Pages

मी दत्ता नामदेव बांबळे माझ्या ब्लॉगवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत !!!

मी दत्ता नामदेव बांबळे माझ्या ब्लॉगवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत !!!

Monday 9 September 2019

Health is wealth

[28/02, 10:13 PM] +91 73598 83635: *युरिक अ‍ॅसिड म्हणजे काय?काय काळजी घ्यावी...*
सांधेदुखी बरी होत नसेल तर ‘युरिक अ‍ॅसिड’ वाढले असे सहजपणे म्हटले जाते. युरिक अ‍ॅसिड वाढण्याचा त्रास आणि त्यायोगे होणारा संधिवात हा अस्वस्थ करणारा आहे. ‘युरिक अ‍ॅसिड’ म्हणजे नेमके काय, ते कशाने वाढते, काय खावे, जेणेकरून ते सतत नियंत्रणात राहील. हे जाणून घेवूया. योग्य प्रकारे पथ्य व आहार घेतल्यास हा त्रास टाळता येतो.
हा त्रास होण्याचे मुख्य कारण म्हणजे. किडनी अकार्यक्षम असणे. किडनी मध्ये फिल्टर हे कार्य होत असते. याआधी पचनसंस्थेत बिघाड होत असतो आणि मग किडनी अकार्यक्षम होत असते. म्हणून आजार होण्याआधी पचनसंस्था ठिकठाक असली की पुढील आजार होत नाही. आहारात व्हिटामिन सी खूप महत्वाचे आहे. पण युरिक एसिड झाल्यास व्हिटामिन सी पथ्य बनते. आणि मग पचनसंस्था आणि किडनी हे दोन प्रॉब्लेम होतात. येथेही काळजी घेतली नाही तर मग मुत्र पिंड बाधित होते. आणि मग एक एक आजार वाढत जातो. म्हणून यूरिक एसिड होण्याआधीच काळजी घ्या पचनसंस्था बळकट करा... तरी खालील गोष्टीचे अनुकरण करून हळूहळू  हा त्रास कमी करून पचनसंस्था सुधारेल... पचनसंस्था सुधारली की आजार आपोआपच लांब राहील.

*हे खाणे टाका....*
* युरिक अ‍ॅसिड असताना मका व तत्सम पदार्थ पूर्णत: टाळायला हवेत. उडीद डाळ, चण्याची डाळ, राजमा, वाळवलेले कडवे वाल, गोडे वाल, वाटाणे यांचे सेवन युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढवते. कुळिथाचा वापर वात व्याधीत फायदेशीर असला तरी युरिक अ‍ॅसिडद्वारे होणाऱ्या संधिवातामध्ये तो टाळायला हवा.

* पालक, चुका अंबाडी, मेथीची भाजी, करडई या पालेभाज्या त्रास वाढवताना दिसून येतात. साबुदाणा, भगर, दही हे पदार्थ टाळलेले उत्तम.

* उसाचा रस, चिंचेचा वापर या व्यक्तींनी टाळायला हवा.  बाजारात सध्या उपलब्ध असणारे हवाबंद डब्यातील किंवा पाकिटातील पदार्थही टाळावेत. हे पदार्थ टिकवण्यासाठी वापरलेल्या रासायनिक घटकांमुळे युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते.

* थंड पदार्थ, विशेष करून आइस्क्रीमसारख्या वात वाढवणाऱ्या पदार्थाचे सेवन करू नये. पाणीपुरीमधील पुरीसुद्धा या आजारामध्ये त्रास वाढवते. नासवलेले पदार्थ, खाऊ  नयेत. डाळींचा आहारामध्ये प्रमाणापेक्षा जास्त वापर करू नये. उडिदाच्या पापडामुळे युरिक अ‍ॅसिड वाढते.

