Pages

मी दत्ता नामदेव बांबळे माझ्या ब्लॉगवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत !!!

मी दत्ता नामदेव बांबळे माझ्या ब्लॉगवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत !!!

Sunday 8 September 2019

आध्यत्मिक

[25/05, 2:10 PM] +91 94031 65007: महत्वपूर्ण रोज करनेसाठिचे उपाय

१. रोज सकाळी आणि संध्याकाळी देवाजवळ तुपाचा दिवा लावा.
२. मोठ्याने काळभैरवाष्टक स्तोत्र म्हणा
३. सकाळी देवपूजा करा व नंतर शंखध्वनी करा.
४. संध्याकाळी सर्व घरातून‌ घंटी वाजवत उद्बत्ती किंवा धुप फीरवा.
५. घरात मोठ्याने दत्तबावनी म्हणा.
६. आपल्या इष्ट दैवताच्या नाम मंत्राचा १ माळ जप मोठ्याने करा. उदा. श्री स्वामी समर्थ, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा इ.
७. रात्री झोपण्यापूर्वी मोरीजवळ खिडकीत एका पेपर डिशमध्ये दही भात ठेवा व दुसऱ्यादिवशी सकाळी बाहेर टाका.
८. दररोज लादी पुसताना पाण्यात थोडे खडे मीठ टाका.
९. दर अमावास्येला रात्री घरातुन नारळ फीरवुन घराबाहेर तीन रस्ते अथवा ४ रस्त्यावर फोडुन घरी या.
१०. घरात अपशब्द, आदळापट, भांड्यांचा आवाज करु नये
११. वादापेक्षा चर्चा करा.
१२. आल्यागेल्याचं यथोचित स्वागत करा.
१३. अतिथी अभ्यागताला भोजन द्या.
[13/06, 7:12 PM] +91 94031 65007: 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
🍂🍂 प्रखर पितृदोष निवारण                           1.   सव्वा लक्ष्य श्री स्वामी समर्थ जप.
 2.   41 दिवस पींपळाच्या झाडला गायीचे दूध, पाणी, काळी तीळ एक कपात एकत्रित करुन ते मिश्रण  करावे टाकावे.
3.  3 अमावस्या एका को-या बांबूची टोपली घेवून त्यात अर्धा पाटी कोळसा, 3 नारळ त्यावर ठेवून नाराळावर पंचोपचार पूजा करुन  3 पेढयांचा नैवेद्य त्या नारळ समोर ठेवून पितरांनच्या नावे तिन नारळ स्वरूपी पिंडदान करतो असा संकल्प हातात पाणी घेवून करने। ती टोपली पूजेनान्तर वाहत्या प्रवाहात सोडने.
4.  12 अमावस्या ब्रम्हणास दुपारी 12 नन्तर 125 ग्रॅम पेढ़े, सव्वा 11 रु. दक्षिणा, 2 जानवे जोड़ देणे.
5. नित्य देवपूजेआधि बाह्यशांति सुक्ताचे वाचन व काळ्या तिलाने हवन करुन शेवठि एक वेळ पितृ सूक्त वाचने.
6. सूर्य उपासना सूर्य आदित्य ह्दय स्तोत्र, गायत्री मंन्त्र सव्वा लक्ष्य कुटुंबाने मिळून करने.
7. सव्वा महीना रूद्र पाठ करने.
8.  6 महीने रोज विष्णु सहस्त्रनाम वाचन करुन अंति सर्व सेवा पितरनच्या नावे अर्पण भगवान विष्णुना करणे.

  वरील सेवा यथा अवकाश केल्या नंतर कितिका खडतर पितृदोष असला तरी सद्गुरुंच्या कृपा आशीर्वादाने पितृदोषाची तीव्रता अगदी कमी होवू शकते

 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏                              ।। *गुंजाचे प्रयोग* ।।              🌹🌹🌹🌹🌹🌹🌹                        🌹 *संरक्षणासाठी* - पाच लाल आणि पाच पांढऱ्या गूंजा घेऊन त्यावर संरक्षण मंत्र - ॐ अं छ: आं छ: इं छ: अ: छ: 21 वेळा, *ॐ दुं दुर्गायै नमः* 24 वेळा. *वल्गा सूक्त* 11 वेळा *कालभैरवष्टक* 11 वेळा *श्री स्वामी समर्थ मंत्र* 11 माळ् *गायत्री मंत्र* 1 माळ् जप करावा नंतर पिवळ्या कापडाच्या पिशवित घालून पुरुषांनी आपल्या शर्ट च्या खिशात आणि स्त्रियांनी पर्स मधे ठेवाव्यात. परिणामी दृष्ट शक्ति पासून संरक्षण होईल.                                                          🌹 *घरात शांति नांदण्यासाठी* - मातीच्या पंतीत तिळाचे तेल घालून ती पेटवावी व् त्यात चार काळ्या गूंजा टाकून दिवे लाग्न्यापूर्वी  प्रवेशद्वाराजवळ ठेवावी. असे सलग सात दिवस करावे. परिणामी तुमच्या घरात सदैव सुख: शान्ति नांदेल. 🌹 *लक्ष्मीप्राप्तिसाठी* - चार तांबड्या, चार पांढऱ्या आणि चार काळ्या गूंजा लाल कापडाच्या पिशवित घालून ठे वाव्या. त्यावर 1) *श्री स्वामी समर्थ* 11 वेळा 2) *गायत्री मंत्र* 1 माळ् 3) *लक्ष्मीगायत्री,विष्णुगायत्री* 1 माळ् 4) *कुबेर मंत्र* 21 वेळा. ही सेवा करावी नंतर ती पिशवी गल्ल्यात, तिजोरित किंवा कपाटात ठेवावी. सकाळ/संध्याकाळ उदबत्ती दाखवावी. याने लक्ष्मी प्राप्ति होऊन ती स्थिर राहील.                                    🌹 *पति प्रेम प्राप्तसाठी* - विड्याची पाने कुसकरुण त्याचा रस काढून    त्या रसात पांढरी गूंज उगाळुन त्याचे *गंध* कपाळी    कुंकूवाच्या खाली लावावे.                                           🌹 *माता लक्ष्मी स्थिर    राहन्यासाठी* - पांढऱ्या गूंजा विषम संख्येत घेऊन त्यावर श्री सूक्त16 वेळा, म्हणून त्या तिजोरित ,कपाट, गल्ल्यात ठेवाव्यात.               
💢💢💢💥💥💥💢💢💢
[14/06, 7:13 PM] +91 94031 65007: श्री स्वामी समर्थ

🤲आईसाहेब 🤲

सुखी संसारासाठी काही सोपे तोडगे

१) मुले नीट वागण्यासाठी नवनाथ भक्तीसारातील ५ वा अध्याय घरात दररोज संध्याकाळी ७ नंतर वाचावा.

२) ज्यांचा विवाह होण्यास अनेक अडचणी येतात, ठरलेले विवाह मोडतात अशांनी नवनाथ भक्तिसार २८ वा अध्याय दररोज संध्याकाळी सातनंतर वाचावा.

३) मंदिरात दिव्याची वात सुखप्राप्तीसाठी पूर्वेस करून ठेवणे.

४) अडकलेले पैसे परत मिळण्यासाठी : सोमवारी चौकोनी कागदात मध्यभागी ज्या व्यक्तीकडून रक्कम येणे बाकी आहे त्याचे नाव लाल शाईने लिहावे व २ पांढरी फुले व चिमुटभर काळे टिळ घेऊन त्याची पुडी करून ती उजव्या मुठीत धरून १०८ वेळा मंत्र जपावा (मंत्र : ॐ नम: शिवाय), ही पुडी पिंडीवर वहावी. हे सतत ११ सोमवार करावे.

५) महत्त्वाचे काम होण्यासाठी : मंगळवारी संध्याकाळी ४:३० ते ६:३० या वेळेत एक तांब्याचा कलश त्यात पाणी भरा, त्यात अर्धा पेला दुध टाका, चमचाभर पांढरे टिळ टाका, हा कलश घेऊन पिंपळाच्या वृक्षासमोर उभे रहा, एकच कामाची इच्छा मनात ठेवणे व हे काम व्हावे असे पिंपळवृक्षाला सांगून ते पाणी पिंपळाच्या बुंध्यात वहायचे (एकदाच करावे).

६) नोकरीमध्ये वरिष्ठ सहकारी यांचा त्रास असल्यास : दररोज आंघोळीनंतर चिमुटभर साखर घराबाहेर टाकायची, ऑफिसला जाण्यापूर्वी तांब्याच्या / चांदीच्या ग्लासमध्ये पाणी घेऊन डाव्या हातात ठेवा, उजवा हात त्यावर ठेवून मंत्र ७ वेळा म्हणावा. “माझे घरापासून कार्यालयापर्यंतचे सर्व शत्रू’ ॐ चिमी चिमी स्वाहा” व ग्लासातील पाणी प्यायचे.

७) आजार लवकर बरा होण्यासाठी : एक ओंजळभर एका जातीची एका रंगाची फुले घेणे, रोग्याच्या हातात द्यायची. आजारी माणसाला त्या ओंजळीत आपला चेहरा लपवायला सांगा, नंतर ती फुले वाहत्या पाण्यात विसर्जन करा (एकदाच करणे).

८) पती-पत्नीचे पटत नसेल तर : गुरुवारी कडकडीत उपवास करणे, काहीही खायचे नाही, चहा, नारळपाणी, पाणी चालेल. सूर्यास्ताच्या वेळी दत्ताच्या मूर्ती समोर कोणतेही १ फळ नैवेद्य म्हणून दाखवायचे, सौभाग्याची प्रार्थना करावी आणि सूर्यास्तानंतर उपवास सोडावा. कडकडीत ११ गुरूवार करावेत.

९) इन्कम वाढ होण्यासाठी :दर गुरुवारी (जमल्यास रोज) २ ते ५ रु. चे चणे (भाजलेले) कबुतरांना द्यावे.

संध्याकाळी गाईच्या तुपाचा दिवा लावावा (उंबरठ्याजवळ व मंदिरात)

यत्र योगेश्वरो कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर: | तत्र श्री विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम || रोज संध्याकाळी १८ वेळा मोठ्याने म्हणावा.

ॐ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने | प्रणतक्लेश नाशाय गोविंदाय नमो नम: || कामाला / ऑफिसला जाण्यापूर्वी ८ वेळा म्हणावा.

सर्व मंगल मांगल्ये …………. नारायणी नमोस्तुते || सर्व प्रकारच्या कल्याणासाठी रोज २८ वेळा म्हणावा.

ॐ –हीं पद्मे स्वाहा | रोज १ तासभर रात्री झोपताना जपावा.

१०) आपली प्रकृती व संसार सुखासाठी : रोज आंघोळीनंतर १ चीमुठ साखर सूर्याकडे पूर्वेला वहावी. स्त्रियांनी कुंकू लावून १ लाल फुल आणि थोडे तांदूळ सूर्याकडे पूर्वेला वहावे असे केल्यास पती-पत्नीमधील भांडणे कमी होतात. आपणाकडून रोज साखर मुंग्यांनी खाल्यामुळे अन्नदानाचे पुण्य व सुर्याला अर्ध्य याने सूर्यपूजा होते आणि आपल्या अडचणी सुटतात.

११) मंदिरातील (घरातील) देव-देवतांची पूजा नित्यनेमाने, पूर्ण भावाने पुरुषानेच करणे. कुलदेव व कुलदेवीची यथाशक्ती पूजा / सेवा करणे. वर्षातून एकदा सहपरिवार कुलदेव व कुलदेवीचे दर्शन न चुकता करून येणे. यामुळे तुमचे कुलदेव व कुलदेवी प्रसन्न राहील ज्यामुळे तुमच्या कुटुंबावर कोणतेही संकट येणार नाही, आल्यास त्यातून अगदी सहीसलामत बाहेर पडाल. स्त्रियांनी उंबरा पुजून, हळद कुंकू वाहून तुळशीसही हळद कुंकू वाहून पाणी घालणे, नंतर मंदिराजवळ येवून कुलदेव व कुलदेवीची प्रार्थना करून आशीर्वाद मांगणे.
🤲🤲🤲🤲🤲🤲🤲🤲🤲
[15/06, 8:39 PM] +91 94031 65007: कोहळा आणि महत्वाच्या गोष्टी
*कोहळा*
------------------------------
घरात दुकानात अथवा व्यवसायाचे ठिकाणी असणाऱ्या , येणाऱ्या वाईट शक्ति व नजरदोष यापासुन सगळयांचे रक्षण करण्यासाठी कोहळा लावला जातो.
------------------------------------------------
*कोहळा लावण्याची योग्य पध्दत*
-----------------------------------------
कोहळा आणताना देठ असलेला आणावा. आणल्यानंतर कोहळा धुवावा.
त्याच्या 2 समोरासमोरच्या बाजुला ऊँ व स्वस्तिक काढ़ायचे असते. स्वस्तिक कुंकवाने काढावे. व ऊँ अष्टगंधाने काढावे.
त्यानंतर खालपासुन वर पर्यंत काजळाने एक रेघ ओढ़ावी. त्यानंतर कोहळा देवाजवळ ठवुन त्याची पूजा करावी.( हळद, कुंकू, अक्षदा, दिवा ,अगरबत्ती ) त्यानंतर प्रार्थना करताना घरात असणाऱ्या ,
येणाऱ्या वाईट शक्ति व नजरदोष यापासुन सगळयांचे रक्षण करण्यासाठी प्रार्थना करावी. आणि घरात व घराबाहेर ते कोहळे शिंकाळयात टांगावे.
कोहळा टांगल्यानंतर कधी कधी आठ दिवसाच्या आत खराब होतो. कारण अशुभ ऊर्जा सामावण्याची त्याची क्षमता संपलेली असते अशा वेळी कोहळा सडतो त्यातून पाणी गळते. असे ज्या वेळी होते तेव्हा कोहळा काढून कचऱ्यात टाकून द्यावा.
पुन्हा नवीन कोहळा आणून लावावा. कदाचीत सुरवातिला लवकर लवकर खराब होतो ( जर अशुभ ऊर्जा जास्त साठली असेल तर....)
नंतर तो एक वर्षभर किंवा त्यापेक्षा जास्त काळ टिकतो.
तरी पण जर सोमवती किंवा शनिअमावस्या किंवा दिवाळी अमावस्या हया वेळी कोहळा खराब नाही झाला तरी बदलावा .
एरवी जर कोहळा खराब झाला तर त्या पुढील शनिवारी लावावा. व एरवी लावताना सुद्धा शनिवारीच लावायचा व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करावा.
कोहळा घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी लावताना त्यावर बाहेरुन आलेल्या लोकांची नजर जायला हवी व बाहेर लावताना बाहेरची व्यक्ति त्याच्या खालुन आली पाहिजे.
कोहळा टांगल्याने घरात नकारात्मक शक्ति रहात नाही. तसेच बाहेरून येणारी व्यक्ति जर आपल्याशी खूप चांगले बोलत असेल पण मनात आपल्या बद्दल जर ईर्षा बाळगून असेल तर ते मनातले भाव निगेटीविटि मधे बदलतात व त्याचा परिणाम घरात व्यक्तिवर होतो
चिडचिड वाढते,व्यवसायात अडचणी येतात. प्रगती होत नाही. तसेच बाहेरची बाधा परिणाम करत नाही.
एक कोहळा घरात दुकानात व एक बाहेर टांगावा म्हणजे बाहेरून येणारी व्यक्ति त्या खालुन आली पाहिजे त्यामुळे कोहळा तिथेच त्या व्यक्तीच्या वाईट विचारावर परिणाम करतो .
----------------------------
*बाहेरून कार्य करून आल्यावर, घरात प्रवेश करण्यापूर्वी पाय कां धुवावेत?*
----------------------------------------------------
असे म्हणतात की, अशुभ कार्याला जाऊन आल्यावर पाय सर्व बाजूंनी धुवून घरात यावे, कारण अशुभ शक्ती, दारिद्र्य पायाद्वारे चालत घरात येते. शिवाय पायाला
लागलेल्या धुळीतूनही अशुभ शक्ती घरात प्रवेश करतात.
अशी कथा सांगतात की, फार पूर्वीच्या काळी एक राजा अतिशय घमेंडखोर होता. तो कोणाचेही कांही चालवून घेत नसे. एकदा काय झाले, तो राजा प्रजेच्या
दौर्यावर गेला असतां त्यावे पादत्राण तुटले आणि तो पाय धुवून येत असतांना पायाच्या घोट्याजवळ कांही भागाला पाणी लागले नाही, तर तेवढ्या
भागातून शनी त्याच्या राजवाड्य़ात प्रवेश करतां झाला आणि त्याचे सर्व साम्राज्य धुळीस मिळाले.
म्हणून घरात येण्यापूर्वी पाय सर्व बाजूंनी धुवून घरात यावे.
-------------------------------------------------
_____________
*भस्म*
------------------------
*व्युत्पत्ती*
‘भ’ म्हणजे ‘भर्त्सनम्’ (नाश होणे) आणि ‘स्म’ म्हणजे ‘स्मरणम्’ (स्मरण करणे) थोडक्यात ज्यामुळे आमची पापे नाश पावतात आणि आम्हाला ईश्वराचे स्मरण होते, ते भस्म ! भस्मातील ‘भ’ म्हणजे सगळ्या पापांची निंदा करण्याचे द्योतक आहे, तर ‘स्म’ यातून शिवाच्या स्मरणाची आठवण होते.
*व्याख्या*
कुठलीही वस्तू जाळल्यावर जी राख उरते, तिला ‘भस्म’ म्हणत नाहीत, तर देवाची पूजा म्हणून यज्ञात आहुती दिलेले तूप, समिधा, इतर वनस्पती इत्यादी सर्व जाळल्यावर जे अवशेष रहातात, त्यालाच ‘भस्म’ म्हणतात.
*अर्थ*
भस्म लावणे, याचा सांकेतिक अर्थ म्हणजे ‘दुष्कृत्यांचा नाश होणे’ आणि ‘ईश्वराची आळवणी करणे’ होय.
-------------------------------
*■. भस्माचे महत्त्व*
--------------------------------
भस्म आपल्याला ‘हे शरीर नश्वर आहे आणि एक दिवस त्याचीही राख होणार आहे; म्हणून आपण देहाची आसक्ती बाळगता कामा नये’, याची आठवण करून देते
----------------------------
. *भस्माचा टिळा*
------------------------------
*शिवभक्तीचे प्रतीक असणे-*
भस्म हे विशेषकरून शिवाशी संबंधित आहे; कारण भगवान
शिव सर्वांगाला भस्म लावतो. शिवभक्त आपल्या भालप्रदेशावर भस्माने त्रिपुंड्राकृती काढतात. कधी कधी लाल रंगाचा टिळाही या त्रिपुंड्राच्या मध्यभागी काढतात.
तो टिळा शिवभक्तीचे प्रतीक मानला जातो. जीव-शिव यांच्या मीलनाने हे दृश्य आणि अदृश्य जगत निर्माण होते, हे दर्शवणारे चिन्ह होय.
-----------------------------------------
*■. भस्म लावण्याचा उद्देश*
------------------------------------------
आम्हाला आमचे देहतादात्म्य सोडून या जन्ममरणाच्या फेर्यांतून मुक्त व्हायचे आहे, याची आठवण म्हणून.
*■. भस्माचा वापर*
*दंडावर भस्माचा वापर*
*अ.*
भस्म हे सर्वसाधारणपणे कपाळावर लावतात. काही जण दंड आणि छाती इत्यादी भागांवरही लावतात. काही तपस्वी सर्वांगाला भस्म लावतात.
*अ १*.
*भस्म कपाळाला लावतांना पाळावयाचा दंडक
उपनिषदे एक दंडक पाळायला सांगतात, ‘भस्म कपाळाला लावतांना ‘महामृत्यूंजय मंत्रा’चा जप करावा.
*ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।*
*उर्वारुकमिव* *बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात् ।।*
– ऋग्वेद, मण्डल ७, सूक्त ५९, ऋचा १२
*अर्थ
कीर्तीमान आणि महाशक्तीशाली त्र्यंबकाचे (रुद्राचे) आम्ही यजन करतो. हे रुद्रा, काकडी देठापासून खुडावी, त्याप्रमाणे आम्हाला मृत्यूपासून मुक्त कर; पण अमरत्वापासून दूर ठेवू नको.
आ. बरेच जण प्रत्येक वेळी चिमूटभर भस्मच वापरतात.
इ. पूजा म्हणून देवाला राखेने अभिषेक घालतात. त्या भगवत् स्पर्शाने पवित्र झालेली राख भस्म म्हणून वाटतात.
*■. भस्माचे इतर प्रचलित शब्द*
*विभूती*
विभूती म्हणजे गौरव. विभूती लावणार्यांना ती गौरव प्रदान करते.
. *रक्षा*
रक्षा म्हणजे सुरक्षेचा स्त्रोत. रक्षा लावणार्यांना तो निर्मल बनवतो आणि अनारोग्य अन् विपत्ती यांपासून त्यांचे रक्षण करतो.
-----------------------------------------
*■ भस्मातील औषधी गुण*
-------------------------------------------
भस्मात काही औषधी गुण असल्याने ते आयुर्वेदिक उपचार पद्धतीत वापरतात. शरिरातील बाष्पता शोधून घेण्याच्या क्षमतेमुळे डोकेदुखी, सर्दी या व्याधींसाठी त्याचा औषधात उपयोग होतो.
*■ ब्रह्माप्रमाणेच राखही शाश्वत असणे*
*लाकडे जळल्यावर त्यांची केवळ राख शेष रहाते. त्या राखेचा आणखी नाश होत नाही. त्याचप्रमाणे ब्रह्म हे अविनाशी सत्य आहे. असंख्य नाम रूपात्मक असणारी ही दृश्ये आणि अदृश्य सृष्टी नष्ट झाली, तरी हे ‘सत्य’ विद्यमान रहाते. –*
------------------------------
*भस्माची शिकवण*
--------------------------
*१*.
मनुष्याने आपली आहुती देऊन भस्म होणे, म्हणजे आपल्या इच्छा-आकांक्षा, दोष, अज्ञान अन् अहं यांचा त्याग करणे आणि मनाची शुद्धता प्राप्त करणे
*२.*
मानवी देह हा नश्वर असल्याने मरणानंतर त्या देहाची जळून राखोटी होणार आहे. त्यामुळे कोणीही देहासक्ती बाळगू नये. मृत्यू कोणत्याही क्षणी येऊ शकतो, याची जाणीव ठेवून मोठ्या महत्प्रयासाने मिळालेला मनुष्यजन्म सार्थकी लावण्यासाठी आणि आपला प्रत्येक क्षण पवित्र अन् आनंददायी करण्यासाठी प्रयत्नरत राहिले पाहिजे, असे भस्म सूचित करते. अर्थात् यांतून साधनेचे महत्त्व पुन: एकदा अधोरेखितहोते.
माहिती संदर्भ :- आंतरजाल
[14/08, 1:05 PM] +91 91587 45259: ❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄
   *🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹*
    *घरचे घरी करा सत्यनारायण पूजन.*

