिस्थिति मुळे वाढ होत आहे. परिस्थिति आणि कारणांना व्यवस्थित समझून घ्यावे त्यापासून आलेल्या त्रासाला दूर करावे.

*व्यायाम करील रागाला शांत* –

व्यायाम आणि विश्राम यामुळे रागाच्या स्तराला कमी करण्याचा प्रयत्न करा. काही exercise जसे swimming, morning walk आणि योग यामुळे रागावर कंट्रोल केल्या जाऊ शकते. सकाळच्या ताज्या हवेमध्ये निसर्गासोबत काही वेळ राहणे, दीर्घ श्वास घेणे इत्यादी मनाला शांती देईल. रागावर नियंत्रण मिळविण्यात खूप फायदेशीर राहील. यासाठी आपल्या दैनिक जीवनात ध्यान आणि योग यांना जरुर समाविष्ट करा.

*Sleep well –*

कधी – कधी work load मुळे आम्ही व्यवस्थित झोपू शकत नाही. ज्यामुळे डोकेदुखी, तनाव आणि चिडचिड होणे आणि आम्ही विनाकारण दुसरयावर ओरडतो. यासाठी तुम्ही तुमच्या व्यस्त दिनचर्येमधून 7 तासांची वेळ झोपण्यासाठी जरुर काढा कारण 7 से 8 तासांची झोप चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असते.

रागीट स्वभाव माणसाच्या इच्छेवर पाणी सोडतो. आपल्या रागाला दाबू नका. आपल्या रागाच्या कारणास ओळख आणि रागाला दूर करण्याचा प्रयत्न करा. एक वेळ प्रयत्न तर करून पहा मग आपल्याला स्वतःलाच जाणवेल कि राग नष्ट झाल्यामुळे नाते किती सुंदर होतात.

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी Control Anger चे फ़ायदे असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्
🌷आरोग्यम् धनसंपदा 🌷

आरोग्यम् धनसंपदा  ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी 9420638951 या नंबर वर    wh अँप ला मेसेज करा
*Abhay Nahar*
*भयंकर माइग्रेन इसके इलाज के लिए प्राकृतिक घरेलू नुस्खे*
वैसे तो सिरदर्द एक सामान्य बीमारी है जो जल्द ही ठीक हो जाता है लेकिन माइग्रेन से होने वाला सिर दर्द असहनीय होता है।
मस्तिष्क संबंधी विकार माइग्रेन सिर दर्द के मुख्य कारणों में एक हैं।
ध्वनि, प्रकाश, उल्टियाँ और सिर के केंद्र में होने वाला दर्द इसके प्रमुख लक्षण हैं।

*माइग्रेन से होने वाले दर्द की रोक-थाम के लिए कुछ घरेलू नुस्खे>>*

*पुदीने का तेल-*
इस तेल में एंटी इंफ्लैमटरी गुण होते हैं जो सिर दर्द में आपको राहत दे सकते हैं। इसकी कुछ बूंदे जीभ पर रखने और कुछ अपने सिर पर लगा कर मालिश करने से माइग्रेन से आराम मिलता है।

*आराम करें-*
ध्यान सिर दर्द को दूर करने में काफी कारगर होता है। माइग्रेन के इलाज के लिए ध्यान करना सबसे अच्छा तरीका होगा।

*बर्फ का पैक-*
बर्फ के टुकड़े एक पैक में लेकर सिर दर्द की जगह पर रखें। बर्फ में एंटी इंफ्लैमटरी गुण होते है जिससे सिर का दर्द ठीक हो सकता है। आप चाहें तो किसी और ठंडी चीज़ का पैक भी बना सकते है।

*विटामिन-बी का सेवन-*
मस्तिष्क विकार जो माइग्रेन का मुख्य कारण होता है, अकसर विटामिन बी की कमी से पैदा होते हैं। विटामिन बी युक्त पदार्थों का सेवन करने से सिर दर्द से राहत मिल सकती है। माइग्रेन से बचने के लिए अपने भोजन में विटामिन बी युक्त पदार्थ शामिल करें।

*जड़ी बूटियों का उपयोग-*
कैफीन युक्त पदार्थ जैसे चाय या कॉफ़ी पीने से भी माइग्रेन में राहत मिलती है। सिर दर्द में बाम को प्रयोग में लाएं। सिर पर बाम की हलकी मसाज देने पर रक्त संचार सामान्य हो जाता है तथा माइग्रेन से आराम मिलता है।

*कमरे में अंधेरा करना-*
अक्सर तेज़ रोशनी से सिर का दर्द बढ़ जाता है। इस कारण अँधेरे और शांत कमरे में बैठने से भी माइग्रेन ठीक होता है।
*Abhay Nahar*