*काय खावे?*
* युरिक अ‍ॅसिडच्या त्रासामध्ये न खाण्याचीच यादी मोठी असते, हा विचार करून पथ्य अनेकांकडून पाळले जात नाही. आणि व्याधी वाढवून घेतात, परंतु खाण्याचे खूप उत्तम चविष्ट प्रकार युरिक अ‍ॅसिड कमी करताना दिसून येतात.

* हळदीचा उपयोग अधिक फायदेशीर आहे. विविध भाज्यांमध्ये हळदीचे प्रमाण वाढवावे, तसेच हळद आणि आल्याचे लोणचे नियमित खावे. रोज सकाळी हळद पाणी पिण्याने हा त्रास कमी होण्यास मदत होते.

* मूग, मसूर, तूर पाण्यात हळद टाकून त्याचे सूप सेवन केल्यास उत्तम. मूग, मसूर, तूर, मटकी यांचे घट्ट वरण निषिद्ध असले तरी त्याचे शिजवलेले पातळ पाणी ऊर्जा देणारे असून या आजाराचा त्रास कमी करते.

* बऱ्याच रानभाज्या खाण्यानेही फायदा होतो. तांदुळका, चाकवत, लाल माठ, शेवगा पाने, करडी, सरसू उपयुक्त ठरतात.

गुळवेल ही वनस्पती अनेकांना परिचित असेल. त्याच्या पानांची भाजी युरिक अ‍ॅसिडच्या त्रासाबरोबरच इतर अनेक  त्रासही कमी करते. यासोबतच रक्त शुद्ध होते, वजनही कमी होते आणि प्रतिकारक्षमता वाढते. कारली, पडवळ या भाज्यादेखील फायदेशीर आहेत. मात्र यामध्ये डाळी घालू नयेत.

* धने व जिरे घालून पाणी उकळावे आणि नंतर ते गाळून दिवसभरात सेवन केल्यास त्रास कमी होतो.

*हेही टाळावे...*
* मांसाहारी व्यक्तींना त्रास झाल्यास झिंगे, खेकडे, बोकडाचे मटन, भेजा, सुके मासे, हलवा हे पदार्थ टाळावेत.

* उकडलेली अंडीसुद्धा खाणे शक्यतो टाळावे. हे पदार्थ शिजवताना त्यामध्ये तीळ, दगडफूल, मिरे, सुंठ यांचा अधिक वापर केल्यास ते बाधण्याची शक्यता कमी असते. तळलेले मासे मात्र खाऊ  नयेत. मांसाहाराच्या पदार्थामध्ये खोबऱ्याचा वापर करावा.

*   बंद डब्यातील पदार्थामध्ये मिठाचा वापर अधिक होत असल्याने त्यांचे सेवन टाळलेले उत्तम. मैद्याचे तळलेले पदार्थ रुग्णांनी सेवन केल्यास तात्काळ त्रास होण्याची शक्यता असते.