*आज दुपारी १५.४६ पोर्णिमा सुरू होत आहे. दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजन करणाऱ्यांनी सत्यनारायण पूजन आज बुधवार दिनांक १४/०८/१९ रोजी १५.४६ नंतर (सायंकाळी प्रदोपकाळी) करावे*   
                                   
*🌺दर पौर्णिमेला सत्यनारायण का करावा ?*

*जन्म देण्याचे काम ब्रम्हदेव करत असतात, व जन्म ते मृत्यु पर्यंत पालनपोषण करण्याची जबाबदारी भगवान विष्णुंवर अाहे. अाणि मृत्युनंतर भगवान शंकर यांची जबाबदारी असते. म्हणुन मेल्यानंतर मृत अात्म्यांना मुक्ती देण्याचे कार्य भगवान शंकराच्या स्थानी असते. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी नारायण नागबली हा विधी केला जातो, अापल्या घरात पुरेसे न मिळणे, अार्थीक अडचणी येणे, अन्न चविष्ट न लागणे, अन्न खाऊन तृप्ती न होणे, महिनाभर पुरणारे धान्य महिनाभर न पुरता ते लवकर   संपणे, घरात पैसा नको असलेल्या ठिकाणी खर्च करावा लागणे, पैसा घरात अाला म्हणजे त्याला वाटा फुटून अनाठायी पैसा खर्च होणे.... इत्यादी सर्व बाबींचे कार्यकारण भाव अापणास समजत नाहीत. असे प्रश्न ज्या वेळेस श्री स्वामी समर्थ केंद्रात येतात, त्यावेळेस सत्यनारायण पूजा दर पौर्णिमेला घरच्याघरी करण्याचा सल्ला दिला जातो.*

*सतत १२ पौर्णिमे नंतर त्या व्यक्तीचे वरील प्रश्न बर्‍याच अंशी सुटलेले असतात. बरेच चांगले अनुभव लोकांना अालेले दिसतात याचे कारण असे की, अापण जी सत्यनारायण पुजा करतो ती धान्याची पूजा असते. जुनी मंडळी अशी म्हणतात की घरचं धान्य सरत नाही व विकतचे धान्य पुरत नाही. कारण विकतचे अाणलेले धान्य अापल्या घरी अाल्यानंतर अापण ते खाल्याने जाणकार मंडळी असे म्हणतात. " ओकलेलं खाल्लं तर एकवेळेस ते चालेल परंतु टोकलेले खाऊ नये " ' जैसे खावे अन्न वैसे उपजे मन' या सर्व गोष्टी अापल्या कुटुंबावरती वाईट परिणाम करु शकतात. घरातील माणसे एकविचाराने न राहणे, घरात अन्नधान्य, पैसा पुरेसा न पडणे या सर्व गोष्टींचे मूळ अापल्याला या ठिकाणी दिसुन येते. म्हणुन अापल्या पुर्वजांनी फार बारीक अभ्यास करुन घरच्या घरी पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा करण्याची प्रथा यासाठी घालून दिली अाहे. अापल्या घरी असलेले अन्न व धन पालनपोषनाची जबाबदारी भगवान विष्णु यांच्याकडे असल्याने, भगवान विष्णुंच्या अधिष्ठानात घरातील धान्य व पैशाची सत्यनारायणाच्या पूजेच्या माध्यमातून जर अापण पुजन केले तर त्या पैशाचे अाणि धान्याचे सर्व दोष नाहिसे होतात. तसेच तो पैसा धन, पैशात पैसा टाकल्यास त्याला बरकत राहते. त्या ठिकाणी पविञता येऊन घरात सुख, शांती, अानंदी प्रसन्न वातावरण राहण्यास सुरुवात होते.*

*"सत्यनारायण पूजा " ही दर पौर्णिमेला प्रदोषकाळी (सूर्यास्ताअगोदर व नंतर २४ मि.) करावयाची असते. ऐश्वर्य, धन, संपत्ती यांचे मालक विष्णु व माता लक्ष्मीदेवी यांच्या कृपाप्रसादासाठी घरच्याघरी पूजा करावी.*

*पूजेचे साहित्य :- १ पाट, १ चौरंग, चौरंगाभोवती अांब्याचे चार डहाळे, चौरंगावर अर्धा मिटर पांढरे कापड, ताम्हणात तांदुळ घेऊन त्यात बाळकृष्ण ठेवावा. तीन सुपार्‍या विड्याच्या पानावर ठेवाव्यात (पहिली सुपारी गणपतीची, दुसरी कुलदेवतेची, तिसरी वरुणाची) वरील पध्दतीने मांडणी करुन सर्वांची पंचोपचार पूजा करावी. नंतर रव्याचा प्रसाद करुन नैवेद्य, दाखवून सत्यनारायणाची पोथी वाचावी. पोथी वाचून झाल्यानंतर अन्नाचा नैवेद्य दाखवावा. अारती करुन प्रसाद वाटावा. हा प्रसाद कुटुंबातील व्यक्तिंनीच खावा. बाहेरच्या व्यक्तीला प्रसाद देऊ नये. नातेवाईकांना सुध्दा देऊ नये. यानंतर पूजेतील उरलेले गहु-तांदुळ त्या त्या धान्यात टाकावे. यामुळे धान्याचे दोष नाहीसे होऊन ते पवित्र होतात. कारण जेंव्हा धान्य दुकानातून विकत अाणत असतो, त्यावेळी अनेकांचे हात त्या धान्याला लागले असतात. त्याचे दोष नाहीसे होण्यासाठी, ते पवित्र करण्यासाठी दर पौर्णिमा, संक्रातीला सत्यनारायण करावा. या विधीमुळे घरात सुखशांती नांदते, धनधान्य पुरते, अार्थीक स्थिती सुधारते.....!*
❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄
[14/08, 7:41 PM] +91 94031 65007: *रात्री नीट झोप लागण्यासाठी घरगुती उपाय*
1) अनेकांना निद्रानाशाची समस्या भिडसावते. काही औषधांची सवय लागू शकते. हे टाळण्यासाठी काही घरगुती उपाय करून पाहावेत.

2) झोपण्याआधी एक ग्लास गरम दूध घेतल्यानं शांत झोप लागते. दुधामधील अमिनो अँसिडमुळे झोप शांत लागण्यास मदत होते.

3) दिवसभरात दह्याचं सेवन होत असेल तर शांत झोप लागते.

4) झोपण्याआधी दूध किंवा पाण्यासवे चिमूटभर जायफळाची पावडर घेतल्यास चांगला परिणाम दिसतो.

5) झोपण्यापूर्वी अर्धा चमचा खसखस, साखर आणि मध एकत्र करून हे चाटण घेतल्यास झोप चांगली लागते.

6) रात्रीच्या जेवणात कच्चा कांदा असल्यास झोपेत अडथळा येत नाही.

7) झोपण्याआधी गरम पाण्यात तुळशीची आणि पुदिन्याची पानं घालून आंघोळ केल्यास अतिशय सुखकर झोप लागते.

8) रात्रीच्या जेवणात फळांचा रस, ताज्या भाज्या आणि सार असावं. झोपण्यापूर्वी खूप पाणी पिऊ नये तसंच अन्य उत्तेजक द्रव पदार्थ टाळावेत. विशेषत: साखरेचा वापर असलेले पेय टाळावं. कारण साखरेमुळे त्वरित ऊर्जा मिळते आणि झोपेवर परिणाम होतो. साखरेऐवजी मधाचा वापर करावा.

9) झोपण्याआधी प्राणायाम केल्यास शांत आणि नीट झोप लागण्यास मदत होते. एखादं पुस्तक वाचत अंथरुणावर पडल्यासही लवकर झोप लागते.
*cp आरोग्य ग्रुप*
[16/08, 11:39 AM] +91 94031 65007: श्री गुरुचरित्र
श्री गुरुचरित्र
श्री गुरुचरित्र ग्रंथ
गुरुचरित्र आणि गुरुलीलामृत हे दोन्ही ग्रंथ दत्तसंप्रदायात पूर्वार्ध आणि उत्तरार्ध म्हणून गणले जातात. त्यांचे पारायणही उपासना म्हणून केले जाते. पारायणाचे वेळी सप्ताहाचे बंधन असण्याने अर्थ-चिंतन करायला अवसर नसतो. म्हणून उपासनेचाच एक भाग या दृष्टिकोनातून ग्रंथाचा अभ्यासही करायला हवा. श्रीपादश्रीवल्लभ, श्रीनृसिंहसरस्वती, श्रीस्वामी समर्थ या दत्तावतारी-सत्पुरुषांनी भक्तांवर कृपादृष्टी टाकून त्यांच्या पाठीमागे कृपाशक्तीही उभी केली. तिला चमत्कार असे म्हटले गेले आहे. पण हे चमत्कार श्रद्धेच्या वाढीसाठी असून त्यायोगे भक्तांची मनोकामना पूर्ण होते हा एक भाग; पण मनोकामना पूर्ण झाल्यावर त्यांनी गुरुसेवा/ गुरूउपासना अखंडपणे चालू ठेवून आत्मज्ञानप्राप्ती करून घेतली पाहिजे. म्हणूनच गुरूंनी केलेल्या चमत्कारांमागील भक्तिसूत्र शोधून घेऊन त्यांतील गुरुबोध जाणून घ्यायला हवा. गुरु-शिष्य संवाद हा त्यासाठीच असतो.

दिव्य व दैवी परंपरेने चालत आलेल्या मूळ ग्रंथाचा १४८०च्या सुमारास सरस्वती गंगाधरांनी केलेला विस्तार म्हणजेच ‘गुरुचरित्र’ हा ग्रंथ महाराष्ट्रात लोकप्रिय असून दत्तसंप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे. वारकऱ्यांना 'ज्ञानेश्वरी' व ‘दासबोध’ प्रिय, नाथपंथीयाना जसा ‘नवनाथ भक्तिसार’ प्रिय, तसा दत्तभक्तांना ‘गुरुचरित्र’ हा ग्रंथ पारायणासाठी अतीव प्रिय आहे.

या प्रासादिक ग्रंथाचे ५२ अध्याय असून ओवीसंख्या ७४९१ इतकी आहे. काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत व त्यांची विभागणी ‘ज्ञानकांड’, ‘कर्मकांड’ आणि ‘भक्तिकांड’ अशी केली आहे. विविध कथांच्या माध्यमातून ज्ञान-कर्म-भक्ती यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरूचे मार्गदर्शनच कसे अनिवार्य आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने ओघवत्या भाषेत केले आहे.

सर्वसामान्य मनुष्याने ईश्वराप्रत पोहोचण्यासाठी कशा प्रकारचे आचरण ठेवावयास हवे याचे मौलिक मार्गदर्शन ‘गुरुचरित्रा’च्या माध्यमातून केले असल्याने या प्रासादिक ग्रंथाचे स्थान दत्तभक्ताच्या हृदयात ‘पाचवा वेद’ असेच आहे आणि यात यत्किंचितही अतिशयोक्ती नाही. पू. श्री. टेंबेस्वामी नेहमी सांगत की, "दुसरी काही उपासना तुम्हाला शक्य झाली नाही तरी चालेल; परंतू गुरुचरित्रातील किमान पाच ओव्या नित्य वाचनात असू द्या."

दत्तावतार श्रीनृसिंहसरस्वती यांच्या प्रेरणेनेच ‘गुरुचरित्र’ लिहिले गेले. परिणामी या ग्रंथाला ईश्वरी अधिष्ठान असल्याने तो ‘वरदग्रंथ’ असून त्याला श्रीगुरूंनी ‘भक्तकामकल्पद्रुम’ असा वर देऊन ठेवलेला आहे.

‘भक्तीमुक्ती परमार्थ । जे जे वांछिले मनात ।
ते ते साध्य होय त्वरित । गुरुचरित्र ऐकता ॥’ अशी त्यांची महती आहे.

गुरुचरित्र
श्री नृसिंहसरस्वती
योग आणि मंत्रशास्त्राचे प्रवर्तक दत्तात्रेय असल्याने आणि श्रीपादश्रीवल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती हे दत्तावतारच असल्याने या दोघांच्या चमत्कारपूर्ण लीलांचे वर्णन ठायी ठायी केलेले आढळते. या शिवाय यात व्रत-वैकल्ये सांगितली आहेत, यात्रांची वर्णने आहेत, ब्राह्मणाचा आचारधर्म विस्ताराने कथन केला आहे. यात अश्वथ्य, औदुंबर, भस्म महात्म्यही विशद केलेले आहे. ‘गुरुचरित्रा’त शिवपूजेचे माहात्म्यही विशद केले आहे. रुद्राक्ष धारणाचे फायदे, शिवरात्रीच्या उपवासाचे फल, सोमवार व्रत, भस्मलेपन इत्यांदीची तपशीलवार माहिती आहे. या ग्रंथानेच समाजाला शाश्वत मूल्ये शिकविली. त्यांपैकी ‘पातिव्रत्य’ हे सर्वश्रेष्ठ वैयक्तिक मूल्य आहे, तर ‘आतिथ्य’ हे सामाजिक मूल्य आहे. पापकर्माची प्रवृत्ती कमी होऊन पुण्य प्रवृत्ती वाढण्यासाठी ‘गुरुचरित्रा’त कर्मनिष्ठ, ध्येयनिष्ठ, गुरुनिष्ठ अशा स्त्री-पुरुषांची चरित्रे जागोजागी आढळतात.

‘गुरुचरित्रा’त वाङ्मय सृष्टीहून एक उच्चतर अशी ‘चिन्मय सृष्टी आहे आणि म्हणूनच यातील प्रत्येक ओवी परमेश्वरी शक्तीने भरलेली असून को कोणी प्रखर विरक्ती व अविचल भक्तीने या दिव्य ग्रंथाची पारायणे करील त्याचा ‘प्रपंच’ आणि ‘परमार्थ’ दोन्हीही सुखाचे होतील हे त्रिवार सत्य! साहजिकच हा ग्रंथ हा सिद्धमंत्र असल्याची अनुभूती पारायणकर्त्याला आल्याशिवाय राहत नाही.

या ग्रंथातील तत्त्वज्ञान हे स्वात्मानुभव, आत्मज्ञान व आत्मसाक्षात्कार होण्यास पोषक आहे. शेवटी ‘उद्धरेत आत्मनात्मानम्’ हेच खरे! आपलीच बरी-वाईट कृत्ये आपल्याला तारतात किंवा मारतात, हेच तत्त्व या ग्रंथात पुन:पुन्हा पटवून दिलेले आहे आणि म्हणूनच सत्कर्म करावे, असे आवर्जुन सांगितले आहे. याचे कारण असे की, हे सत्कर्मच तुम्हाला भवसागर तरून जाण्यास साहाय्य करते.

‘थिऑसॉफिकल सोसायटी’च्या अध्यक्षा विदुषी ऍनी बेझंट म्हणतात की, "गुरुचरित्राची एकेक ओवी म्हणजे एक ‘सिद्ध मंत्र’ असून त्याच्या उच्चाराने उत्पन्न होणारे चिदाकाशातील कंप म्हणजे अत्यंत कल्याणकारक असे विकसित रंगाचे चिदाकार किंवा विचार लहरी होत. या इतर कोणत्याही उच्चारांच्या लहरींतून फारच प्रभावी असतात, असे दिव्यसृष्टी कंपन लहरी आणि ‘सप्तशती’ या दिव्य ग्रंथातील मंत्रांमुळे निर्माण होणाऱ्या लहरी या सारख्याच रंगाच्या व आकाराच्या असतात, हे प्रयोगांती सिद्ध झाले आहे."

श्रीगुरुचरित्र
गुरुचरित्राचे कर्ते सरस्वती गंगाधर
गुरुचरित्रग्रंथातील प्रत्येक अध्यायात अशा अनेक ‘दृष्टांत-कथा’ आहेत. लोक त्याला ‘चमत्कार-कथा’ समजतात; पण त्यामागील भक्तिसूत्र जाणून घेऊन गुरुबोधाचे स्वरूप कळून घेतले पाहिजे. गुरुसेवेशिवाय गुरूकृपा होणे शक्य नाही. गुरुसेवेसाठी दृढ गुरुनिष्ठा हवी. गुरुकृपेसाठी साधना हवी. गुरुकृपा झाली तर शिष्याचे कल्याण होईल. ईश्र्वरदर्शन होणे हे परमार्थाचे साध्य असले तरी त्यातही अखंडपणाने आणि सर्वत्र दर्शनसुख प्राप्त होणे ही तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. जीवनधन्यता त्यातच आहे. गुरुचरित्रात अनेकांना दु:ख संकटे यातून मुक्त होण्याचा उपासनाधर्म प्रतिपादला गेला असल्याने प्रापंचिकांचे जीवन आणि पारमार्थिकतेचे मार्गदर्शन यांचा मिलाफ गुरूचरित्रात आहे. पठण, चिंतन, मनन यांपैकी काहीही घडले तरी त्याची ‘यथोचित फलश्रुती’ देणारा हा प्रासादिक ग्रंथ आहे, हेच खरे!