* युरिक अ‍ॅसिडचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी दिवसा झोपू नये. वात विकारांमध्ये युरिक अ‍ॅसिडचा त्रास समाविष्ट असला तरी गरम पाण्याचे सेवन या व्यक्तींनी टाळावे. सुंठ, वावडिंग, पिंपळी घालून उकळलेल्या पाण्याचे सेवन केल्यास फायदेशीर असते. युरिक अ‍ॅसिड ही एक अवस्था असून पथ्यांचे पालन करून आरोग्यदायी पदार्थाचे सेवन केल्यास या अवस्थेतून बाहेर पडणे सहज शक्य आहे.
*cp आरोग्य मंत्र ग्रुप*
[29/02, 8:09 AM] +91 73598 83635: आसनांचे फायदे – योगासने ही वयाच्या ७ व्या वर्षापासून ते ७० वर्षांपर्यंत कुणीही करावीत.
* प्रत्येक मुला-मुलींसाठी प्रत्येक स्त्री-पुरुषांसाठी व प्रत्येक वृद्ध व्यक्तींसाठी योगासने ही आवश्यक व उपयुक्त ठरतात.
* योगासनांच्या नियमित सरावाने आपला मेरूदंड तसेच संपूर्ण शरीर लवचीक व ताकदवान-शक्तीवान बनते.
* आरोग्य सुधारते व शरीराच्या सर्व संस्था योग्य प्रकारे कार्यक्षम राहतात.
* विशेषत: खेळाडूंनी योगासने केल्यास त्यांना खेळताना शक्यतो दुखापत होत नाही असा अनुभव आहे व दुखापती झाल्याच तर त्या लवकर बर्‍या होतात.
* खेळाडूंची शारीरिक क्षमता, मानसिक ताकद आणि एकाग्रता वाढते.
* योगासनांचा कौशल्ये वाढविण्यासाठी देखील चांगला उपयोग होतो.
* प्रत्येकालाच जरी मैदानावर खेळायचे नसले तरी प्रत्येक व्यक्तीला वाढत्या वयाबरोबरच काही समस्या व त्रासांना सामोरे जावे लागते. चाळिशीनंतर हाडे ठिसूळ होतात, हाडांची झीज होते, व्यायाम कमी होतो, ताण वाढतात, शारीरिक दगदग वाढते त्यामानाने शरीराची लवचिकता कमी होते. मनोकायिक बदल होतात (हार्मोनल चेंजेस) त्याची दृश्य लक्षणे म्हणजे चिडचिड वाटते, थकवा लवकर जाणवतो, रोगप्रतिकार शक्ती कमी होते. अशावेळी तर योगासनांची गरज प्रकर्षाने जाणवते.
* नियमित योगाभ्यासाने वरील सर्व तक्रारींवर बर्‍याच अंशी मात करता येते. म्हणूनच मानसिक व शारीरिक स्वास्थ्यासाठी योगाभ्यासाला पर्याय नाही.
* योगशास्त्रानुसार आसनांमुळे शरीरामध्ये असलेल्या निरनिराळ्या विरोधी तत्त्वांमध्ये एक प्रकारचे समत्व निर्माण होते.
* ‘आसनेन रजो हन्ति’ अर्थात आसनांमुळे रजोगुण नाहीसा होतो, लोभ, मोह, मत्सर या दुर्गुणांचा नाश होतो. आळस नाहीसा होतो. तसेच स्थैर्य, आरोग्य व सौंदर्यप्राप्ती होते.
* आसने ही कुणीही करावीत ‘युवावृध्दोति वृध्दो वा व्याधीतो, दुर्बलोपि वा’ म्हणजेच युवक, वृद्ध, अतिवृध्द तसेच रोगी वा अशक्त यांपैकी कोणीही ही आसने करावीत त्यांना याचा फायदाच होईल.
* स्त्री-पुरुष, विभिन्न जाती, धर्म, देश, प्रांत, संस्कृती, शिक्षण, व्यवसाय या सर्व गोष्टी योगाभ्यासाच्या आड येत नाहीत. त्यामुळेच म्हटले आहे की ‘सर्वांसाठी योग’!
* नियमित योगासने केल्याने आत्मबळ वाढते, स्फूर्ती येते. तसेच एक प्रकारे मानसिक, शारीरिक स्थैर्य व आरोग्य प्राप्तीची जाणीव होऊ लागते.
आसने करण्याची वेळ - पहाटेचा ‘ब्रह्म मुहूर्त’ म्हणजे सकाळी ४ ते ५ च्या दरम्यानची वेळ ही उत्तम समजली जाते. कारण या वेळेत निसर्गात वातावरण शुद्ध आणि शान्त असतं. पशुपक्ष्यांचे नैसर्गिक आवाज वगळता मानवनिर्मित आवाज बंद असतात. अशावेळी मन एकाग्र करण्यास कष्ट पडत नाहीत. तसेच त्यावेळी पोट शौचादि विधी उकरल्याने रिकामे व हलके झालेले असते त्यामुळे आसने चांगली व सहज होतात.
* सकाळी योगासने करण्यास वेळ मिळत नसेल तर सायंकाळी रिकाम्या पोटी योगाभ्यास करावा. या दोन्ही वेळा शक्य नसल्यास अभ्यासकाने रिकाम्या वा हलक्या पोटी कोणत्याही वेळी योगाभ्यास करण्यास हरकत नाही.
आसने करण्याची जागा कशी असावी? – एखादी शान्त वा निवान्त जागा योगाभ्यासाकरिता उत्तम असते. शक्यतो अशी जागा हवेशीर, कीटक विरहित व स्वच्छ असावी. आसने करताना त्या जागी जर धूप, अगरबत्ती इत्यादी लावल्यास मन अधिक प्रसन्न होते.
* बसण्यासाठी एखादी चटई, चादर वा पातळ गादी अंथरल्यास फरशीचा थंडावा लागणार नाही.
आसनांकरिता कपडे कसे असावेत? – शक्यतो कमीत कमी कपडे घालून योगाभ्यास करावा. कपडे हे सैलसर व हलके असावेत तसेच ते सुती असल्यास घाम आपोआप शोषला जाईल. मात्र थंडीच्या दिवसात थंडीपासून बचाव होईल व आसनेही करण्यास सुलभ पडेल असे कपडे घालावेत.
आसनांसाठी बैठक कशी असावी? – बैठक किंवा ज्यावर आपण बसणार आहोत ती चटई फार टणक वा फार मऊ नसावी. वर सांगितल्याप्रमाणे एखादी सतरंजी वा रजई पांघरून त्यावर पंचा वा तत्सम साधा स्वच्छ कपडा अंथरावा म्हणजे आपली बैठक योग्य होईल.
आसनांची पूर्व तयारी - आसने करण्यापूर्वी शरीर शुद्धी होणे लाभदायक ठरते. प्रथम मलमूत्रादिंचा त्याग करावा. त्यानंतर शक्यतो पूर्ण स्नान करावे.
* योगाभ्यास करण्यापूर्वी मनाची व शरीराची प्रथम पूर्व तयारी करणेही आवश्यक ठरते. अर्थात मन शान्त व शरीर स्थिर करावे.
* योगाभ्यासापूर्वी स्नान, शरीरताण (स्ट्रेचींग), जलद चालणे (वॉकिंग) वा इतर कोणत्याही सौम्य हालचाली केल्यास आसनांकरिता शरीर तयार होते.