‘गुरुचरित्रा’चे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य अभ्यासकांच्या नजरेतून निसटले आहे. ते हे की, यात वैदिक आणि अवैदिक या दोन्ही संस्कृतीच्या प्रवाहाचा संगम झालेला आहे. वेदनिष्ठेचा उद्घोष तर या ग्रंथात स्पष्टपणे ऐकू येतो. त्याच बरोबर वैदिकांच्या आचार धर्माचा ध्वनीही यात तितकाच स्पष्टपणे मिसळलेला आढळतो. लिंगपूजा ही अवैदिकांचीच. शिवपूजा म्हणजे ईश्वरपूजा, सोमवारचे व्रत, भस्मलेपन, रुद्राक्षधारण हे आचार त्याच परंपरेतले आहेत. इतकेच नव्हे, तर औदुंबर पूजा म्हणजेच वृक्षपूजा हाही आचार अवैदिकांचाच आणि म्हणूनच दत्तभक्तांप्रमाणेच शिवभक्तांनीही या ग्रंथाला आपले म्हटले आहे.

सरस्वती गंगाधर हे ‘गुरुचरित्रा’चे कर्ते. त्यांनी आपली माहिती देताना म्हटले आहे,
"आपस्तंब शाखेसी । गोत्र कौंडिण्य महाऋषि ।
साखरें नाम ख्यातीसी । सायंदेवा पा साव ॥’ (गुरुचरित्र १.४१)

यावरून ग्रंथकर्त्याचे उपनाव म्हणजे आडनाव ‘साखरे’ असून ते आपस्तंब शाखेचे कौंडण्यि गोत्री ब्राह्मण होते. ‘गुरुचरित्र’ ही सरस्वती गंगाधरांची ‘वाङ्मयी मूर्ती’. या ग्रंथाव्यतिरिक्त ‘शिवरात्री माहात्म्य’ हे २५२ ओव्यांचे लेखन अलीकडेच प्रकाशात आले असून त्यांनी रचलेले ‘श्रीनृसिंह सरस्वती स्तोत्र’ उपलब्ध आहे.

‘गुरुचरित्रा’ची मूळ संहिता आजमितीस उपलब्ध नाही. भाऊबंदकीच्या तंट्यात जप्ती आली तेव्हा सरस्वती गंगाधरांच्या हातची ‘गुरुचरित्रा’ची मूळ प्रत दुसऱ्या कोणाच्या हाती लागू नये; म्हणून भिंतीत पुरून टाकण्यात आले; कै. रा. कृ. कामत यांना गाणगापूर, कडगंची, वाडी, औदुंबर, कुरवपूर, केंगेरी, कुंदगोळ, आंबेवाडी, परोळकर, चिकोडी, बैलहोंगल, टेंबेस्वामीप्रत, साधलेशास्त्री प्रत इत्यादी अनेक हस्तलिखित प्रती उपलब्ध झाल्या. या प्रतीच्या आधारेच त्यांनी ‘गुरुचरित्रा’ची सध्या उपलब्ध असलेली प्रमाणित व संशोधित प्रत तयार केली.

‘गुरुचरित्रा’ची अध्याय संख्या नक्की किती? या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही; परंतू या ग्रंथाचे ५१ अध्याय आहेत, याला ‘अवतरणिके’त दोन आधार सापडतील.

‘सांगेन आता अवतरणिका ।
प्रथमपासूनि सारांश निक्का एक्कावन्नाध्यायपर्यंत ॥’ (गुरुचरित्र ५२-१८)

‘गुरुचरित्रा’ची अवतरणिका कोणी रचली हे छातीठोकपणे सांगता येत नाही.

"अवतरणिकेचा अध्याय हा सरस्वती गंगाधराचा नसून मागाहून कोणीतरी रचला आहे; परंतु तो उपकारकच आहे." असे कै. रा. कृ. कामत म्हणतात. इतकेच नव्हे, तर श्री. गुर्जर नावाच्या गृहस्थांनी शके १७९६मध्ये मुंबईच्या ‘निर्णयसागर’ छापखान्यात मुद्रित केलेले ‘शतश्र्लोकी गुरुचरित्र’ नावाचे पुस्तक म्हणजेच हा ‘अवतरणिका अध्याय’ होय, हेही ते स्पष्ट करतात. श्री. अप्रबुद्ध यांना सायंदेवाने अवतरणिका रचली असावी, असे वाटते; परंतू त्याला ठोस आधार नाही.

५२ अध्यायांमाणेच ४९ व ५३ अध्याय असलेल्या पोथ्याही आढळतात. गाणगापूरात उपलब्ध झालेली पोथी ५० अध्यायांची होती. कै. अण्णासाहेब पटवर्धन यांच्या मते ‘गुरुचरित्रा’त मंत्रशास्त्रातील एक अध्याय होता. तथापि, श्रीगुरूंच्या आज्ञेवरून तो वगळण्यात आला. कदाचित खुद्द सरस्वती गंगाधरांनीदेखील तो काढून टाकलेला असावा आणि म्हणूनच त्यांनी संशोधित केलेल्या प्रतीत काशीयात्रेचा अध्याय आहे याचा अर्थ असा की, ‘गुरुगीते’ची मूळ संहिता सायंदेवाकृत असावी किंवा ती सरस्वती गंगाधरांची स्वतंत्र कृती असावी, असे काही जाणकारांचे मत आहे.

श्रीनृसिंहसरस्वतीचे एक शिष्य सिद्ध यांच्या सेवेतच असत. त्यांनीच हे ‘गुरुचरित्र’ आपल्या नामधारक नामक शिष्यास सांगितले अशी कल्पना करून त्याच चरित्राचा विस्तार सरस्वती गंगाधरांनी केला. गाणगापूरापासून वीस किलोमीटर अंतरावर असलेले ‘उत्तरकंची’ किंवा ‘कडगंची’ हे त्यांचे मूळ गाव.

‘गुरुचरित्रा’च्या तिसऱ्या अध्यायात, सिद्ध मुनींनी आपल्याकडील ‘पुस्तक’ दाखविले असा स्पष्ट उल्लेख नामधारक करीत आहे;

श्रीगुरुचरित्र महिमान । तेचि आम्हा अमृतपान ।
सदा सेवितो याचि गुणे । म्हणोनि पुस्तक दाखविले ॥ (गुरुचरित्र ३.८)
त्याचप्रमाणे अकराव्या अध्यायात-
महाराष्ट्र भाषेंकरुनि टीका । सांगतसे सरस्वती गंगाधरा ॥ गुरुचरित्र ११-१०७)
व अठ्ठाविसाव्या अध्यायात-
पुढील कथा पावन । सांगे सिद्ध विस्तारून ।
महाराष्ट्र भाषेकरून । सांगे सरस्वती गुरुदार ॥ (गुरुचरित्र २८-१९४)

असा उल्लेख आलेला आहे याचा अर्थ असा की, सिद्धमुनी यांच्याकडील पुस्तक संस्कृतातच असण्याची दाट शक्यता आहे. ‘महाराष्ट्र सारस्वत’ पुरवणीत कै. डॉ. शं. गो. तुळपुळे यांनी हाच मुद्दा अधिक स्पष्टपणे मांडला आहे. सिद्धमुनी नामक स्वामींच्या एका शिष्याने त्यांचे त्रोटक चरित्र यापूर्वीच संस्कृतात लिहिले होते. त्याचाच अनुवाद प्राकृतात ‘गुरुचरित्रकारां’नी केला असावा, असे डॉ. रा. चिं. ढेरे यांचेही मत आहे.

सरस्वती गंगाधर हे कानडी ब्राह्मण असून त्यांची मातृभाषा कन्नड आणि डॉ. द. रा. बेंद्रे यांनी दर्शविल्याप्रमाणे ‘गुरुचरित्रा’चा शेवट कानडी भाषेतील पदांनी झालेला आहे. हे जरी किती खरे असले, तरी मूळ ‘गुरुचरित्र’ कानडीत असावे, असे म्हणता येत नाही.

‘गुरुचरित्र’ मूळ कोणत्याही भाषेत असले, तरी त्याचे लेखन श्रीगुरूंच्या आज्ञेने झाले आहे, अशी सरस्वती गंगाधराची दृढ श्रद्धा आहे-
‘निरोप देती माते परियेसी । चरित्र आपुले विस्तारी’
म्हणे ‘ग्रंथ कथन करी । अमृतघट स्वीकारी…’
‘आज्ञा असे श्रीगुरुची । म्हणोनि वाचे बोलतसे (गुरुचरित्र १.५२, ५३, ५६).

किंबहूना ‘श्रीगुरुवाक्य मज कामधेनु’ असल्यामुळे आपण हे लेखन करीत आहोत असे ‘गुरुचरित्र’कारांचे सांगणे आहे. ‘गुरुचरित्रा’त काव्य आहे; परंतु ते पंडिती नाही. निवेदन आहे; परंतू प्रतिपादन नाही. प्रतिभाविलासाचे प्रदर्शन नाही. तसेच, अद्भुताचे आकर्षणही नाही आणि म्हणूनच हा ग्रंथ अजरामर झाला आहे.

गुरुचरित्र
गुरुचरित्र
श्रीनृसिंहसरस्वती हे जरी ‘गुरुचरित्रा’चे चरित्रनायक असले, तरी त्यांचा पूर्वावतार म्हणून ओळखले जाणारे श्रीपादश्रीवल्लभ यांच्या जीवनातील काही ठळक घटनाही या ग्रंथात आहेत. चौथ्या अध्यायात दत्तावताराची कथा उलगडून सांगितली असून पाच ते दहा अध्यायापर्यंत श्रीपादश्रीवल्लभांचे रोचक भाषेत रेखाटले आहे; परंतु विशेष म्हणजे ‘गुरुचरित्रा’शिवाय अन्य कोणत्याही ग्रंथात त्याचा उल्लेखही नाही.

श्रीनृसिंहसरस्वतींचे जीवनचरित्र अकराव्या अध्यायापासून एक्कावन्नाव्या अध्यायापर्यंत आले आहे. जन्मत:च प्रणवोच्चार करणारा हा चरित्रनायक व्रतबंधाच्या सोहळ्यापर्यंत ‘मूकनायका’च्या भूमिकेत वावरतो आणि आश्चर्य म्हणजे त्यानंतर एक चतुर्वेदी विद्वान बालक म्हणून आपल्यासमोर साकारतो. नंतर तो जेव्हा संन्यास ग्रहणासाठी आपल्या मातेकडे संमती मागतो, तेव्हा आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात. यानंतर कारंजवासियांना श्रीगुरूंचे दर्शन घडते तब्बल वीस वर्षानी. तेही नृसिंहसरस्वती म्हणून.

श्रीनृसिंहसरस्वतींचा जीवनप्रवाह कृष्णातटाकी असलेल्या औदुंबर क्षेत्री एक चातुर्मास, कृष्णापंचगंगा संगमावर एक तप आणि भीमा अमरजा संगमावर दोन तपे असा दुथडी भरून वाहात जाऊन अखेर श्रीशैल पर्वताजवळील पाताळगंगेच्या कुशीतील कदलीवनात अदृश्य झाला आहे.

प्राचीन काळापासून विख्यात असलेल्या भीमा-अमरजा संगमावर वांझ म्हशीला पान्हा फुटणे, ब्रह्मराक्षसाची मुक्ती, त्रिविक्रमाला विश्वरूप दर्शन, उन्मत्त ब्राह्मणांना शासन, वांझ वृद्धेला पुत्रप्राप्ती, नरहरी ब्राह्मणाचे कुष्ट निवारण, मुसलमान राजाला पूर्वजन्माची स्मृती अशा अंगावर रोमांच उभे करणाऱ्या प्रसंगातून ‘गुरुचरित्र’ वाचकांसमोर उलगडत जाते. प्रसंगी क्षेत्रमाहात्म्य, रुद्राक्षमहिमा, भस्ममाहात्म्य, सोमवार व्रत, अनंत व्रत, स्त्रियांचे आचरण, पुरूषांचे आन्हिक निरूपण आले असून वेदमाहात्म्यही वर्णिले आहे. श्रीपादश्रीवल्लभांच्या जीवनातील कुरवपूर येथे घडलेल्या अंबिका मातेला शनिप्रदोषाचे व्रत देण व रजकाला (परटाला) पुढील जन्मी तू म्लेच्छं राजा होशील असा आशीर्वाद देणे, या दोन्ही घटनांचा ‘गुरुचरित्रा’च्या चरित्रनायकाच्या जीवनाशी फारच निकटचा संबंध आहे.

पहिल्या शनिप्रदोष व्रतप्रदान घटनेमुळे ‘गुरुचरित्रा’च्या नायकाच्या जीवनाचा प्रारंभ झालेला असून रजकला (परटाला) आशीर्वाद देण्याच्या प्रसंगातून ‘गुरुचरित्रा’च्या नायकाच्या जीवनाची अखेर सूचित केली आहे.

‘गुरुचरित्र’ हा ग्रंथ दत्तात्रेयांचे आख्यान असलेला किंबहुना ‘श्रीनृसिंहसरस्वत्युपाखाने’ असा आहे. या उपाख्यानात विविध कथा गुंफल्या असून मुख्य आख्यान, उपाख्यान, पूर्वकथा व दु:खितांच्या कथांची एका वर्तुळातून दुसरे वर्तुळ अशी रचना केलेली आहे; त्यामुळे चक्रव्युहाचा भास होत राहतो.

श्री गुरु अतिथी वेषाने भिक्षा स्वीकारून आशिर्वचंन दिले -  गुरुचरित्र
गुरुचरित्र कथा प्रसंग- श्री गुरु अतिथी वेषाने भिक्षा स्वीकारून आशिर्वचंन दिले
सिद्ध व नामधारक याच्या संवादातून ‘गुरुचरित्र’ ग्रंथ उलगडत जातो. सिद्ध म्हणजे ‘श्रीनृसिंहसरस्वती’ व नामधारक म्हणजे ‘सरस्वती गंगाधर’, सांप्रदायाची दृढ श्रद्धा आहे. या संदर्भात एक पुरावा असा की, गंगाधराचा पुत्र सरस्वती प्रपंचाच त्याग करून मन:शांतीच्या शोधासाठी गाणगापूरच्या दिशेने निघाला. पाय थकल्यावर तो एका वृक्षाखाली निद्राधीन झाला, तेव्हा त्याला एका दिव्य तेजोमूर्तीचे दर्शन स्वप्नात घडले. तो जागा झाला व स्वप्नातील मूर्तीचे ध्यान करीत पुढे जाऊ लागला. सिद्धनाळ नामक जी मूर्ती त्याने स्वप्नात पाहिली होती तीच प्रत्यक्ष भेटली. नंतर तिने त्याला भीमा-अमरजा संगमावर आणून कथा सांगण्यास सुरुवात केली, ही घटना शके १४९०मध्ये घडली. याचा अर्थ असा की, तब्बल ११० वर्षांनी महाराज पुन्हा सिद्धाच्या रूपात अवतीर्ण झाले.

भीमा-अमरजा संगमावरील एक महिन्याच्या वास्तव्यात सिद्ध व नामधारकांच्या संवादातून गुरुचरित्र लिहिले गेले.

श्रीगुरुचरित्रात ग्रंथात ही उपासना तीन प्रकारे करता येईल, असे चरित्रकार सरस्वती गंगाधर यांनी नमूद केले आहे.
‘अंत:करण असता पवित्र सदा वाचावे गुरुचरित्र । सौख्य होम इहपरम।

दुसरा प्रकार सांगेन
॥ सप्ताह वाचावयाची पद्धती । तुज सांगो यथा स्थिती । शूचिर्भूत होवोनी शास्त्ररीती । सप्ताह करीता बहूपुण्य ॥ दिनशुद्धी बरवी पाहून । आवश्यक स्नान संध्यादिक करुन । पुस्तक वाचावयाचे स्थान । रंगविल्याही शोभा करावी ॥ देशकालाही संकल्प करुन । पुस्तकरूपी श्रीगुरूचे पूजन । यथोपचारे करुन । ब्राह्मणासही पूजावे ॥ प्रथमदिवसापासोन । बैसावया असावे एकस्थान । अतत्वार्थ भाषणी धरावे मौन । कामादि नियम राखावे दीप असावे शोभायमान । देव ब्राह्मण वडिल वंदून पूर्वोत्तर मुख करुन । वाचती प्रारंभ करावा ॥ नव संख्या अध्याय प्रथमदिनी । एकविशती पर्यंत द्वितीयदिनी । एकोनत्रिशंत तृतीयदिनी । चतुर्थीदिनी पंचतीस ॥ अडतीसपर्यंत पांचवेदिन । त्रेचाळीसवरी सहावेदिनी । सप्तमी बावन्न वाचोनी । अवतराणिका वाचावी ॥
अशी सप्ताहपद्धती ते सांगतात. नंतर उत्तरपूजा करून उपहार करावा. रात्री भूमीवर झोपावे, ब्राह्मण सुवासिनीस भोजन-दक्षिणा द्यावी, त्यांना संतुष्ट करावे असेही प्रतिपाद दिले आहे.

तिसरा प्रकार,
‘धर्म अर्थ पुस्तक लिहिता सर्वसिद्ध । म्हणजेच लेखनस्वरूपात सेवा करावी.’
‘सदा वाचावे गुरुचरित्र’ या ओवीचे दोन अर्थ आहेत. सदा म्हणजे नित्याने वा दररोज आणि सदा म्हणजे सप्ताह पद्धतीने सदैव । दररोज वाचताना एक फायदा होतो.

​  प्रसंग-अध्याय २२
गुरुचरित्र कथा प्रसंग- अध्याय २२, ओवी  ४८
पारायणाची फलश्रुती
कोणतीही उपासना ही काहीतरी प्राप्त व्हावे, अशा इच्छेनेच बहुधा केली जाते. तसेच उपासनेचे फळ हे निश्चितपणे मिळते, असे अभिवचन ग्रंथात दिलेले असतेच. तुम्ही-आम्ही सर्व प्रापंचिक माणसे आहोत. प्रपंच म्हटला की, सुख-दु:ख आलेच! मग सुखप्राप्ती व्हावी आणि दु:खनिवृत्ती व्हावी ही सर्वाचीच अपेक्षा असते. तसेच पारायण सेवेने देवदर्शन घडावे अशीही मनिषा असते. आपण राहतो ती वास्तू आपणास लाभ-आनंद देणारी असावी असेही प्रत्येकास वाटत असते. या सर्व गोष्टी ग्रंथपठण-पारायण सेवेने प्राप्त होऊ शकतात. दासबोध, तुकारामांची गाथा, ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी एकनाथांचे भागवत अशा विविध ग्रंथाच्या पारायण सेवेने भक्तांना त्यायोगे फलप्राप्ती होतच असते. श्रीगुरुचरित्र ग्रंथातही फलश्रुती सांगितली गेली आहे. तर ती अशी (१) त्रिपदा गायत्रीमंत्राचे पठण (१०८ मण्यांची माळ किंवा त्यापर्यंत जप) करावे, तसेच गुरुचरित्र वाचावे. त्रिपदा गायत्रीमंत्र असा,

‘ॐ भू:ॐ भुव:ॐ स्व: मह:ॐ जन ॐतप: ॐसत्यम ॥१॥
ॐ तत्सवितुर्व रेण्यं भर्गोदेवस्य धीमहि धियोयोन: प्रचोदयात ॐ ॥२॥,
ॐ आपोज्योती रसोमृतम ब्रह्मभूर्भव: स्वरौम ॐ विष्णवे नम: ॥३॥

मनोकामना तर पूर्ण होताच पण दत्तदर्शन घडून व्यक्ती वा वास्तू यांतील बाधाही नाहीशी होते. दर्शन कसे घडते? तर सप्ताह काळात वा सप्ताहाचे शेवटी, तसेच ग्रंथ पठण-श्रवण-लेखन याद्वारेही पारायण पूर्ण झाले की, बहुधा नैवेद्याचे वेळी किंवा समाप्ती समयी दत्तगुरू कोणत्या ना कोणत्या वेशात येऊन जातात. चाहूल वा सुगंध या स्वरूपातही त्यांचे अस्तित्त्व (उपस्थित) कळून येते. त्यामुळे आपण मन-बुद्धी-शरीर यासहित अपार श्रद्धेने व उत्कट भावाने त्यांचे ध्यान-अनुसंधान करावे. तसेच बाधानिरसनही होते. ग्रंथकाराने म्हटले आहे की,
जे जे जन भक्ती करिती । त्यासी येईल आमुची प्रचिती । मन कामना पावती त्वरिती । निश्र्चयवाक्य असे आमुचे । ऐसेसप्ताह अनुष्ठान । करिता होय श्रीगुरुदर्शन । भूतपप्रेतादि बाधा निरसन । होवोनि सौख्य होतसे ॥

ह्या ग्रंथाला पवित्र वेद समजतात, म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे. याचे नियम या ग्रंथातच दिलेले अहेत. हा ग्रंथ सात दिवसांच्या सप्ताहातच किंवा तीन दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे

सप्ताह पद्धती
१ ला दिवस :- १ ते ९ अध्याय
२ रा दिवस :- १० ते २१ अध्याय
३ रा दिवस :- २२ ते २९ अध्याय
४ था दिवस :- ३० ते ३५ अध्याय
५ वा दिवस :- ३६ ते ३८ अध्याय
६ वा दिवस :- ३९ ते ४३ अध्याय
७ वा दिवस :- ४४ ते ५३ अध्याय

श्री गुरुचरित्र पारायण असे करावे.

श्री गुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलाला अहे. ईसवी सनाच्या १४व्या शतकात नृसिंह सरस्वती यांचा दिव्य व अदभूत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्रीगुरूंच्या शिष्य परंपरेतील श्रीसरस्वती गंगाधर यांनी १५व्या शतकात लिहीला.

श्री गुरूंच्या चारीत्रासारखा अलौकिक विषय व परंपरेचा वारसा लाभलाला श्रीगुरुकृपासंपन्न, सिद्धानुभवी लेखक, असा योग जुळून अल्यामुळे या समग्र ग्रंथास सिद्ध मंत्राचे सामर्थ्य प्राप्त झाले अहे. हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे. संकल्प-पूर्तीसाठी श्रीगुरुचरित्र -वाचनाची विशिष्ट पद्धती आहे. त्याप्रमाणेच वाचन, पारायण व्हावे असे स्वतः गुरु चरित्र कार म्हणतात.

"अंतःकरण असता पवित्र । सदाकाळ वाचावे गुरुचरित्र ।"

अंतर्बाह्य शुचिर्भूतता राखून ह्मा ग्रंथाचे वाचन करावे वैविध्य पूर्ण अशा संकल्प पूर्तते साठी गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते , असा अनेक वाचकांचा व साधकांचा अनुभव आहे. त्या दृष्टीने अनुष्ठानाच्या काळात पाळावयाचा सामान्य संकेत व नियम पुढीलप्रमाणे अहेत.

अनुष्ठानाच्या काळात पाळावयाचा सामान्य संकेत व नियम
वाचन हे नेहमी एका लयीत, शांत व सुस्पष्ट असे असावे. उरकण्याच्या दृष्टीने ऊच्चारभ्रष्टता होऊ नये. चित्त अक्षरातून व्यक्त होणा-या अर्थाकडे असावे.
वाचनासाठी नेहमी पूर्वा भिमुख वा उत्तरा भिमुखच बसावे.
वाचनासाठी ठरविक वेळ, ठरविक दिशा व ठरविक जागाच असावी. कोणत्याही कारणास्तव ह्मात बदल होऊ देऊ नये.
श्रीदत्तात्रायांची मूर्ती वा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व तीत श्रीदत्तात्रायांना अवाहन करावे.
सप्ताहकालात ब्र्म्ह्चर्याचे पालन व्हावे. वाचन शुचिर्भूत पणाने व सोवळ्या नेच करावे . सप्ताहात केवळ हविषान्न घ्यावे. हविषान्न म्हणजे दूधभात. (मीठ-तिखट, अंबट, दही, ताक वर्ज. साखर घ्यावी. गूळ घाउ नये. गव्हाची पोळी (चपाती), तूप,साखर घेता येते.)
रात्री देवाच्या सन्निधच चटईवर अथवा पांढ-या धाबळीवर झोपावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीचा दृष्टीने संदेश ऐकू यातात, असा श्रद्धेने अनुष्ठान करणा-यांचा अनुभव अहे.
वाचनाच्या काळात मध्येच असनावरून उठू नये किंवा दुस-याशी बोलू नये.
सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात. कारण शुक्रवार हा श्रीगुरूंच्या निजानंद गमनाचा दिवस होय.
सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी, शक्य तर अठव्या दिवशी, सुपारीतून श्रीदत्तात्रायांचे विसर्जन करावे, आणि नैवेद्य, आरती करून, भोजनास सवाष्ण, ब्राम्हण सांगून सांगता करावी. महा नैवाद्मात शक्यतो घेवड्याची भाजी असावी.
श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायतील फलश्रुती
★अध्याय १:- नित्य गुरुचिन्तनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते.
★अध्याय २:- कलीबाधा व सर्व रोगबाधा नाहीशी होतात.
★अध्याय३:- गुरुकोपाचे शमन होते. व व्रताची पूर्तता होते.
★अध्याय ४:- स्त्रीछलणाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते.
★अध्याय ५:- शाररिक व्यंगे नष्ट होतात. ज्ञानाची प्राप्ती होते.
★अध्याय ६:- दैवी कोप दूर होतो. व विद्याप्राप्ती होते.
★अध्याय ७:- पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात.
★अध्याय ८:-  बुध्दिमांद्य नाहिशे होतात. विवाह कार्य सुलभ होते.
★अध्याय ९:- सर्व शुभ कामना गुरुकृपेने पूर्ण होतात.
★अध्याय १०:- नवस फळाला येतात. चोरीचा आळ दूर होतो.
★अध्याय ११:- वाचंदोष तसेच,वेड नाहीसे होते.
★अध्याय १२:- संकटे, दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते.
★अध्याय १३:- सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात.
★अध्याय १४:- प्राणघातक गंडातरापासून स्वरक्षण लाभते.
★अध्याय १५:- तिर्थयात्रांना सफलता प्राप्त होते.
★अध्याय १६:- आदरणीयची निंदा, अपमान केल्याचा दोष दूर होतो.
★अध्याय १७:- ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो.
★अध्याय १८:- संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहिशे होते.
★अध्याय १९:- भाग्य वृद्धी होते. सद्गुगुरूंचा लाभ होतो. त्रीस्थळी यातरपुण्य लाभते.

श्री गुरुचरित्रातील अध्यायतील फलश्रुती
गुरुचरित्र कथा प्रसंग- अध्याय २०, ओवी ५ वी
★अध्याय २०:- गुरूस्मरण करुनी मनी, पूजा करी वो गुरुचरणी, तुझे पाप होईल धुनी, ब्रह्मासमंध परिहरेल!!
★अध्याय २१:- मृत्यूभयापासून मुक्तता .
★अध्याय २२:- वांझपण दूर होते. बाळणतिनिला चांगले दूध येते.
★अध्याय २३:- पिशाच्चबाधा नष्ट होते. राजमान्यता प्राप्त होते.
★अध्याय २४:- भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते.
★अध्याय २५:- अपात्र लोकांचा संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात.
★अध्याय २६:- शत्रू निषभ्रम होऊन शरण होतात.
★अध्याय २७ :- गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते. विद्दानाचा छळ दोषांची निवृत्ती.
★अध्याय २८:- वाईट कर्माचे दोष दूत होतात , सप्तथ सापडतो.
★अध्याय २९:- स्त्रीछलदोष , वासनादोष दूर होऊन पावित्र्य लाभते.
★अध्याय ३०:- कुमारिकांना इच्छित पतीचा प्राप्ती होते. सौभाग्य वृद्धी होते.
★अध्याय ३१:- पतीवर येणारे विघ्ने टळतात.
★अध्याय ३२:- वैधव्याचे दुःख टळते. अथवा सुसह्य होते.
★अध्याय ३३:- वचनभँग व व्यभिचार दोष दूर होऊन सदगती लाभते.
★अध्याय ३४ :- प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते.
★अध्याय ३५ :- हरवलेले , नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तूटलेले संबंध जुळतात.
★अध्याय ३६:- चूकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते.
★अध्याय ३७:- मूढ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मा प्राप्ती होते.
★अध्याय ३८:- निदा करणारे शरण येतात, अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते.
★अध्याय ३९:- सद्गुगुरु ची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो .
★अध्याय ४०:-कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते.
★अध्याय ४१:- सद्गुगुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो.
★अध्याय ४२:- विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारिला यश येते.
★अध्याय ४३:- गर्व व क्रोध नाहीसा होऊन एशवर्या ची प्राप्ती होते.
★अध्याय ४४:- मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो.
★अध्याय ४५:- कुष्ठरोग नाहीसा होतो, गुरुनिष्ठ सफल होते. बुद्धी वाढते.
★अध्याय ४६:- चिंताची स्थिरता लाभते. ज्ञानाची प्राप्ती होते.
★अध्याय ४७:- पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्वबुद्धी प्राप्त होते.
★अध्याय ४८:-  गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्ती होते.विघ्ने टळते.
★अध्याय ४९:- तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो. सर्व पापांचे समान होते.
★अध्याय ५०:- ग्रँथी रोग , त्वचारोग नष्ट होऊन शरीरसुख लाभते.
★अध्याय ५१:- सुखसमृद्धी व अंती मोक्ष प्राप्ती होते.
★अध्याय ५२ :- श्रद्धेला  चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते.

भक्ती, मुक्ती परमार्थ । जे जे वांछि मनी आर्त ।। त्वरित होय साद्यंत । गुरुचरित्र ऐकता ।।

क्षुद्र शेती - गुरुचरित्र
गुरुचरित्र कथा प्रसंग- क्षुद्र शेती
गुरुचरित्र आणि दत्त माहात्म्य हे दत्त सांप्रदायातील दोन मुख्य ग्रंथ, मंत्रसिद्ध आणि लगेच प्रचिती देणारे. पण दत्त भक्ती हि दुर्लभ असल्याने ह्याच्या वाचनाचे आणि मननाचे भाग्य फार थोड्या जणांना लाभते. श्री गुरुचरित्र हा ग्रंथ कोणत्याही कामनेशिवाय कायम वाचनात असावा अगदीच नाही तर नित्य पाच ओव्या तरी चुकवू नयेत असे थोरले महाराज म्हणत असत. पाहायला गेल तर एक मंत्रसिद्ध ग्रंथ आणि दुसऱ्या बाजूने पाहताच आपली संपूर्ण आचार संहिता. प्रत्येक अध्याय अत्यंत मृदू आणि संयम, नीतिमत्तेची पराकाष्ठा असलेला. चौदाव्या अध्यायात सायंदेव ब्राह्मण म्हणतो माझं रक्षण करा, पण त्या यवन मंडळींचा नायनाट करा असा शब्दही नाही, केवळ मला सांभाळा. अठ्ठेचाळिसाव्यात त्या शेतकऱ्याला महाराज विचारतात काय इच्छा आहे? तो म्हणतो, जरा माझ्या शेताकडे अमृत दृष्टीने पहा, ते छान पिकू द्या.  वास्तविक प्रत्यक्ष परमात्मा समोर प्रसन्न उभा आहे, द्या दोन चार रांजण मोहरा! असं न मागता केवळ शेत उत्तम पिकाव, धन्य आहे. वांझ म्हैस दुध देऊ लागली म्हणून ते तसंच पुढ्यात ठेवलं का? ते तापवून मग दिलं, अगदी छोटी गोष्ट पण शिकवण देणारी. साठ वर्षे होऊनही त्या स्त्रीला कन्या रत्न झालं पण केव्हा एकदा महाराजांना भेटते आणि आशीर्वाद घेते असा प्रकार नाही. दहा दिवस झाल्यावर मग ती महाराजांचा आशीर्वाद घ्यायला आली. सायंदेवाला महाराज म्हणाले आता इथे येऊन सेवेत राहावे, यवन सेवेत मानधन भरपूर, बासर ब्रह्मेश्वरला / कडगंचीला स्थिरस्थावर पण सर्व सोडून तो सहकुटुंब सहपरिवार गाणगापूरला आला आणि गुरुमहाराजांबरोबर राहिला. पुढे कसं होईल, नोकरी कोण देईल, काही चिंता नाही. गुरुवाक्य प्रमाण!
रजकाला महाराज म्हणाले राज्य ह्या जन्मी हवं कि पुढे? पुढचा जन्म कोणी पाहिला आहे असा विचार त्याने नाही केला, महाराज म्हणताहेत म्हणजे होणारच! त्यात शंका
नाही.

दत्तावतार व भिक्षेचे महत्व
श्री गुरू चरित्रातील प्रत्येक अध्याय हा दत्तभक्ताला मोलाचा संदेश देऊन जातो, म्हणून श्री गुरूचरित्राचे महत्व हे अनन्य साधारण असेच आहे. श्री गुरू चरित्राच्या पाचव्या अध्यायात माधांन्य समयी भिक्षेसाठी येणार्या अतिथी बाबत आस्था असणे गरजेचे आहे, त्यास रिक्त हस्ते पाठवू नये त्या रूपाने श्री दत्त गुरूयेऊ शकतात हा भाव असणे महत्वाचे आहे. माधान्ह काळी दत्तगुरू हे भिक्षा ग्रहण करतात. आजही श्री क्षेत्र गाणगापूर ईथे दत्तप्रभूंना भिक्षा दान केली जाते तसेच दक्षिण क्षेत्र कोल्हापूर ईथे मा जगदंबे कडून भिक्षा ग्रहण करतात. गुरूचरित्रातील पाचव्या अध्यायात पीठापूर या क्षेत्री आपळराज व त्याची पत्नी सूमती यांच्या कडे श्राध्द होते, अतिथी वेशात श्री दत्तात्रेय तिच्याकडे भिक्षा मागण्यास आले श्राध्दीय ब्राम्हण जेवले नसतांना माता सूमतीने त्यातील अन्न श्री दत्तात्रेयाला भिक्षा घातली त्या अतिथीदेवो भव आदरातिथ्याने श्री दत्तप्रभू प्रसन्न झाले व आपले खरे रूप दाखवून मनोकामना पूर्ण होईल असा आशिर्वाद दिला कालातंराने सूमती मातेस गणेश चतूर्थीच्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने दत्तात्रेयाचा पहिला अवतार जन्माला आला. अशी ही श्रीपाद श्रीवल्लभा च्या जन्माची पाचव्या अध्यायाची कथा आहे. या शिवाय श्री गुरूचरित्रातील पाचव्या अध्यायाची घडलेली घटना श्री क्षेत्र पीठापूर या क्षेत्री घडली आहे. श्री दत्तप्रभूंचा पहिला अवतार या क्षेत्री झाल्याने दत्तप्रेमींना या स्थानाचे व क्षेत्राचे विशेष प्रेम आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार ज्या स्थळी झाला, ज्या गावांत त्यांचे बालपण गेले जिथे त्यांनी भ्रमण केली आपल्या लिला दाखवल्या, ती स्थळे पाहणे त्यास्थळांना भेटी देणे दर्शन घेणे तिथे अनूष्ठान करणे पूजा अर्चा करणे हा दत्तभक्ताचा आचार धर्मच बनून जातो तिर्थाटनाचा हा त्यामागिल एक ऊद्देश असतो.

पिठापूर पूर्वदेशी । होता ब्राह्मण उत्तमवंशी ।
आपस्तंभ शाखेसी । नाम आपळराजा जाण ॥१०॥

तयाची भार्या सुमता । असे आचार पतिव्रता ।
अतिथि आणि अभ्यागता । पूजा करी भक्तिभावे ॥११॥

ऐसे असतां वर्तमानी । पतिसेवा एकमनी ।
अतिथिपूजा सगुणी । निरंतर करीतसे ॥१२॥

वर्तता ऐसे एके दिवशी । आला दत्त अतिथिवेषी ।
श्राद्ध होते अमावस्येसी । विप्राघरी तै देका ॥१३॥

न जेवितां ब्राह्मण घरी । दत्ता भिक्षा घाली ते नारी ।
दत्तात्रेय साक्षात्कारी । प्रसन्न झाला तये वेळी ॥१४॥

त्रैमूर्तीचे रूप घेऊनि । स्वरूप दावियले अतिगहनी ।
पतिव्रता धावोनि चरणी । नमस्कारी मनोभावे ॥१५॥

दत्तात्रेय म्हणे तियेसी । माग माते इच्छिसी ।
जे जे वासना तुझे मानसी । पावसी त्वरित म्हणतसे ॥१६।।

माधान्ह समयी अतिथीकाळी । दत्तात्रेययेताति तये वेळी ।
विमूख न व्हावे तये काळी । भिक्षामात्र घालिजे ।३४।।

।। अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ।।

श्री गुरुचरित्र वैशिष्ट्ये
श्री गुरुचरित्र वैशिष्ट्ये
गुरुचरित्र आपल्याला काय शिकवते
१. आपली चूक नसताना दुसर्याकडून झालेला त्रास, हे आपलेच प्रारब्ध असते.
२. आपण मदत करत नसतो, तर वैश्विक शक्तीने ती मदत पोचवण्यासाठी आपली निवड केलेली असते.
३. आपल्या मनात सतत शंका असतात, कारण आपल्याला चमत्कार व्हावेत असे वाटत असते. ही शंका जाऊन ठाम श्रद्धा आली की शंका दूर होते.
४. यांत्रिक पणे देव सापडत नाही, मग कितीही ठिकाणी धावपळ करा.
५. मनुष्य रूपातच बहुतेक गुरू भेटतात, पण कुणाला तरी गुरू मानायला मन धजावत नाही. त्यापेक्षा एखाद्या मूर्तीला गुरु मानणे सोयीचे वाटते. इथेच गल्लत होते. पण योग्य गुरू भेटणे हेही आपल्या कळकळीतूनच होऊ शकते. (आचरेकर सरांनी गालात मारलेली होती तरीही सचिन आज पाय धरतो. त्यांची चिकित्सा करत नाही).
६. काळ हा परमेश्वरलाही चुकला नाही, इतके क्रांतिकारी विधान गुरुचरित्रात आहे.
७. आपली काही पापे असतात ती आपल्या मानसिक वेदनेतून प्रायश्चित करवतात. त्याला पर्यायी उपाय नाही.
८. नृसिंह सरस्वती महाराजांनी संन्यास घेण्याचा उपदेश कधीच केला नाही. आपापली जग राहाटी चालवावी हेच सांगितले.
९. महाराज वैश्विक शक्तीच्या सुचनेने राहिल्यासारखे वाटतात. बाकीच्या घटना या घडत गेल्या. मुख्य कार्य ठरलेले होते.
१०. अवतार हे काळाप्रमाणे होतात. दर वेळी एकाच रुपात येत नाहीत.
११. विज्ञान हे ज्ञानाचाच भाग आहे. अध्यात्म हा पाया आहे पण जग रहाटी ही आपल्याला नेमून दिलेल्या कामातून पुढे जाते. आपले पात्र (जे असेल ते) आनंदाने निभवावे, पुढच्या खेळात वेगळे पात्र मिळेल.
[16/08, 11:39 AM] +91 94031 65007: *पारायण केल्याने काय होते?*








सर्वानी पारायण हा शब्द ऐकला असेल व अनेकदा कानावरही पडला असेल. खासकरून दत्तजयंती, अक्कलकोट श्री स्वामी समर्थ प्रकट दिन, शेगाव गजानन महाराज प्रकट दिन या वेळी पारायण हमखास केलेच जाते. काय असते बरं पारायण? ते का करावे? काय मिळते? आणि विशिष्ट संत चरित्रांचेच का करावे? परायण राहाणे म्हणजे पारायण करणे होय.
पारायणाचे प्रकार किती?