🌷 आरोग्यम् धनसंपदा  🌷
[29/02, 9:58 AM] +91 73598 83635: *पोट साफ ठेवा आणि रोगमुक्त व्हा*

नियमित  पोट  साफ  न  झाल्यास  १००  पेक्षा  जास्त  आजार  होतात. आवश्य  काळजी  घ्या.
*उपाय -----*
१)  पेरुच्या बीया न चावता पेरू खा. (पेरूच्या फोडींवर काळीमिरी पावडर + थोडे मीठ टाका) 
किंवा रात्री झोपण्यापूर्वी १ / २ तयार  केळी खा.
किंवा तयार पपई खा. अगर कच्चा पपई  भाजी करून खा.
२)  कोरफड  रस  घ्या. पतंजलित मिळतोे.
३)  रात्री  झोपण्यापूर्वी  त्रिफळा  चुर्ण  घ्या. (एक  लहान  चमचा  त्रिफळा  चुर्ण  कोमट  पाण्यातून  घ्या.) किंवा
४)  सम  प्रमाणात  दूध  +  पाणी  घ्या.
५)  गरज  असेल  तरच  रात्री  जेवण घ्या.  किंवा  हालका  आहार  घ्या.
६)  नियमित  प्राणायाम, योगासने  व  सूर्यनमस्कार  घालणे.
७) जेवणात जे कच्चे खाता येईल ते कच्चेच खा. (गाजर, बीट, कांदा इ.)
८)  फायबरयुक्त  अन्नपदार्थ  खा. फळे  मात्र  जेवणा पूर्वीच  खा.  जेवणानंतर  खाऊ  नका.
९) मांसाहार / मैदा पदार्थ टाळा. (मैदा म्हणजे अन्नातिल फेव्हीकोल होय.)
१०)  मोड  आलेले  कडधान्य  सालीसह  खा. पावटे सुद्धा  न  सोलता खा.
११)  टाँयलेटला  बसल्यावर  श्वास  रोखून  हाताने (चवडा)  हनुवटी  घासा / प्रेस  करा. पोट लवकर साफ होते. अॅक्युप्रेशर उपाय आहे.
१२)  सकाळी  अनोशापोटी १ /२  ग्लास  कोमट / गरम  पाणी  प्या.
१३) होल व्हीट ब्रेड (गव्हाचा  ब्रेड) खा.
१४)  मेथी  दाणे  एक  लहान  चमचा  +  पाणी  रात्री  झोपण्यापूर्वी  गिळा.  दाणे  फुगून मलाचे खडे न होता विघटन होते.
१५)  झोपण्यापूर्वी  १  पेला  कोमट  दुध  +  देशी  गाईचे  तुप  १/२  चमचा  मिक्स  करून  प्या. चांगला फायदा  होतो. पोट  लवकर  साफ होते. तुपाने  शरीर  आतुन  नरम  राहते. चरबी  वाढत नाही. कोलेस्टेरॉल वाढत नाही.
१६)  नियमित सकाळी 5 ते 6  या  वेळेतच  ऊठा  आणि  Toilet  ला  जाणे. कारण सकाळी  शरीरात वायूचा  प्रभाव  जास्त असल्याने पोट  लवकर  साफ  होते.
१७) एकाचवेळी सर्व उपाय करू नका.
१८) पोट साफ होणारे उपाय कायमस्वरूपी करू नका. अशक्तपणा येईल. हाडे ठिसूळ होतील.
१९)  व्यसनांपासून  चार  हात  लांबच  रहा. नाहीतर  पोट  बिघडेल.
२०)  एकाचवेळी  भरपेट  खाण्यापेक्षा  भूक  लागेल  तसे  थोडे थोडे खा. पोट  साफ  राहण्यास  मदत  होते.
२१)  नैसर्गिक  जीवन  जगा. कोणतेच औषध  घ्यावे  लागणार  नाही.

        *#  आरोग्य  संदेश  #*

आरोग्यासाठी  करता   कपालभाती,
पोटाचे  सर्वच  विकार  पळून  जाती.
[हभप श्री मंगेश भोसले योगशिक्षक]
खेड  रत्नागिरी  8806898745
पुढे पाठवा
[02/03, 9:51 AM] +91 73598 83635: 📚
📚
📚📚