एक ते एकवीस अध्याय एका बैठकीत पूर्ण करणे.
रोज १ अध्याय प्रमाणे २१ दिवसांत पूर्ण करणे.
रोज ३ अध्याय प्रमाणे ७ दिवसांत पूर्ण करणे.
रोज ७ अध्याय प्रमाणे ३ दिवसांत पूर्ण करणे.
खालील पथ्ये पाळणे आवश्यक आहे
एक वेळ ठेवून वाचन करणे, म्हणजे आज सकाळी सातला पारायणास बसलो, तर उद्याही त्याच वेळी सुरुवात करणे होय.. नंतर येते एकभुक्त राहणे व एकधान्य खाणे, म्हणजे आज सायंकाळी उपवास सोडताना जर मुगाच्या डाळीचे वरण व पोळी असेल, तर सातही दिवस तेच खावे..
यानंतर पायात चप्पल न घालणे, सर्व दिवस काया, वाचा, मने ब्रह्मचर्याचे पालन, साध्या चटईवर वा कांबळ्यावर, सतरंजीवर झोपणे. खोटे न बोलणे. संपूर्ण लक्ष फक्त ईश्वरावर केंद्रित करणे. या नियमांचे पालन करणे, यात परायण म्हणजे दक्ष राहणे म्हणजेचं पारायण होय.

काय मिळत?
तर याचं उत्तर पारायण काही मागण्यासाठी नाही, तर केवळ आपणास काय हवे होते ते आईकडे सांगणे म्हणजे त्या ईश्वरास प्रार्थना करणे होय. बाळाने कितीही हट्ट केला, तरी त्याच्यासाठी काय योग्य ते फक्त आईलाच समजते, तसे भक्तासाठी काय योग्य ते तो ईश्वरच ठरवतो. आपण केवळ ते संकल्परूपाने त्या ईश्वरासमोर मांडायचे. पण, तेही नियमात राहून, कासवाप्रमाणे सर्व अहंकार, गर्व, या सर्वाचा त्याग करून चित्तवृत्ती फक्त ईश्वराकडे वळणे म्हणजे पारायण.
मग जेव्हा लहान मूल पोळी लाटतं, पण आई कौतुकाने तो नकाशाही सुंदर म्हणते व त्या मुलास शाबासकी देते, तसा ईश्वरही आपली दखल घेतोच. म्हणून करावे पारायण..!
सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरातील वातावरण प्रसन्न व मंगलमय होते, शुद्ध होते..

श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

ज्याप्रमाणे भगवान शिवाने वाराणसी येथील स्थूल काशीचे सूक्ष्मरूप पाताळातील सूक्ष्म काशीची निर्मिती केली. त्यायोगे भागीरथीने गंगेचा प्रवाह पृथ्वीवर करवून घेतला. गंगेचा आवेग पृथ्वी सहन करू शकली नाही आणि त्यायोगे ती गंगा पाताळात जाऊन सूक्ष्म काशीस्थित भगवान शिव विश्वनाथाने स्वत:च्या जटांमध्ये सामावून घेतली. अशा पाताळ गंगेचे प्राकटय़ स्वामींनी वटवृक्ष *अक्कलकोटला भक्तांच्या हितासाठी करवून दिले. आज बरीच प्रति अक्कलकोट स्थाने स्वामींच्या नावे चालवण्यात येतात; परंतु मूळ पाताळ गंगास्थित वटवृक्ष स्वामी आधिष्ठान अक्कलकोटीच आहे. सर्व स्वामी भक्तांनी कमीतकमी पृथ्वीवरील कोणत्याही सिद्ध स्थानाची ओळख त्या ठिकाणी प्रकट झालेल्या पाताळ गंगेवरून सहजच करू शकता. भगवान शिवाच्याच सान्निध्यात पाताळगंगा प्रकट होते. शैतानांच्या सान्निध्यात नाही. शैतान फक्त निरनिराळी प्रलोभनं दाखवून स्वामी भक्तांची दिशाभूल करतात, त्यायोगे लूटमार होणे तर स्वाभाविकच आहे.

‘अक्कलकोट’ म्हणजे काय ?
या जगातील कोणत्याही स्थूल अथवा सूक्ष्म प्रलोभनाला न फसता स्वत:च्या मतीचा सदुपयोग स्वामी नामातून करणे त्यायोगे आपल्या बुद्धीतील अंतरिक भेद (कोट) याचा सारासार विचार करून स्वामीमय अंत:करणयुक्त मंगलाचरण सहज होणे, या सद्गुरू योगक्रियेला ‘अक्कलकोट’ असे म्हणतात. अशा स्वामीमय अंत:करणाने बाळप्पावर्णीय महाराजांना अभिप्रेत असणारे आचरण स्वानुभवास येऊन आपण परमसौभाग्यशाली होऊ शकतो. बाळप्पा स्वामींचे महाराजांप्रति सद्भक्ती, अष्टसात्त्विक भाव व वैराग्य या सद्गुणांचा अंशमात्र जरी अविर्भाव आपल्या अंत:करणात झाला, तर आपलं जीवन सफल झाले असे समजा*. स्वामींचे बाळप्पा स्वामींवरही अतोनात प्रेम होते. हे सद्गुरू व दास यांमधील श्री दास्यभक्तीच्या पुढील अवस्थेतील श्री सख्यभक्तीचे द्योतक आहे. अशी गुरुभक्ती प्राप्त होणे प्रत्येक योगीचे आत्मलक्ष्य असते.

श्री स्वामी समर्थचा नेमका अर्थ काय?
षडक्षरी स्वामी नाम श्री स्वामी समर्थ हे महाराजांचे नाव नाही, तर ब्रम्हाण्डगस्तीय अद्वैत प्रकृती पुरुषात्मक तारक बीज मंत्र आहे.
ॐ नम: शिवाय, दूं दुर्गायै नम:, श्री गुरुचरित्र हे ज्याप्रकारे षडक्षरी तारक मंत्र आहेत, त्याचप्रमाणे समानार्थी श्री स्वामी समर्थ हा सुद्धा सद्गुरू अनुग्रहीत तारक मंत्र आहे. या तारक मंत्राद्वारे आपण आपल्या श्वास श्वसनावर अजपाजप संधान केल्यास, महाराजांचे अंतरिक आत्मज्ञान चित्त शुद्धीकरण योगातून सहजच होते. असा आमचा अनुभव आहे. या तारक मंत्राचा मथितार्थ व्यवस्थित समजून घेऊन, त्यायोगे आत्माचरण करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित आत्मप्रत्यययोग सर्व साधारण वेळेपेक्षा अधिक लवकर व अधिक प्रभावकारक होत असतो.

श्री स्वामी समर्थ या सद्गुरू ब्रम्हवाचक षडक्षरी तारक बीजमंत्राचा मथितार्थ खालीलप्रमाणे आहे.

श्री-स्वयं श्रीपदाविराजित सद्गुरू भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज..!

स्वामी – स्वा: + मी

स्वा: म्हणजे भस्म करणे अथवा आत्म समर्पित करणे असा आहे. मी म्हणजे माझे अज्ञान, अहं भाव, रिपु गण व ईच्छा..! अर्थात

स्वामी म्हणजे माझा मी पणा स्वा: करा.

समर्थ – समर्थ म्हणजे संसाररूपी भवसागर सहज तारून येण्यासाठी माझे स्वयंभू शिवत्व जागृत करा..!

त्यायोगे श्री स्वामी समर्थ म्हणजे, श्रीपदविराजित भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज माझे मीपण भस्म करून स्वयंभू शिव तत्त्व सद्गुरूकृपे अंकित करा.

श्री स्वामी समर्थ सारामृत ग्रंथ पाठ कसा करावा..?

सर्वप्रथम अक्कलकोटीय तत्त्व शब्द न गाळलेली ग्रंथप्रतच घ्यावी. संबंधित सारामृत ग्रंथप्रत योग्य वैखरी शब्दांकित असावी. वरील संदर्भ ध्यानात घेऊन पारायण केल्यास दर वेळेला एक नवीन मथितार्थ स्वामी पोथीद्वारे उमगेल. अशी अक्कलकोटीय स्वामींची सारामृत पोथी आपल्या घरातील देव्हा-यात स्वामींचे कमळ चरण समजून तेवत असणा-या दिव्याच्या उजव्या अंगास स्वच्छ व पवित्र अशा पिवळ्या वस्त्रात घडी करून ठेवावीत. यथाशक्ती सगुण भक्तिमार्गातून पोथीचे पूजन करावे. गोड काही नैवेद्यही दाखवावा. एकूण २१ अध्यायांचे दैनंदिन स्वरूपात पाद सेवन खालीलप्रमाणे आहे.

सप्ताह-पारायण पद्धती..

कोणत्याही गुरुवारी सकाळी अथवा संध्याकाळी मन प्रसन्न करून शांती, समाधान, आनंद ( जी इष्ट कामना असेल, ती बोलून) प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ सारामृत पोथीचे ७ दिवसीय पारायण करणार आहे, तरी हे कार्य भगवान श्री स्वामी समर्थांनी कृपाकरून पूर्ण करून घ्यावे. अशी प्रार्थना करावी व सकाळी किंवा रात्रीच्या भोजनापूर्वी सारामृत पोथी वाचावी. शूचिर्भूत असावे.

गुरुवार – अध्याय १, २ व ३
शुक्रवार – अध्याय ४, ५ व ६
शनिवार – अध्याय ७, ८ व ९
रविवार – अध्याय १०, ११ व १२
सोमवार – अध्याय १३, १४ व १५
मंगळवार – अध्याय १६, १७ व १८
बुधवार – अध्याय १९, २० व २१

बुधवारी रात्रीच्या आपल्या जेवणाच्या पात्राचा नैवेद्य स्वामींना दाखवावा व तेच उद्यापन समजावे. पारायण करताना दिवा तेवत ठेवावा. दत्त संप्रदायी साधूला कमीत कमी २१ रु. दक्षिणा व पिवळे शुभ्र वस्त्र दान द्यावे. ही क्रिया काही कामना, हेतू पूर्तीसाठीच करावी.

पोथी मोठय़ाने वाचली तरी चालेल. इतरांनीही ऐकावी. बुधवारी वाचन पूर्ण झाल्यावर आपल्याला स्वामीं सद्बुद्धी येण्यासाठी १०८ वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा. (जमल्यास रोज जप करावा.) संस्थेच्या सामूहिक, मानसिक श्री स्वामी समर्थ नामस्मरण आध्यात्मिक कुटुंबात सहभागी व्हावे.

श्री स्वामी समर्थ मंदिर, सुरत

प्रमुख विश्वस्त श्री राणा यांनी या मठाची संपूर्ण माहिती, महात्म्य कथन केले. स्वामी समर्थाच्या आदेशाप्रमाणे १९११ ला सुरतच्या या मठाची स्थापना झाली. त्याआधी बाळकृष्ण महाराजांनी १९१० ला दादरच्या मठाची स्थापना केली. या ठिकाणी स्वत: महाराजांचा बिछाना व पादुका जिथे ठेवल्या आहेत. येथे खाटेला स्पर्श करून दर्शन घेण्यास परवानगी आहे. महाराजांनी स्वत: वापरलेल्या खाटेला हात लावण्यास मिळाला तर भक्त हे मोठेच भाग्यच मानतात. या खाटेला लाकडी फळ्यांऐवजी लोखंडी पत्रा लावलेला आहे व त्यावर व्याघ्रचर्म अंथरलेले असायचे. ते व्याघ्रचर्म आता घडी करून पेटीत ठेवलेले असते. दर्शन सोहोळ्यानंतर रवी राणाजींनी या मठाच्या तळघरात असलेल्या बावडीकडे नेले. कमलामाता या बावडीत पडल्या असता त्यांनी महाराजांचा धावा केला. महाराज तस्बिरीतून बाहेर आले व त्यांनी कमलामाता यांना वाचविले. महाराजांची चंदनमिश्रित पावले जमिनीवर उठली होती. या मंदिर परिसरातील सर्वचजण स्वामींचे भक्त आहेत. महाराज ज्यांना बोलावतात, केवळ तेच लोक येथे येऊ शकतात, असे विश्वस्त आवर्जून सांगतात. या मठात महाराष्ट्र व मुंबईतून येणा-या स्वामीभक्तांचे येथे विशेष कौतुक, आदरातिथ्य केले जाते. मठापासून ३ कि.मी. अंतरावर बाळकृष्ण महाराजांची समाधी आहे. तिथेही दर्शनास नेण्याची व्यवस्था होऊ शकते. तापी नदीच्या काठी असलेल्या या समाधी स्थानाला यावर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. बाळकृष्ण महाराजांचा समाधी सोहळा वैशाख वद्य एकादशीला असतो, त्यासाठी दादर मठातून भक्तमंडळी येत असतात. सुरत मठात थांबून नामस्मरण करण्याचे विशेष महत्त्व आहे व तशी विनंती मुख्य विश्वस्त श्री. राणाजी आवर्जून करतात. मठात भक्तमंडळींची राहण्याची तसेच नामस्मरणासाठी संपूर्ण व्यवस्था होऊ शकते.

।। धागा स्वामी नामाचा।। महाराजांच्या या प्रासादिक ठिकाणचा वारसा भक्त घेऊन येतो.

बडोद्याचे स्वामी समर्थ संस्थान

बडोद्यातील सूरसागर, पश्चिम घाटावर एका लहानशा घुमटीत श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पादुका आज कित्येक वर्षांपासून स्थापन केलेल्या आहेत. अक्कलकोट स्वामीमहाराजांचे एक निस्सिम भक्त ब्रह्मनिष्ठ वामनबुवा वामोरेकर (बडोदेकर) हे बडोद्यास सूरसागराचे काठी सुदाम्याचे घरात राहत होते. एकाच वेळी अनेक व्याधींनी त्यांची प्रकृती फार बिघडली. वाचण्याची आशा नसल्यामुळे श्री स्वामीचरणी विनंतीपत्रे उत्तर येण्याचे पूर्ण आशेने पाठविली होती; परंतु पत्राचे उत्तर १०-१२ दिवसांत न आल्यामुळे प्राणायाम करून जलसमाधी घ्यावी, असा विचार करून रात्रौ १२ वाजता सगळे परिवार निजलेले पाहून सूरसागरातील एरंडय़ाचे काठी जाऊन एरंडय़ात उतरू लागले.

वामनराव एरंडय़ात उतरतात, इतक्यात चमत्कार असा झाला की, दीनदयाळ अक्कलकोट स्वामीमहाराज त्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रकट होऊन त्यांनी वामनबुवांचा हात धरून त्यांना वर ओढले. अतिशय रागाने त्यांना दोन थापडय़ा मारून महाराज म्हणाले, ‘शहाण्या गाढवा, आयुष्य असून का मरतोस? तुझे भोग भोगल्याशिवाय तुला गती नाही. आम्हांवर त्रागा करतोस काय? सहजसमाधी सोडून प्राणत्यागरूप जलसमाधी कसली घेतोस?’ असे म्हणून त्यांना घरी आणून सोडले व महाराज वामनबुवांचे अंगावर हात फिरवून म्हणाले, ‘बरे होईल. उगाच बैस’ असे बोलून स्वामीमहाराज अदृष्य झाले. दत्तात्रेय समर्थ स्वामीमहाराजांचा अभय वरदहस्त अंगावर फिरल्यावर मग काय विचारता? त्यांना रात्रौ चांगली गाढ निद्रा लागली. प्रात:काळी जागृत झाल्यावर पाहतात तो शरीर शांत व मन प्रफुल्लित झाले. व्याधी नाहीशा झाल्या व त्यांना आरोग्य प्राप्त झाले. प्रस्तुत हकिकत शके १७९८ (इस १८७६) च्या वैशाख शुद्धातली आहे. श्री स्वामीसमर्थ महाराजांच्या प्रागटय़ाच्या स्मरणार्थ प्रतीक म्हणून वामनबुवा यांनी सूरसागराच्या पश्चिम घाटावरील एका लहानशा घुमटीत श्री स्वामीसमर्थांच्या पादुका स्थापन केल्या. या गोष्टीला बरीच वर्षे लोटल्यानंतर स्वामीभक्त हल्लीचे संस्थानचे संचालक श्री. वासुदेव रावजी कडुस्कर यांस श्री समर्थांची प्रेरणा होऊन, त्यांनी सन १९५८ सालच्या श्री दत्तजयंतीचे दिवशी या पादुकांच्या जोडीला श्री समर्थांची मनोहर संगमरवरी मूर्ती स्थापन करावी, अशी चालना जोराने सुरू केली. एक गृहस्थ अचानक येऊन त्यांनी श्रींची संगमरवरी मूर्ती देण्याचे आश्वासन दिले.
[16/08, 11:39 AM] +91 94031 65007: *गुरुचरित्र (किंवा सप्तशती)* *स्त्रियांनी वाचावे* *का?* .



.

.
गुरु चरित्रामध्ये पस्तिसाव्या अध्यायात सांगितले आहे की,
स्त्रिया केवी मंत्रहीन । शुक्राचार्या कैसे झाले ॥८॥
विस्तारोनि आम्हासी । सांगा स्वामी कृपेसी ।
म्हणोनि लागली चरणासी । करुणावचनेकरोनिया ॥९॥
श्रीगुरु सांगती तियेसी । पूर्वकथा आहे ऐसी ।
.
आणि पुढे शुक्राचार्य, दमयंती आणि बृहस्पती पुत्र कच याची मंत्र षटकर्णी कसा केला ही गोष्ट आली आहे.
.
श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे. स्त्रींयानी गुरूचरीत्राचे पारायण करू नये असे म्हणतात. पारायणासाठी ज्या गोष्टींचे पालन करायला लागते त्याचे पालनात स्त्रीधर्मामुळे खंड पडण्याची शक्यता असते. संकल्प-पूर्तीसाठी श्रीगुरुचरित्र-वाचनाची विवक्षित पद्धती आहे.
.
पण एक सांगा, जे करू नये तेच का आपल्याला करायचे असते. स्त्रियांनी स्त्रीधर्म पाळावा, पुरुषांनी पुरुष धर्म पाळावा, ते सोडून भलतीकडेच विषय नेण्याची सवय मात्र चांगली नव्हे. स्त्रियांवर मौंजी बंधन संस्कार, शास्त्राध्ययन अधिकार प्राप्ती झालेली नसते. त्यांच्या शरीरात असलेल्या अंड कोशाला बीज मंत्रांनी, मंत्राच्या सामर्थ्याने, उच्चारवाने आघात होवू शकतो.
.
स्त्रियांना मंत्राधिकार नसतात, संध्यावन्दनाचा अधिकार नसतो, मग संकल्प कसा सोडणार. यापूर्वी मी एकदा गुरुचरित्र वाचण्यापूर्वी सोडण्याचा संकल्प पोस्ट केला होता, तो वाचला की आपल्याला कळेल.
.
त्यांनी गुरुचरित्र ऐकावे, वाचू नये. तसेच सप्तशती देखील वाचू नये. शिवाय गुरुचरित्रातले काही अध्याय (२६ वेदरचना, ३६ कर्ममार्ग) हे अध्याय त्यांनी ऐकू देखील नये. त्यात काही बंध, मुद्रा, वैदिक बीजमंत्र आलेले आहेत.
.
स्त्रियांना बीजात्मक मंत्र सिद्ध करण्याचे अधिकार आणि सामर्थ्य नसते. पूर्वीच्या वैदिक स्त्रियांचे दाखले आजच्या कलियुगात चालत नाही, त्यांनी स्वत:ला सिद्ध केले होते. वैदिक काळात गार्गी, मैत्रेयी आदी स्त्रियांनी शास्त्रार्थामधील चर्चेत पुरुषांना देखील लाजविले होते. अध्ययन, सहशीक्षा या गोष्टीला वैदिक काळात प्रोत्साहन दिले जाण्याचेच हे दाखले आहेत.
.
हरित संहिताच्या अनुसार महिला दोन प्रकारच्या असतात, ब्रह्मवादिनी आणि सद्योवाह. यातल्या ब्रह्मवादिनी प्रकारच्या स्त्रियांनी शास्त्रानुसार सारे संस्कार काराबून त्या वेदाध्ययन करण्यास पत्र होत्या, त्या आजन्म ब्रह्मचारिणी राहिल्या होत्या. सद्योवाह स्त्रिया या गृहस्थाश्रमात राहून अनुरूप कर्मे करत होत्या. विशेष म्हणजे ब्रह्मवादिनी स्त्रियां शाम्भावोपाय दिक्षाधिकारी या पात्रतेतील होत्या. काव्य रचना, त्याग, त[अस्य द्वारा त्यांनी ऋषी भाव प्राप्त केलेला होता. त्यांना मंत्राचा साक्षात्कार झालेला होता.
.
त्यांनी ऋग्वेदातील अनेक सुक्त सिद्ध केले होते, साक्षात्कृत केले होते. उदाहरणार्थ,
ऋग्वेद दशम मंडळातले ३९, ४० वे सुक्त तपस्विनी ब्रह्मवादिनी घोषा यांचे आहे.
ऋग्वेदातील १.२७.७ वा मंत्र ऋषिका रोमशा यांचा आहे.
१.५.२९ वा मंत्र ऋषिका विश्वारा यांचा आहे.
१.१०.४५ व मंत्र दृष्टा इंद्राणी यांचा आहे.
१.१०१५९ व मंत्र ऋषिका अपाला यांचा आहे.
तसेच सूर्या नावाची देखील एक ब्रह्मवादिनी ऋषिका होती.
अगस्त्य ऋषी पत्नी लोपामुद्रा सती यांनी देखील आपल्या पती बरोबर सूक्तांचे दर्शन केले होते.
.
या वैदिक काळातील स्त्रियांनी यज्ञोपवीत संस्कार केले होते, त्या वेद, उपनिषद जनात होत्या. शास्त्रोक्त संध्या वंदनादी विधी करून त्या त्या देवता प्रसन्न करवून घेतल्या होत्या. जेव्हा हवे तेव्हा या स्त्रिया हव्या त्या देवतांना आवाहन करीत आणि देवता देखील क्षणाचाही विलंब न करता त्यांच्या सेवेत तत्पर असत, एवढा अधिकार त्यांनी मिळवला होता.

वेद काळातील अदिती, उषा, इंद्राणी, इला, सिनीवाली, प्रश्नि या सुप्रसिद्ध देवस्त्री, ब्रह्मर्षी, ऋषिका होत्या. यात अदिती या नावाचा उल्लेख सर्वाधिक झालेला आहे. या साऱ्या सर्वशक्तीमती, विश्वहितैषीणी तथा मंगलकारिणी देवी मानल्या गेल्या. यांच्या शिवाय दिति, सीता, सूर्या, वाक, सरस्वती यांचे देखील स्तवन होते.
.
निष्कर्ष: जर आजच्या काळात या अधिकारापर्यंत पोचण्याची क्षमता आणि शास्त्रसंमत विधिवत ज्ञानपिपासा असलेल्या अधिकारी स्त्रियांनी वेदशास्त्र अध्ययन करण्यास, गुरुचरित्र वाचण्यास, सप्तशती वाचण्यास काहीच हरकत नाही.
.
.
अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त.⁠⁠⁠⁠
श्री. विष्णुजी राऊत, पुणे
श्री. श्रीकृष्ण पुराणिक
[16/08, 11:39 AM] +91 94031 65007: गुरुचरित्र पारायण सुरु करण्यापूर्वी
|| श्री गुरुदेव दत्त ||

१. श्रीगुरुचरित्र साप्ताह करताना शक्यतो आरंभ शनिवारी करून शुक्रवारी संपवावा
. साप्ताह सुरुवातीस , साप्ताह संपल्यावर आणि शक्य असल्यास संध्याकाळी
श्रीगुरुचारीत्राची पूजा आणि आरती करावी .

२. श्री दत्ता जयंती उत्सवात ज्यांना श्री गुरुचारीत्राचा साप्ताह करायचा
असेल त्यांनी
समाप्ती जयंतीच्या दिवशी न करता , जयंतीच्या दिवशी केवळ चौथ्या अध्यायाचे
पारायण करून पुष्पवृष्टी वगेरे करून आनंद करावा.

३.सप्ताहाच्या ७ दिवसाचा व्रतास्थ्पणा पदरात पडण्यासाठी समाराधना आठवे दिवशी
करणे चांगले .

४. जागा एकांत हवी . तशी नसेल तर श्री दत्त मूर्ती असलेल्या मंदिरात साप्ताह
करावा .

५. उत्तरेस किंवा पूर्वेस तोंड करून बसावे .

६. शक्य नसल्यास घरी किंवा देवघरात साप्ताह सुरु करावा .

७. अखंड दीप असावा . साप्ताह सुरुवातीपासून संपेपर्यंत तुपाचा दिवा असावा .(
वाचन चालू असे पर्यंत )

८. समाप्तीच्या दिवशी सुवासिनी आणि ब्राम्हण भोजन द्यावे .

९. सात दिवसापर्यंत सोवळ्या ओव्ळ्याचे नियम पाळावेत .

स्त्रियांनी गुरुचरित्र वाचू नये असा श्री . प. पु. वासुदेवानंद
सरस्वतीचा निष्कर्ष आहे . काही विशिष्ट हेतूसाठी अध्याय नित्य वाचणारे लोक आहेत .
* आरोग्य साठी १३ वा अध्याय
* परमार्थिक गुरुकृपेसाठी २ रा अध्याय
* सद्गुरू प्राप्तीची तळमळ व्यक्त होण्यासाठी पहिला अध्याय
* संततीच्या आरोग्याबाबतची काळजी निवारणासाठी २० वा आणि २१ वा अध्याय .
* पुत्रप्राप्तीसाठी ३९ वा अध्याय
* आकस्मिक अरिष्ट निवारणार्थ १४ वा अध्याय
अशी त्या अध्यायाची खास वैशिष्टे आहेत .

ज्यांना सवड नसेल ते रोज अवतार्निका वाचतात ......

"दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा "
श्री गुरुदेव दत्त

Mr. Yogesh Madhukar Sawant.
Mob. 9221716915 / 9867627235

ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी
[16/08, 11:39 AM] +91 94031 65007: *श्री गुरुचरित्र – माहिती, महात्म्य आणि पारायण पद्धती*

गुरुचरित्र आणि गुरुलीलामृत हे दोन्ही ग्रंथ दत्तसंप्रदायात पूर्वार्ध आणि उत्तरार्ध म्हणून गणले जातात. त्यांचे पारायणही उपासना म्हणून केले जाते. पारायणाचे वेळी सप्ताहाचे बंधन असण्याने अर्थ-चिंतन करायला अवसर नसतो. म्हणून उपासनेचाच एक भाग या दृष्टिकोनातून ग्रंथाचा अभ्यासही करायला हवा. श्रीपादश्रीवल्लभ, श्रीनृसिंहसरस्वती, श्रीस्वामी समर्थ या दत्तावतारी-सत्पुरुषांनी भक्तांवर कृपादृष्टी टाकून त्यांच्या पाठीमागे कृपाशक्तीही उभी केली. तिला चमत्कार असे म्हटले गेले आहे. पण हे चमत्कार श्रद्धेच्या वाढीसाठी असून त्यायोगे भक्तांची मनोकामना पूर्ण होते हा एक भाग; पण मनोकामना पूर्ण झाल्यावर त्यांनी गुरुसेवा/ गुरूउपासना अखंडपणे चालू ठेवून आत्मज्ञानप्राप्ती करून घेतली पाहिजे. म्हणूनच गुरूंनी केलेल्या चमत्कारांमागील भक्तिसूत्र शोधून घेऊन त्यांतील गुरुबोध जाणून घ्यायला हवा. गुरु-शिष्य संवाद हा त्यासाठीच असतो.

दिव्य व दैवी परंपरेने चालत आलेल्या मूळ ग्रंथाचा १४८० च्या सुमारास सरस्वती गंगाधरांनी केलेला विस्तार म्हणजेच ‘गुरुचरित्र’ हा ग्रंथ महाराष्ट्रात लोकप्रिय असून दत्तसंप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे. वारकऱ्यांना 'ज्ञानेश्वरी' व ‘दासबोध’ प्रिय, नाथपंथीयाना जसा ‘नवनाथ भक्तिसार’ प्रिय, तसा दत्तभक्तांना ‘गुरुचरित्र’ हा ग्रंथ पारायणासाठी अतीव प्रिय आहे.

*या प्रासादिक ग्रंथाचे ५२ अध्याय असून ओवीसंख्या ७४९१ इतकी आहे. काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत व त्यांची विभागणी ‘ज्ञानकांड’, ‘कर्मकांड’ आणि ‘भक्तिकांड’ अशी केली आहे. विविध कथांच्या माध्यमातून ज्ञान-कर्म-भक्ती यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरूचे मार्गदर्शनच कसे अनिवार्य आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने ओघवत्या भाषेत केले आहे.*

सर्वसामान्य मनुष्याने ईश्वराप्रत पोहोचण्यासाठी कशा प्रकारचे आचरण ठेवावयास हवे याचे मौलिक मार्गदर्शन ‘गुरुचरित्रा’च्या माध्यमातून केले असल्याने या प्रासादिक ग्रंथाचे स्थान दत्तभक्ताच्या हृदयात ‘पाचवा वेद’ असेच आहे आणि यात यत्किंचितही अतिशयोक्ती नाही. पू. श्री. टेंबेस्वामी नेहमी सांगत की, "दुसरी काही उपासना तुम्हाला शक्य झाली नाही तरी चालेल; परंतू गुरुचरित्रातील किमान पाच ओव्या नित्य वाचनात असू द्या."

दत्तावतार श्रीनृसिंहसरस्वती यांच्या प्रेरणेनेच ‘गुरुचरित्र’ लिहिले गेले. परिणामी या ग्रंथाला ईश्वरी अधिष्ठान असल्याने तो ‘वरदग्रंथ’ असून त्याला श्रीगुरूंनी ‘भक्तकामकल्पद्रुम’ असा वर देऊन ठेवलेला आहे.

_‘भक्तीमुक्ती परमार्थ । जे जे वांछिले मनात ।_
_ते ते साध्य होय त्वरित । गुरुचरित्र ऐकता ॥’ अशी त्यांची महती आहे._

योग आणि मंत्रशास्त्राचे प्रवर्तक दत्तात्रेय असल्याने आणि श्रीपादश्रीवल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती हे दत्तावतारच असल्याने या दोघांच्या चमत्कारपूर्ण लीलांचे वर्णन ठायी ठायी केलेले आढळते. या शिवाय यात व्रत-वैकल्ये सांगितली आहेत, यात्रांची वर्णने आहेत, ब्राह्मणाचा आचारधर्म विस्ताराने कथन केला आहे. यात अश्वथ्य, औदुंबर, भस्म महात्म्यही विशद केलेले आहे. ‘गुरुचरित्रा’त शिवपूजेचे माहात्म्यही विशद केले आहे. रुद्राक्ष धारणाचे फायदे, शिवरात्रीच्या उपवासाचे फल, सोमवार व्रत, भस्मलेपन इत्यांदीची तपशीलवार माहिती आहे. या ग्रंथानेच समाजाला शाश्वत मूल्ये शिकविली. त्यांपैकी ‘पातिव्रत्य’ हे सर्वश्रेष्ठ वैयक्तिक मूल्य आहे, तर ‘आतिथ्य’ हे सामाजिक मूल्य आहे. पापकर्माची प्रवृत्ती कमी होऊन पुण्य प्रवृत्ती वाढण्यासाठी ‘गुरुचरित्रा’त कर्मनिष्ठ, ध्येयनिष्ठ, गुरुनिष्ठ अशा स्त्री-पुरुषांची चरित्रे जागोजागी आढळतात.

‘गुरुचरित्रा’त वाङ्मय सृष्टीहून एक उच्चतर अशी ‘चिन्मय सृष्टी आहे आणि म्हणूनच यातील प्रत्येक ओवी परमेश्वरी शक्तीने भरलेली असून को कोणी प्रखर विरक्ती व अविचल भक्तीने या दिव्य ग्रंथाची पारायणे करील त्याचा ‘प्रपंच’ आणि ‘परमार्थ’ दोन्हीही सुखाचे होतील हे त्रिवार सत्य! साहजिकच हा ग्रंथ हा सिद्धमंत्र असल्याची अनुभूती पारायणकर्त्याला आल्याशिवाय राहत नाही.

या ग्रंथातील तत्त्वज्ञान हे स्वात्मानुभव, आत्मज्ञान व आत्मसाक्षात्कार होण्यास पोषक आहे. शेवटी ‘उद्धरेत आत्मनात्मानम्’ हेच खरे! आपलीच बरी-वाईट कृत्ये आपल्याला तारतात किंवा मारतात, हेच तत्त्व या ग्रंथात पुन:पुन्हा पटवून दिलेले आहे आणि म्हणूनच सत्कर्म करावे, असे आवर्जुन सांगितले आहे. याचे कारण असे की, हे सत्कर्मच तुम्हाला भवसागर तरून जाण्यास साहाय्य करते.

‘थिऑसॉफिकल सोसायटी’च्या अध्यक्षा विदुषी ऍनी बेझंट म्हणतात की, "गुरुचरित्राची एकेक ओवी म्हणजे एक ‘सिद्ध मंत्र’ असून त्याच्या उच्चाराने उत्पन्न होणारे चिदाकाशातील कंप म्हणजे अत्यंत कल्याणकारक असे विकसित रंगाचे चिदाकार किंवा विचार लहरी होत. या इतर कोणत्याही उच्चारांच्या लहरींतून फारच प्रभावी असतात, असे दिव्यसृष्टी कंपन लहरी आणि ‘सप्तशती’ या दिव्य ग्रंथातील मंत्रांमुळे निर्माण होणाऱ्या लहरी या सारख्याच रंगाच्या व आकाराच्या असतात, हे प्रयोगांती सिद्ध झाले आहे."

*सप्ताह पद्धती*
१ ला दिवस :- १ ते ९ अध्याय
२ रा दिवस :- १० ते २१ अध्याय
३ रा दिवस :- २२ ते २९ अध्याय
४ था दिवस :- ३० ते ३५ अध्याय
५ वा दिवस :- ३६ ते ३८ अध्याय
६ वा दिवस :- ३९ ते ४३ अध्याय
७ वा दिवस :- ४४ ते ५३ अध्याय
श्री गुरुचरित्र पारायण असे करावे.

श्री गुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलाला अहे. ईसवी सनाच्या १४व्या शतकात नृसिंह सरस्वती यांचा दिव्य व अदभूत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्रीगुरूंच्या शिष्य परंपरेतील श्रीसरस्वती गंगाधर यांनी १५व्या शतकात लिहीला.
श्री गुरूंच्या चारीत्रासारखा अलौकिक विषय व परंपरेचा वारसा लाभलाला श्रीगुरुकृपासंपन्न, सिद्धानुभवी लेखक, असा योग जुळून अल्यामुळे या समग्र ग्रंथास सिद्ध मंत्राचे सामर्थ्य प्राप्त झाले अहे. हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे. संकल्प-पूर्तीसाठी श्रीगुरुचरित्र -वाचनाची विशिष्ट पद्धती आहे. त्याप्रमाणेच वाचन, पारायण व्हावे असे स्वतः गुरु चरित्र कार म्हणतात.
*"अंतःकरण असता पवित्र । सदाकाळ वाचावे गुरुचरित्र ।"*
अंतर्बाह्य शुचिर्भूतता राखून ह्मा ग्रंथाचे वाचन करावे वैविध्य पूर्ण अशा संकल्प पूर्तते साठी गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते , असा अनेक वाचकांचा व साधकांचा अनुभव आहे. त्या दृष्टीने अनुष्ठानाच्या काळात पाळावयाचा सामान्य संकेत व नियम पुढीलप्रमाणे अहेत.

*अनुष्ठानाच्या काळात पाळावयाचा सामान्य संकेत व नियम*
◆ वाचन हे नेहमी एका लयीत, शांत व सुस्पष्ट असे असावे. उरकण्याच्या दृष्टीने ऊच्चारभ्रष्टता होऊ नये. चित्त अक्षरातून व्यक्त होणा-या अर्थाकडे असावे.
◆ वाचनासाठी नेहमी पूर्वा भिमुख वा उत्तरा भिमुखच बसावे.
◆ वाचनासाठी ठरविक वेळ, ठरविक दिशा व ठरविक जागाच असावी. कोणत्याही कारणास्तव ह्मात बदल होऊ देऊ नये.
◆ श्रीदत्तात्रायांची मूर्ती वा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व तीत श्रीदत्तात्रायांना अवाहन करावे.
◆ सप्ताहकालात ब्र्म्ह्चर्याचे पालन व्हावे. वाचन शुचिर्भूत पणाने व सोवळ्या नेच करावे . सप्ताहात केवळ हविषान्न घ्यावे. हविषान्न म्हणजे दूधभात. (मीठ-तिखट, अंबट, दही, ताक वर्ज. साखर घ्यावी. गूळ घाउ नये. गव्हाची पोळी (चपाती), तूप,साखर घेता येते.)
◆ रात्री देवाच्या सन्निधच चटईवर अथवा पांढ-या धाबळीवर झोपावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीचा दृष्टीने संदेश ऐकू यातात, असा श्रद्धेने अनुष्ठान करणा-यांचा अनुभव अहे.
◆ वाचनाच्या काळात मध्येच असनावरून उठू नये किंवा दुस-याशी बोलू नये.
◆ सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात. कारण शुक्रवार हा श्रीगुरूंच्या निजानंद गमनाचा दिवस होय.
◆ सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी, शक्य तर अठव्या दिवशी, सुपारीतून श्रीदत्तात्रायांचे विसर्जन करावे, आणि नैवेद्य, आरती करून, भोजनास सवाष्ण, ब्राम्हण सांगून सांगता करावी. महा नैवाद्मात शक्यतो घेवड्याची भाजी असावी.