*बीपीची गोळी आणि मरण !*
--
भूमिका बदलल्या की माणूस बदलतो . वैद्याच्या खुर्चीवरून जग बघताना अनेक हळुवार कोपरे अचानक अंगावर येतात . मन शहारत. आतला माणूस हेलावतो . प्रत्येक माणसाकडे एक गोष्ट असते . गोष्ट लहानच असते पण त्याची प्रस्तावना फार असते . अनुक्रमणिका मोठी असते . त्या गोष्टीत स्वल्पविराम ,अर्धविराम फार कमी असतात . असतात ते पूर्णविराम . ठळक . ठसठशीत . ते किमान वैद्याला दिसायला हवेत . वैद्य.अंकुर रविकांत देशपांडे म्हणून काम करत असताना प्रत्येक विरामापाशी मी थांबतो . त्या विरामापासून पुढे सरकायला रुग्णाला वेळ देतो . त्यांच्या आयुष्यात एक पोकळी असते , उघड्या दाराला कोयंडा लावायला कोणीच नाही याची . . अनेक वर्ष वहिवाट न झालेल्या भावना , मन आणि माणूस शेवटी एका ठोस निर्णयावर येऊन पोहोचतो . . '' नकोच बीपीची गोळी . . मेलेले बरे '' !
--
प्रॅक्टिस नुकतीच सुरुवात केली तेव्हा माझ्याकडे एक वयस्कर यायचे . आरोग्य मंदिर मधे रुग्णांसाठी कान कायमच उघडे असतात . मन सुद्धा . अनेक अडचणी होत्या बिचाऱ्यांना. मनमोकळेपणे बोलायचे .रडायचे . . नंतर दरवेळी येताना केळी , फळं, सफरचंद , दूध असं काहीना काही घेऊन यायचे . मोकळे व्हायचे . एकदा त्यांचे बीपी खूप जास्त लागले . '' आजोबा . . गोळी घेतली नाही का ?'' . . नाही बाबा . . ८ दिवस घेतली नाही . . रोज पोहायला जातोय नदीत . . मगर खाउदे पण आयुष्य नको ! माणसं आयुष्याला खरंच इतकी कंटाळतात ? बीपीची न घेतलेली गोळी खरंच क्षणात मरण देऊ शकते ? तुमचे भोग संपल्याशिवाय नक्कीच नाही !
--
या आजोबांनंतर अनेक वर्षे अनेक रुग्ण बीपीच्या गोळीवर राग काढताना दिसले . मरणासाठी आसुसलेले . यात सवाष्ण होत्या . विधवा होत्या . नवरे होते . विधुर होते . जेष्ठ होते . मध्यमवयीन होते . अडचणीला चेहेरा नसतो . अडगळीला भाषा नसते . वेदनेला चेहेरा नसतो . संपूर्ण कुटुंबापासून विलग होऊन माणूस अचानक एका टोकावर उभा राहतो . . मरणाकडे अपेक्षेने पाहतो . मरणाला साद घालतो.विनवतो . . . मरण येत नाही ! आलेच तर त्यांना अपेक्षित असे येत नाही . झोपेत मरण येणे हे नशीब    असते . पॅरालिसिस होणे हे भोग असतात . करणारे रोज वाट पाहतात . . . आता कधी ? येणारा प्रत्येक दिवस सर्वाना नाउमेद करतो . . . सगळ्यांची एकच भावना असते 'आता बास '.
ना त्यांना वेळेला पॉट दिले जाते  ना डायपर बदलले जाते . . . नात्यातला ओलावा संपून बुडात कुबटपणा यायला लागतो . मनातल्या खोलवर झालेल्या जखमा पाठीकडून डोकावायला लागतात . बेड सोर्स हे झोपून जितके होतात तितकेच कुढून सुद्धा होतात . लोकांना झोपणे दिसते . कुढणे दिसत नाही . का ? कारण ते गैरसोयीचे असते . . . गोळी चुकवून मरण येत नाही . जगण्याचा राग मात्र नक्कीच येतो !
--
रुग्ण इतिहास घेताना 'मानस इतिहास ' मी हटकून घेतो . मी वैद्य आहे . कन्सल्टन्ट आहे . कौन्सलर नाही . माझ्या मर्यादांची मला जाणीव आहे . याच मर्यादेतून कुंपणात अडकलेले मन मोकळे करण्याचा मी मनापासून प्रयत्न करतो . वैद्याचे  काम  रुग्णाला आयुष्य देणे हे जितके आहे तितकेच रुग्णाला आयुष्यावर प्रेम करायला लावणे हेही आहे . बोलताना कधी कोणाच्या खिशात(आर्थिक स्थिती इत्यादी ) आणि बेडरूम प्रॉब्लेम मधे शिरायचे नाही . आयुष्याचे बरेच प्रश्न हॉल आणि किचेन मधेच सुटतात . हॉल आणि किचन मधली बैठक , गुरुत्व , स्थिरत्व आणि संवाद जितका घट्ट तितकीच बेडरूम मधे तरलता , सहजता आणि सोपेपणा येतो . आपण हॉल किचन पुरतेच थांबायचे .
माणसाला बोलायला , माणसाला ऐकायला दुसरा माणूस नसेल तर थांबायचे नाही , कुंथायचे नाही . आपले तोंड हा एक माणूस . . आपलेच कान हा आपला ऑडियन्स . ऐकायला कोणी नाही म्हणून पक्षी गायचे थांबत नाहीत . माणूस थांबतो . . *आपण पक्षी व्हायचे .*