*गुरुचरित्र आपल्याला काय शिकवते ?*
१. आपली चूक नसताना दुसर्याकडून झालेला त्रास, हे आपलेच प्रारब्ध असते.
२. आपण मदत करत नसतो, तर वैश्विक शक्तीने ती मदत पोचवण्यासाठी आपली निवड केलेली असते.
३. आपल्या मनात सतत शंका असतात, कारण आपल्याला चमत्कार व्हावेत असे वाटत असते. ही शंका जाऊन ठाम श्रद्धा आली की शंका दूर होते.
४. यांत्रिक पणे देव सापडत नाही, मग कितीही ठिकाणी धावपळ करा.
५. मनुष्य रूपातच बहुतेक गुरू भेटतात, पण कुणाला तरी गुरू मानायला मन धजावत नाही. त्यापेक्षा एखाद्या मूर्तीला गुरु मानणे सोयीचे वाटते. इथेच गल्लत होते. पण योग्य गुरू भेटणे हेही आपल्या कळकळीतूनच होऊ शकते. (आचरेकर सरांनी गालात मारलेली होती तरीही सचिन आज पाय धरतो. त्यांची चिकित्सा करत नाही).
६. काळ हा परमेश्वरलाही चुकला नाही, इतके क्रांतिकारी विधान गुरुचरित्रात आहे.
७. आपली काही पापे असतात ती आपल्या मानसिक वेदनेतून प्रायश्चित करवतात. त्याला पर्यायी उपाय नाही.
८. नृसिंह सरस्वती महाराजांनी संन्यास घेण्याचा उपदेश कधीच केला नाही. आपापली जग राहाटी चालवावी हेच सांगितले.
९. महाराज वैश्विक शक्तीच्या सुचनेने राहिल्यासारखे वाटतात. बाकीच्या घटना या घडत गेल्या. मुख्य कार्य ठरलेले होते.
१०. अवतार हे काळाप्रमाणे होतात. दर वेळी एकाच रुपात येत नाहीत.
११. विज्ञान हे ज्ञानाचाच भाग आहे. अध्यात्म हा पाया आहे पण जग रहाटी ही आपल्याला नेमून दिलेल्या कामातून पुढे जाते. आपले पात्र (जे असेल ते) आनंदाने निभवावे, पुढच्या खेळात वेगळे पात्र मिळेल.

गुरुचरित्र पोथी घ्या.
आपलाच शुभ चिंतक बाळनाथ कुलकर्णी (गुरुजी) 🙏🙏🙏🙏🖋🖋🖋🚩🙏
[21/08, 9:48 AM] +91 94031 65007: *गणपतीची मूर्ती घरात ठेवताना या हे सहा नियम पाळावे....*
१) घराच्या प्रवेश दारा समोर : तुम्ही घरात बर्‍याच प्रकारच्या गणपतीची मूर्ती ठेवू शकता. तुम्ही घराच्या प्रवेश दारासमोर गणेशाची मूर्ती ठेवू शकता. असा विश्वास आहे की हा दृष्टी गणेश तुमच्या घरात वाईट शक्तींचे प्रवेश रोखतो आणि घरात समृद्धी आणतो. जेव्हा तुम्ही गणपतीला अशा प्रकारे ठेवता तर ते तुमच्या घराचे पालक बनतात.....

 २)जोडीने ठेवावे : तुम्ही जेव्हा कधी घराच्या प्रवेश दारावर गणपतीची मूर्ती ठेवता तेव्हा याला जोडीने ठेवायला पाहिजे. ज्याचे एक तोंड   प्रवेश दाराकडे असायला पाहिजे आणि दुसर्‍याच तोंड विपरित दिशेकडे असावे..... 

 ३) जेव्हा शो केसमध्ये ठेवायचे असेल : तुम्ही मूर्त्यांना शो केसमध्ये ठेवू शकता. या परिस्थितीत हे आवश्यक आहे की मूर्त्यांमधील अंतर किमान 1 इंचीचा असावा......

 ४)चामड्याच्या वस्तू ठेवू नये : सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे गणपतीच्या मूर्तीसमोर कुठल्या वस्तूंना ठेवायला पाहिजे. जसे गणपतीच्या मूर्ती जवळ चामड्याने बनलेल्या वस्तू ठेवू नये. कारण चामडं जनावरांपासून बनला असतो. म्हणून चामड्यापासून बनलेल्या वस्तू जसे चामड्याचे बेल्ट, जोडे किंवा बॅग मूर्तीपासून दूर ठेवावे........

 ५)गणपतीची सोंड नेहमी उजवी बाजूस नसावी : जेव्हा तुम्ही आपल्या घरासाठी गणपतीच्या मूर्तीची खरेदी करत असाल तेव्हा एक महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात ठेवणे फारच आवश्यक आहे ती म्हणजे गणपतीची सोंड कधीही उजवीकडे नसावी.......

 ६)जर सोंड उजवीकडे असेल तर : उजव्या सोंडेचे गणपतींकडे विशेष लक्ष्य ठेवावे लागतात, त्यांना फार सोळ्याची गरज असते.. आणि हे सर्व सोळं घरात होणे फारच अवघड असते म्हणून या सोंडीचे गणपती मंदिरात मिळतात. घरात डावीकडे सोंड असलेल्या गणपतीची मूर्ती ठेवावी.......
--------------------------------------

☘☘☘☘☘🌹☘☘☘☘☘
[21/08, 9:48 AM] +91 94031 65007: ★यशस्वी होण्यासाठी कर्तृत्वाला आणखी एका गोष्टीची जोड द्यावी बायकोच्या व्यवहारचार्तुयाची (म्हणून मित्रांनो आपल्या बायकोच्या भावभावनांचा थोडा विचार करा. आपल्या संसारात सुखी राहा
★आपल्या घरच्या प्रवेशद्वारासमोर कोणतेही झाड असू नये हे शतश: खरे आहे. त्यामुळे द्वारवैद्य हा दोष निर्माण होतो. तसेच प्रवेशद्वारावर कोणत्याही झाडाची सावली पडू नये हेही निक्षून सांगितले आहे
★सोने देणारे झाड असले तरी त्याची सावली प्रवेशद्वारावर असू नये. अशा शब्दात वृक्षायुर्वेदकार याबाबत आग्रहीपणाने सांगतात.
★घरमालकीण गरोदर असताना बांधकाम सुरू करू नये.
★ज्यांचा विवाह होण्यास अनेक अडचणी येतात, ठरलेले विवाह मोडतात अशांनी 'नवनाथ भक्तिसार' २८ वा अध्याय दररोज संध्याकाळी सातनंतर वाचावा.
★नोकरीच्या मुलाखतीस जाताना थोडा गूळ रस्त्यावरील गायीस खायला द्यावा
★मुले नीट वागण्यासाठी नवनाथ भक्तिसारातील ५ वा अध्याय घरात दररोज संध्याकाळी ७ नंतर वाचावा.
★आपल्या घरामध्ये आपली पत्नी, मुले किंवा कोणालाही अपशब्द वापरू नयेत. कारण वास्तू नेहमी तथास्तु म्हणत असते.
★वर्षातून एकदा तरी कुलदेवताच दर्शन घ्यावे.
★रोज सकाळ-संध्याकाळ आपणास आवडत्या अशा मंद सुवासाची उदबत्ती किंवा धूप घरात जाळावे.
★आपल्या स्वत:च्या गाडीचे पार्किंग उत्तरेस किंवा पूर्वेस तोंड करुन ठेवावे. दक्षिणेला तोंड करुन गाडी ठेवू नये.
★शिकार केलेल्या प्राण्यांचे मुखवटे किंवा जंगली ओबडधोबड लाकडाचे सिरॅमिक्स घरात ठेवू नयेत.
★बेडरुमला रंग लावताना पिस्ता किंवा गुलाबी रंगाचा वापर करावा.
★तुळशीत काही लोक शंकराची पिंड ठेवतात. ते चुकीचे आहे. तर काही लोक भंगलेल्या मूर्ती तुळशीत ठेवतात तेही चुकीचे आहे. तुळशीत फक्त देवास वापरलेले पाणी विसर्जित करावे.
★घरात विनाकारण कटकट होत असेल तर घरामध्ये हळद आणि गोमूत्र मिश्रित पाणी शिंपडावे. तरीही फरक न वाटल्यास पाच सवाष्णींना मानपान करावे व दूध द्यावे.असे केल्याने कटकटी कमी होतील.
★श्रीवेद व्याससुध्दा म्हणतात ज्याचे मन किंवा विचार मोठे त्याचे भाग्यही मोठे असा मानसशास्त्राचा प्रत्यक्षानुक्षणी सिद्धान्त आहे.
★ज्या वनस्पतीमधून पांढरा चीक येतो अशी झाडे घराभोवती लावू नये
★देवघरात, देवाच्या फोटोबरोबर मृतव्यक्तीचे फोटो ठेवू नये.
★मुख्य दरवाज्यास उंबरठा असणे आवश्यक असते.
★ज्या नवीन वास्तूस दारे, खिडक्या बसविलेल्या नाहीत अशा वास्तू मध्ये ब्राह्मणभोजन झाल्याशिवाय कधीही प्रवेश करू नये.
★उंबरठयावर लक्ष्मीची पावलं चिकटवू नयेत. करण त्या लक्ष्मीच्या पावलांवर आपली पावले पडणं हे काही बरं नाही
                    #श्रीस्वामीसमर्थ॥
🔱 *#दर_दर_भटके_नाथ_घर_अटके*🔯🔱
         ! ! 🔱 *#हर_हर_महादेव* 🔱! !
             ...!! *#शिव_गोरखक्ष* !!...
🔱 *असे #श्रध्दा ज्याचे ऊरी,त्यासी दिसे हा #कानिफा मुरारी*
        *#आदिनाथ_दत्त_महाराज_की_जय*
👣 *#ॐ_चैतन्य_सद्गुरु_कानिफनाथ_महाराज_की_जय* 👣
             *#ॐ_चैतन्य_नवनाथाय_नम:*
                  *#ॐ_नमो_आदेश*
                  *#अलख_निरंजन*
               🙏 *#9नाथसेवक*🙏
[24/08, 9:38 AM] +91 94031 65007: 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
*हनुमानाच्या मूर्तीला शेंदूर फासण्याचं काय कारण आहे?*

*हनुमानाची मूर्तीही शेंदूरचर्चित असते. बहुतांश मारुती मंदिरात हनुमानाच्या मूर्तीला शेंदूर चढवलेला असतो. संपूर्ण मूर्तीलाच शेंदूर फासण्याचं काय कारण आहे?*

*हनुमानाला शेंदूर एवढा का प्रिय आहे याचं उत्तर ‘रामचरित मानस’ मध्ये मिळतं.*

*एकदा हनुमानाने सीतेला आपल्या भांगात शेंदूर भरताना पाहिलं. या गोष्टीचं हनुमानाला खूप आश्चर्य वाटलं. असं शेंदूर लावण्याचं कारण हनुमानाने सीतामाईला विचारलं. त्यावर सीता माई उत्तरल्या, “माझे पती श्रीराम यांच्या दीर्घायुष्यासाठी मी हा शेंदूर भांगात भरते. धर्मशास्त्रानुसार असा शेंदूर लावल्याने आपल्या स्वामींचं आयुष्य वाढतं. त्यांना कुठलेही विकार होत नाहीत.”*

*सीतेचं हे उत्तर ऐकून हनुमंताने विचार केला, जर चिमुटभर शेंदुराने प्रभू श्रीरामांचं आयुष्य वाढणार असेल, तर जर मी सबंध शरीरावरशेंदूर फासला तर प्रभू रामचंद्र अमर होतील. हाच विचार करून बजरंग बली हनुमानाने आपल्या संपूर्ण शरीरावर शेंदूर चढवण्यास सुरूवात केली आणि त्यामुळेच हनुमानाला शेंदूर चढवण्याची पद्धत निर्माण झाली. हनुमानास शेंदूर चढवणं हे श्रीरामांचंच पूजन असतं. त्यामुळे असा शेंदूर चढवण्याने हनुमान प्रसन्न होऊन आपल्या  मार्गातील अडथळे दूर करतात.*

*संकलन :- सतीश अलोणी @*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
[25/08, 12:53 PM] +91 94031 65007: ओटी भरणे (संक्षिप्त माहीती)

भारतीय संस्कृतीमध्ये संस्काराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सौभाग्यवती किंवा सुवासिनी किंवा गर्भिणी स्त्रियांच्या लुगड्याच्या ओच्यात किंंवा साडीच्या पदरात तांदूळ, सुपारी, हळकुंड, नारळ इ. वस्तू घातल्या जातात यालाच ओटी भरणे असं नामाभिदान प्राप्त. ओटी भरणे हे खरं तर गर्भधारणेचे प्रतीकविधान आहे. नवीन लग्न झालेली स्त्री किंवा जी सौभाग्यवती आहे तिची ओटी भरली जाते. त्यातही सासुरवाशीण माहेरी जाऊ लागली म्हणजे तिला फक्त कुंकू लावतात परंतु तिची ओटी भरत नाहीत मात्र माहेरवाशीण सासरी जाऊ लागली म्हणजे तिची ओटी भरतात. ओटी म्हणजे बेंबीखालचे पोट असून या ओटीपोटातच गर्भाशय असते. गर्भाधानालाही ओटीभरण अशीच संज्ञा प्राप्त झालेली आहे. ओटीत घातलेली फळे, पुष्पे ही संतीतीची सूचक आहेत. तर तांदूळ हे विघ्ननिवारक आहेत. लग्नसमारंभामध्ये अनेक सुवासिनीच्या, सौभाग्यवतींच्या ओटी भरल्या जातात यामध्येसुध्दा विवाहीतवधूला संतानप्राप्ती व्हावी असाच गर्भित उद्देश या मागे असतो. पहिल्या गर्भारपणात व पाचव्या महिन्यात गर्भिणीची ओटी भरण्याचा सोहळा संपन्न झाला की मग, प्रसूतीपर्यंत गर्भिणीची ओटी भरत नाहीत. ओटी भरणे हा भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा संस्कार असला तरी शहरातल्या कुटुंबामध्ये ही प्रथा आता कमी होत चालली आहे आणि टेस्ट ट्युब बेबीच्या काळात या संस्काराला किती महत्त्व असेल हे त्याच कुटुंबाला माहीत.....

आंतरजालावरुन साभार
[28/08, 12:11 PM] +91 94031 65007: आपली अडचण...हे करून तर पहा. सोप्या टिप्स ....कल्याणमस्तू

१. घराच्या मुख्य (सिंह) दरवाजापेक्षा घराचे आतील (उप) दरवाजे हे कधीही उंच अथवा मोठे असू नयेत.
२. घराची पुनर्बांधणी (Re-Construction) करतांना जुन्या घराचे लाकूड, विटा, माती तत्सम साहित्य नवीन घरासाठी वापरू नये ते घरासाठी कलहकारक ठरते.
३. कोणत्याही आजारी माणसाने अथवा आजारी माणसास उत्तरेस/पूर्वेस तोंड करुन/बसवून औषध दिल्यास त्याचा आजार लवकर बरा होतो. (सार्थचरक संहितेमध्ये या संबधीचा उल्लेख आढळतो)
४. घरात लावलेली काटेरी रोपटी अथवा कॅक्ट्स Negative Energy अथवा उद्विग्नता तयार करतात, यामुळे अशी झाडे घरात असू नये
५. जास्तीत जास्त अन्नदान करावे त्या योगे अनेक दोष नष्ट होतात.
६. आठवड्यातून एकदा मुख्य दरवाजा आतून बाहेरून खडे मिठाच्या पाण्याने पुसून घ्यावा.
७. लहान मुलांकडून काही नित्य स्तोत्रे रोज म्हणून घ्यावीत (मारुती स्तोत्र, शुभं करोति) व आपणही म्हणावीत. यामुळे घरात संस्कार वाढतात व चांगली पिढी घडण्यास उपयोग होतो.
८. काही लोक भंगलेल्या/तुटलेल्या मूर्ती तुळशीत ठेवतात ते चुकीचे आहे, त्यांना वाहत्या पाण्यात विसर्जित करावे.
९. मुख्य दरवाज्यास लाकडाचा उंबरठा असणे आवश्यक असते.
१०. "ज्याचे मन किंवा विचार मोठे त्याचे भाग्यही मोठे" असे श्री व्यासांनी आपल्या ग्रंथात लिहून ठेवले आहे व तेच आजचे मानासशास्रही सांगते, म्हणून नेहमी संकुचित विचार न करता मोठे, उदार विचार करावे, त्याने आपले भाग्यही मोठे होते.

११. घरात नंदादीप (म्हणजेच मोठा दिवा नाही, छोटाही चालतो) सतत तेवत ठेवल्याने अशुभ ऊर्जा घरात राहत नाहीत. (तिळीच्या तेलाचा किंवा गाईच्या तुपाचा दिवा असावा, कापूरदिवा असल्यास effective आहे).
१२. शिकार केलेल्या प्राण्यांचे मुखवटे किंवा जंगली ओबडधोबड लाकडाचे सिरॅमिक्स घरात ठेवू नयेत.
१३. आपल्या घरामध्ये आपली पती/पत्नी, मुले किंवा कोणालाही अपशब्द वापरू नयेत. कारण वास्तू नेहमी तथास्तु म्हणत असते.
१४. उत्तर दिशेत fishtank (मत्सालय) ठेवावे, व माशांची काळजी घ्यावी.
१५. घराचा मुख्य दरवाजा तुटलेला, कुजलेला, भंगलेला नको, त्यावर तोरण, स्वस्तिक असे मंगलयमय चिन्ह असावे.
१६. रोज घर पुसताना त्यात थोडे खडे मीठ व गोमूत्र घाला आणि घरातील सर्व कोपरे पुसून घ्या, याने घरातील मरगळ जाऊन आर्थिक वृद्धीही होते (हा अनुभव सिद्ध आणि effective उपाय आह, आपणही अनुभव घ्यावा).
१७. हवेने हलणाऱ्या छोट्या घंट्या वायव्य दिशेत लावाव्यात.
१८. श्री गणेश हि बुद्धीची आराध्य देवता, गणेश रुद्राक्ष धारण केल्याने अभ्यासात फायदा होऊन स्मरणशक्ती वाढते. छोट्या मुलांसाठी उपयोगी.(याचबरोबर रोज ओम गं गणपतये नमः या मंत्राचा पाच मिनिटे जप करावा).
१९. आवाजाचा उपयोग करून आपण आपली वास्तू शुद्ध करू शकतो त्यालाच ध्वनी कर्म असे म्हणतात, यात ग्रंथ पठण, मंत्र पठण, शॊल्क पठण, मंजुळ घंट्यांची आवाज, पडद्याच्या खाली लावलेले घुंगरू, artificial धबधबा, कर्ण मधुर संगीत, windchime यांचा समावेश होतो, यामुळे घरातील वातावरणात प्रसन्नता निर्माण होते व उत्साहवर्धक वाटते.
२०. वरील सांगितल्यानुसार आपल्या घरातील door बेलचा आवाज, टीव्हीचा आवाज, बोलणे अती कर्कश व मोठ्याने असू नये.