 कामाचे कौतुक करायला कोणी नाही म्हणून मुंग्या थांबत नाहीत . माणूस थांबतो . *आपण मुंगी व्हायचे .*

 वर्षानुवर्षे या रस्त्यावर कोणीच आले नाही म्हणून बहरलेल्या झाडाचा कधी निवडुंग होत नाही . माणसाचा होतो . *आपण झाड व्हायचे .*

 एकही कौतुकाचा शब्द कैक वर्षात कानावर नाही म्हणून आई रुसत नाही . आपण रुसतो . *आपण आई व्हायचे .*

 थँक्स हा शब्द कधीही कानावर पडणार नाही हे माहित असूनही बाबा आपल्याला भरभरून देतात . थँक्स कानावर पडले नाही तर आपण पुढील वेळेला हात आखडता घेतो .
 *आपण बाबा व्हायचे .*
 उदाहरणे अनेक आहेत . . लसावि मात्र एकच आहे . . .
*कितीही उपसले तरी संपणार नाही अशी आपण विहीर व्हायचे . ...*
जिचा तळ वरून दिसतो पण तिच्यात पाझरणारे झरे वरून आतून दिसत नाहीत . आपल्या भावना आपले झरे असतात . . . ते जितके जिवंत . . जितके निर्मळ . . जितके परिपकव  . . तितकी विहीर भरलेली !
--
आरोग्य मंदिर मधे आम्ही आधीपासून या झऱ्यांची काळजी घेतो . रुक्षता म्हणजे वात  मान्य. स्निग्धता म्हणजे कफ मान्य . भावना रुक्ष असतील तर शरीर स्निग्ध कसे असेल ?

मरणाचा विचार शरीर स्वस्थ कसे ठेवेल . . . वैद्य अडचणीतून मार्ग काढू शकणार नाही कदाचित . मार्ग काढण्यात येणारे अडथळे मात्र दूर करू शकतो . . लहान करू शकतो . मी रुग्णांना एकच सांगतो . . बीपीची गोळी चुकवून मरण येत नाही . असे मरण बऱ्याच गोष्टी अर्ध्या ठेवून जाते . आयुष्यावर प्रेम करा . . . आपल्याच मनावर मनापासून प्रेम करा . आपण आपले आनंद ,दुःख , भावना , प्रेम , हट्ट , अल्लडपणा , संवेदना , आयुष्य ,भविष्य सगळे . . सगळे . . . दुसऱ्या व्यक्तीत रुजवायचा प्रयत्न करतो . खरंतर इथेच आपण चुकतो . सहवास हा हवाच . सहवासाची सक्ती आणि अहंकाराला कुरवाळण्याची आसक्ती आयुष्य गढूळ करते .
--
वैद्य .अंकुर रविकांत देशपांडे
एम डी (आयुर्वेद )
आरोग्य मंदीर
सांगली -पुणे
7276338585