२१. जोम उत्साहाचे प्रतीक म्हणून सरळ उंच वाढणारा हिरवागार बांबू पूर्व दिशेस लावावा. दीर्घायु व स्वास्थ्याचा लाभ होतो
२२. स्वयंपाकघर पूर्वेस (त्यातही शक्यतो आग्नेयेस) असावे. सर्वसाधारण स्वयंपाकाची वेळ व सूर्योदयाची वेळ एकच असते (पूर्वी असे होत होते आता कालानुरूप त्याचे स्वरूप पालटले आहे) तेव्हा उजेड व निरोगी सूर्यप्रकाशात काम करण्याचे फायदे व्हावेत हा संकेत असावा.
२३. कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना चमचाभर गोड दही खाणे अत्यंत शुभ व लोभदायक. (मध्यंतरी, या संमधीचा एक वैज्ञानिक लेख मी वाचला होता मिळाल्यास पोस्ट करेल)
२४. 'यमघंट' योगावर नवीन गृहप्रवेश कधीही करू नये.
२५. रोज सकाळी उंबरठा स्वच्छ करावा. त्याची हळद कुंकू वाहून पुजा करावी.
२६. घरात रोज अग्निहोत्र चालत असेल तर उत्तम असते. अन्यथा निदान आठवडयातून किंवा महिन्यातून एकदा तरी कर्पुर होम करावा.
२७ धनदायी नक्षत्र मृग , पृष्य , मघा , मूळ ह्या नक्षत्रात तुम्ही तुमची कामे/व्यापार/व्यवसाय सुरू करू शकता याने खूप फायदा होतो.
२८ घरात रोज हनुमान वडवनाल स्तोत्र म्हणावे त्याने घरात शांतता नांदते.
२९. रोज रामरक्षा स्तोत्र म्हटल्याने स्वप्नातून दचकून उठणे, बारीक सारीक आजार होणे याल पासून रक्षण होते
३०. श्रीयंत्र व कुबेर यंत्राची एकाचवेळी एकत्र घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी उत्तरेत विधिवत स्थापना करावी, याने आर्थिक लाभ होतो.
।।शुभम भवतू ।।
[30/08, 10:28 AM] +91 94031 65007: 🚩 *श्री स्वामी समर्थ* 🚩

*दर्श  अमावस्या, हा एक उपाय करा आणि कुटुंबातील लोकांची प्रगती बघा*

$ सूर्याला अर्घ्य : अमावस्या असो वा इतर कोणताही दिवस *सूर्याला अर्घ्य कप पाणी दिल्याने दारिद्रय दूर होतं आणि धनाचं आगमन वाढतं.*

$ *तुपाचा दिवा : दर्श* अमावास्येला संध्याकाळी *तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा आणि तुळशीला 108 प्रदक्षिणा घालाव्या. याने जीवनात सात्त्विकता येते आणि सर्व प्रकाराच्या संकट आपोआप दूर होतात.*

$ *गायीला दही- भात :* जन्मकुंडलीत चंद्रमा कमजोर असल्यास *अमावास्येला गायीला दही-भात खाऊ घालावा. याने मानसिक शांती प्राप्त होते आणि चंद्र संबंधित दोष नाहीसे होतात.*

$ *चांदीचे नाग-नागीण :* दर्श अमावास्येला चांदीचे *नाग-नागिणीची पूजा करावी आणि पांढर्‍या फुलांसह यांना वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे. याने सर्प दोषापासून मुक्ती मिळते.*

$ *दक्षिणमुखी शंख :* अमावास्येला जरासे *तांदूळ केशरामध्ये मिसळून तांदूळ दिव्य किंवा दक्षिण मुखी शंखात घालावे. तुपाच दिवा लावून कमलगट्टा माळेने महालक्ष्मी मंत्र अर्थातच ओम श्रीं मंत्राच्या 11 माळ जपाव्या. याने घरात भरभरून धन येईल.*

$ *मुंग्या, मासोळी किंवा पक्ष्यांना आहार : दर्श अमावास्येला मुंग्यांना साखर मिसळलेली कणीक खाऊ घालावी.* मासोळ्यांना कणकेच्या गोळ्या खाऊ घालाव्या आणि *पक्ष्यांसाठी दाणा-पाणी ठेवावं. असे केल्याने घरात पैशांची कमी जाणवतं नाही.*

$ *महामृत्युंजय मंत्र* : दर्श *अमावास्येला 1008 महामृत्युंजय मंत्राचा जप करत महादेवाचे पंचामृताने अभिषेक करावे. याने सुख-सौभाग्यात वृद्धी होते आणि आर्थिक संकट दूर होतात.* अविवाहित लोकांच्या विवाहाचा मार्ग मोकळा होता म्हणजे *विवाहाचे योग प्रबळ होतात.*

$ *अपंग आणि अशक्त लोकांना भोजन : या अमावास्येला राहू, केतू आणि शनी शांतीचे उपाय देखील केले जातात.* यासाठी शनी मंदिराच्या बाहेर बसलेल्या *भिकारी, अपंग, अशक्त आणि गरिबांना वस्त्र, भोजन भेट करावे. याने दूषित ग्रहांची शांती होते.*

$ *तरपण, पिंडदान : आपल्या कुंडलीत कालसर्प दोष किंवा पितृ दोष असल्यास एखाद्या पवित्र नदीकाठी पितरांनिमित्त तरपण, पिंडदान करवावं.* दोष शांत होतं.

$ दिव्यात केशर : दर्श अमावास्येला *संध्याकाळी घरातील ईशान कोपर्‍यात गायीच्या तुपाचा दिवा लावावा.* दिव्यात कापसाच्या वात लावण्याऐवजी *लाल रंगाचा दोरा वापरावा. शक्य असल्यास दिव्यात जरासं केशर मिसळावं. याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात धन आगमन वाढतं.*

$ आजची अमावस्या चा शुभ संयोग - या वेळी अमावस्या बुधवारी असल्यामुळे शुभ संयोग आहे. या दिवशी *महादेवाला अभिषेक केल्याने विवाहाचे योग प्रबळ होतात.*

*श्री स्वामी समर्थ संगमनेर*
*तळोले.सर*
*9860795019*
*वाडेकर.सर*
*9767727992*

*विशेष सुचना*
$ वरील सर्व *आध्यत्मिक महीतीत अजिबात बदल न करता आहे तशी शेअर करावी* ह्या छोट्याशा *स्वामीसेवेने आत्मीक समाधान आणी मानसिक आनंद मिळतो.*
[08/09, 10:46 AM] +91 91587 45259: ॥ श्री स्वामी समर्थ ॥

ज्या घरात नकारात्मकता असते, त्या घरातील लोकांची मानसिकताही नकारात्मक बनते. असे व्यक्ती कोणत्याही कामाला सुरुवात करण्यापूर्वी नकारात्मक विचार करतात. त्यामुळे त्यांच्या पदरी नेहमी अपयश पडते, त्यांचा मानसिक तणाव वाढतो व त्यांना पुरेशी धनप्राप्तीही होत नाही. पुरातन पंरपरेंमध्ये असे काही उपाय सांगितले आहेत, ज्यामुळे नकारात्मक विचार दुर होतात व घरातील सुख-समृद्धी वाढते.
जाणुन घ्या, ते ४ उपाय ज्यामुळे नकारात्मक विचार दुर होतात....

पहिला उपाय

रोज सकाळी घराबाहेर रांगोळी अवश्य काढावी. रांगोळीमुळे घरातील सकारात्मकता वाढते, अशी मान्यता आहे. यामुळे देवी लक्ष्मी आणि इतर देवी-देवता आपल्या घराकडे आकर्षित होतात.

दुसरा उपाय

रोज सकाळी लवकर उठा व आंघोळ झाल्यानंतर तांब्याच्या कलश पाण्याने भरा. यानंतर त्यामध्ये तुळशीची पाने टाका. नंतर हे पवित्र पाणी घरातील मुख्यदार आणि सर्व खोल्यांमध्ये शिंपडावे. यामुळेही घरातील नकारात्मकता दुर होते.

तिसरा उपाय

रोज सकाळी लवकर उठल्यावर तुळशीच्या रोपट्याला पाणी अर्पण करावे. हे करत असताना विष्णू मंत्रांचा जप करावा.
मंत्र-
ऊँ नमो भगवते वासुदेवाय नम:
चौथा उपाय
घरातील मंदिरात रोज सकाळी तूपाचा दिवा लावावा. कपूर जाळून देवाची आरती करावी. तूपाचा दिवा आणि कपूरच्या धुरामुळे घराची पवित्रता वाढते. वातावरण शुद्ध होते.

------------..श्री स्वामी समर्थ...

🌹स्वामीज्ञानामृत🌹
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

[06/02, 3:24 pm] +91 91683 64642: 🌹श्री स्वामी समर्थ🌹

जर आपण रोज रूद्र यंत्रावर शिव महिम्न स्तोत्र, रूद्र, पंच प्रनव महामृत्युंजय मंत्र, महामृत्युंजय मंत्र, या मंत्रांनी अभिषेक केला तर घरात जो कोणी व्यक्ति दारू पित असेल, विकलांग असेल, आजारी असेल, पॅरालिसीस रूग्ण असेल, इत्यादी कितीही व कसलेही मोठे आजार असलेले रूग्ण असेल, घरात तापट, तामसिक, अविचारी व्यक्ति असतील तर अशा व्यक्तिंना किंवा  रूग्णांना रूद्र यंत्रावर केलेल्या पाण्याचा अभिषेक  जेवणातून, रोज दिला तर अवघ्या १ महिन्यात वरील सर्व अडचणी १००% दूर होतात...... 
              ... प. पु. गुरुमाऊली
🌹श्री स्वामी समर्थ🌹
[01/03, 6:45 pm] +91 99237 17113: 🌹अपेक्षापुर्ती करणारी महाशिवरात्री 🌹योगा योगाने सोमवारीच महाशिवरात्री आल्याने याचे महत्व फार आहे, या दिवशी ज्याचा जसा त्रास असेल त्याप्रमाणे त्याने पुढील महाउपाय करावा. 👉 १) कर्जमुक्ती साठी :- सोमवार दि.४/३/२०१९ रोजी रात्री १२ वाजून २६ मिनिटांनी अंघोळ करुन महादेवाचे मंदिरात जावून महादेवाला १०८ बेलपत्र घेवून प्रत्येकावर लाल चंदनाने "ओम ऋण मुक्तेश्वराय" हा मंत्र लिहून पुढील मंत्र म्हणत एक-एक बेलपत्र महादेवाला अर्पण करावे व त्वरीत कर्जातून मुक्ती द्यावी अशी विनंती करावी. मंत्र- "ओम ऋण मुक्तेश्वराय महादेवाय नमो नमः"
२) ज्या मुला-मुलींचे विवाहयोग जुळत नाही/होत नाहीहे त्यांनी पुढील प्रमाणे उपाय करावा:- सोमवारी रात्री १२ वाजून २६ मिनिटांनी महादेवाचे मंदिरात जावून महादेवाला आधी दूध मिश्रीत पाण्याने नंतर उसाचे रसाने स्नान (अभिषेक) करुन पुढील मंत्र एक-एक बेल पत्र अर्पण करत म्हणावा. मंत्र:- "ओम रुद्राय नमः ओम पार्वती पतये नमः मम सकल विवाह बाधा निवारणाय नमः" हा मंत्र म्हणून झालेवर विवाहातील सर्व बाधा दूर होवून त्वरीत विवाह होण्याची विनंती करावी.
३) नोकरी/व्यवसायातील अडचणी साठी सोमवारी रात्री १२ वाजून २६ मिनिटांनी महादेवाला १०८ बेलपत्र घेवून त्यावर पांढऱ्या चंदनाने "ओम नमः शिवाय असे लिहून एक-एक बेलपत्र पुढील मंत्र म्हणत अर्पण करावे व नोकरी/व्यवसायातील अडचणी त्वरीत दूर होवून मनासारखे घडावे अशी विनंती करावी. मंत्र:-"ओम उमापतये नमः ओम जटाधराय नमः ओम गंगाधराय नमः ओम महेश्वराय नमः ओम विश्वेश्वराय नमः"
४) तापट, रागीट, चिडचिड्या, हट्टी, अहंकारी व्यक्तीने त्याचा तापटपणा जाणेसाठी सोमवारी रात्री १२ वाजून २६ मिनिटांनी महादेवाला दुध मिश्रीत पाण्याची धार लावत पुढील मंत्र एकाग्रमनाने एक तासभर करावा. मंत्र:- "हर हर महादेव" मंत्रजप झालेवर स्वभावातील तापटपणा जावून स्वभाव शांत होण्याची विनंती करावी व कायम हा मंत्र मनात म्हणत रहावा.
५) सर्व सुखे मिळण्यासाठी सोमवारी रात्री महादेवाची मनोभावे पुजा करुन "शिव शिव शिव" हा मंत्र सव्वा तास एकाग्र मनाने करावा व सर्व सुखे मिळण्याची विनंती करावी.
👉 याशिवाय ज्यांना इतर अडचणी असतील त्यासाठी महाशिवरात्रीला उपासना हवी असल्यास काही शंका असल्यास अजून काही माहिती हवी असल्यास त्यांनी माझे खलील मोबा.नं. वर संपर्क साधावा. 🙏
ज्योतिष भास्कर डॉ. राजेंद्र पिंगळे, जळगांव, मोबा.नं. 9422296683
👉 विशेष सुचना :- वरील सर्व माहिती माझे नांव अजिबात कट न करता माझे नांवासह शेअर करावी हया छोट्यास्या कृतीने आत्मीक समाधान व आनंद मिळतो. 🙏
[15/06, 6:07 am] +91 82753 91532: *दर पौर्णिमेला सत्यनारायण का करावा ?*   :- जन्म देण्याचे काम ब्रम्हदेव करत असतात व जन्म ते मृत्यु पर्यंत पालनपोषण करण्याचे काम , जबाबदारी भगवान विष्णुंवर अाहे अाणि मृत्युनंतर भगवान शंकर यांची जबाबदारी असते म्हणुन मेल्यानंतर मृत अात्म्यांना मुक्ती देण्याचे कार्य भगवान शंकराच्या स्थानी असते... श्रीक्षेञ ञ्यंबकेश्वर या ठिकाणी नारायण नागबली हा विधी केला जातो..अापल्या घरात पुरेसे न पडणे , अार्थीक अडचणी येणे , अन्न चविष्ट न लागणे , अन्न खाऊन तृप्ती न होणे , महिनाभर पुरणारे धान्य महिनाभर न पुरता ते लवकर   संपणे , घरात पैसा नको असलेल्या ठिकाणी खर्च करावा लागणे , पैसा घरात अाला म्हणजे त्याला वाटा फुटुन अनाठायी पैसा खर्च होणे..वरील सर्व बाबींचे कार्यकारण भाव अापणास समजत नाही..असे प्रश्न ज्या वेळेस श्री स्वामी समर्थ केंद्रात येतात त्यावेळेस सत्यनारायण पूजा दर पौर्णिमेला घरच्याघरी करण्याचा सल्ला दिला जातो....सतत १२ पौर्णिमांनंतर त्या व्यक्तीचे वरील प्रश्न बर्‍याच अंशी सुटलेले असतात..बरेच चांगले अनुभव लोकांना अालेले दिसतात याचे कारण असे की , अापण जी सत्यनारायण पुजा करतो ती धान्याची पूजा असते..जुनी मंडळी अशी म्हणतात की घरचं धान्य सरत नाही व विकतचे धान्य पुरत नाही...कारण विकतचे अाणलेल धान्य अापल्या घरी अाल्यानंतर अापण ते खाल्याने जाणकार मंडळी असे म्हणतात.. " ओकलेलं खाल्लं तर एकवेळेस ते चालेल परंतु टोकलेले खाऊ नये " ' जैसे खावे अन्न वैसे उपजे मन' या सर्व गोष्टी अापल्या कुटुंबावरती व अापल्यावर किती वाईट परिणाम करु शकतात... घरातील माणसे एकविचाराने न राहणे , घरात अन्नधान्य , पैसा पुरेसा न पडणे , या सर्व गोष्टींचे मूळ अापल्याला या ठिकाणी दिसुन येते...म्हणुन अापल्या पुर्वजांनी फार बारीक अभ्यास करुन घरच्या घरी पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा करण्याची प्रथा यासाठी घालुन दिली अाहे...अापल्या घरी असलेले अन्न व धन पालनपोषनाची जबाबदारी भगवान विष्णु यांच्याकडे असल्याने , भगवान विष्णुंच्या अधिष्ठानात घरातील धान्य व पैसा सत्यनारायणाच्या पूजेच्या माध्यमातुन जर अापण पुजन केले तर त्या पैशाचे अाणि धान्याचे सर्व दोष नाहिसे होतात...तसेच तो पैसा धन , पैशात पैसा टाकल्यास त्याला बरकत राहते..त्या ठिकाणी पविञता येऊन घरात सुख , शांती , अानंदी प्रसन्न वातावरण राहण्यास सुरुवात होते....." सत्यनारायण पूजा " ही दर पौर्णिमेला प्रदोषकाळी (सूर्यास्ताअगोदर व नंतर २४ मि. ) करावयाची असते..ऐश्वर्य , धन , संपत्ती यांचे मालक विष्णु व माता लक्ष्मीदेवी यांच्या कृपाप्रसादासाठी घरच्याघरी पूजा करावी..मकर संक्रांतीच्या दिवशीपण सत्यनारायण करावा...पूजेचे साहित्य :- १ पाट , १ चौरंग , चौरंगाभोवती अांब्याचे चार डहाळे , चौरंगावर अर्धा मिटर पांढरे कापड , ताम्हणात तांदुळ  घेऊन त्यात बाळकृष्ण ठेवावा..तीन सुपार्‍या विड्याच्या पानावर ठेवाव्यात...(पहिली सुपारी-गणपतीची , दुसरी कुलदेवतेची , तिसरी वरुणाची ) वरील पध्दतीने मांडणी करुन सर्वांची पंचोपचार पूजा करावी..नंतर रव्याचा प्रसाद करुन नैवेद्य , धूप , दीप दाखवून सत्यनारायणाची पोथी वाचावी...पोथी वाचून झाल्यानंतर अन्नाचा नैवेद्य दाखवावा..अारती करुन प्रसाद वाटावा..हा प्रसाद कुटुंबातील व्यक्तिंनीच खावा बाहेरच्या व्यक्तीला प्रसाद देऊ नये..नातेवाईकांना सुध्दा देऊ नये...यानंतर पूजेतील उरलेले गहु-तांदुळ त्या त्या धान्यात टाकावे..यामुळे धान्याचे दोष नाहीसे होऊन ते पविञ होतात..कारण जेंव्हा धान्य दुकानातुन विकत अाणत असतो त्यावेळी अनेकांचे हात त्या धान्याला लागले असतात..त्याचे दोष नाहीसे होण्यासाठी , ते पविञ करण्यासाठी दर पौर्णिमा , संक्रातीला सत्यनारायण करावा...या विधीमुळे घरात सुखशांती नांदते , धनधान्य पुरते , अार्थीक स्थिती सुधारते.
*श्री स्वामी समर्थ* 🚩
[15/06, 6:07 am] +91 82753 91532: 🚩 *श्री स्वामी समर्थ*🚩

*घरात वास्तुदोष आहे हे कसे जाणून घ्याल ?*

$ घरात राहणार्‍या *लोकांचे सारखे आजारी पडणे.*

$ घरात सारखे *भांडण होत असले तर.* 

$ फायदेपेक्षा *खर्च जास्त होणे.* 
जास्तकरून लोकांची मानसिक *स्थिती सारखे खराब होणे.* 

$ घरात घुबडाचे दिसणे. 
घरात राहत *असताना भिती वाटत असेल तर.* 
रात्री घरात वेग वेगळ्या प्रकाराचे आवाज येणे. 
सुरू असलेल्या *कामांचे एकदम थांबणे.* 

$ *गृह क्लेश राहणे* 
*वाईट स्वप्न दिसणे* 
*लग्न किंवा संतानपक्षाकडून अवरोध* 
जर वर दिलेले हे लक्षण दिसत आसतील तर समजून घ्या की तुमच्या घरात नक्की *वास्तुदोष आहे.*

*श्री स्वामी समर्थ
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

No comments:

Post a Comment