🙏🙏 *सौजन्य: कमळाई. सार्वजनिक वाचनालय & कॅ. शाहूराज बिराजदार प्रतिष्ठान, हरीजवळगा,तालुका निलंगा जिल्हा लातूर...*🌷🌷
[02/03, 10:41 AM] +91 73598 83635: गुढघे दुखताहेत ?
~~~~~
गुडघे दुखीचे अनेक प्रकार आहेत . सर्वांना वेगवेगळे इलाज आहेत. पण त्यातल्या त्यात अशक्तपणा व रज्जू क्षयाने  येणारी गुडघेदुखी हि सामान्य आजार आहे. ती थांबवण्यासाठी  बिन खर्चिक उपाय आहे. रसायन मिश्रित औषधे फार तर या आजारावर वेदनाशमणाचेच काम करतात .परंतु कायम स्वरूपी  गुडघे दुखी घालवायची असेल तर दररोज सकाळी  शेवग्याच्या दोन शेंगांचे सूप एक आठवडा भर घ्यावे .

👇👇👇सूप करण्याची पद्धत  👇👇👇

शेवग्याचा  दोन शेंगा  कापून घ्या
दोन ग्लास पाण्यात
दोन लसुनीच्या पाकळ्या , किंचित गुळ , अर्धी हिरवी मिरची उकडून घ्याव्यात शेंगा पूर्ण उकडल्यानंतर त्यांचा गर देखील कुस्करून घ्या त्यात चवी पुरते काळे मीठ टाका .  हे सारे मिश्रण  स्वच्छ वस्त्राने  गाळून  घ्या . नंतर परत त्या पाण्याला एक उकळी येवू द्या . साधारण एक ग्लास  सूप होईल इतके आटवा . चवी साठी वर  कोथिंबीर टाकायची असल्यास टाका . आणि गरमागरम असतानाच हे सूप घ्या. वयोमनानुसार  आठवड्यात आराम पडतो. कुठेही महागड्या डॉक्टर अथवा औषधांची आजीबात गरज पडणार नाही. आणि फरक पडला की नाही ते आवर्जून इथे सांगा. अगदी एका दिवसात देखील फरक जाणवू शकतो करून तर पाहा .
#गणेष_दिघेची_अन्ना_वौषधी
गणेश दिघेच्या संशोधित पूर्ण शुद्ध वनौषधी                            CP *आरोग्य सेवा गृप*
[02/03, 10:44 AM] +91 73598 83635: *😲 सावधान खरबूज ( कलिंगड ) टरबूज खातांना काळजी घ्या बघून खा 🥱*

*ऊन्हाळ्याचे दिवस सुरु झाले म्हणजे आपण ( कलिंगड ) टरबूज खातो परंतु ते दिसायला लाल दिसते ते केमिकल व औषधांचा वापर यामुळेच त्यामुळे त्यात जंतू व आळाई तयार होते त्या मुळे अनेक आजार होतात क्रुपया बघून खा आणि हा व्हिडीओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल🤥🙏🏻*
[02/03, 11:54 AM] +91 73598 83635: 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
     *🌿🌹🙏आरोग्य प्रभात🙏🌹🌿*

*गर्भाशयाचे कार्य संपले म्हणून ते काढून टाकायचे का?*

*डॉ. प्रवीण हेंद्रे.*

*आयव्हीएफच्या अनुषंगाने आता बहुचर्चित विषय म्हणजे गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया.आज आपण त्याबद्दल सविस्तरपणे चर्चा करू या. गर्भाशय काढणे खरोखरच गरजेचे आहे का? ते काढण्यासाठी कोणती कारणे आहेत? त्याचे परिणाम व दुष्परिणाम तसेच समाजात असलेले त्याबद्दलचे समज व गैरसमज याचा आढावा घेऊ या.*

*हा विषय ज्वलंंत होण्यामागील मुख्य कारण म्हणजे ऊसतोड करणार्‍या तरुण स्त्रियांचे एका अवैज्ञानिक कारणासाठी गर्भाशय काढून टाकण्याची केलेली वारेमाप शस्त्रक्रिया होय. केवळ त्या स्त्रीला मासिक पाळीदरम्यान होणार्‍या त्रासामुळे ऊसतोडीसाठी गैरहजेरीचे प्रमाण वाढते म्हणून गर्भाशय काढणे हे खरोखरच अक्षम्य आहे व त्यामुळे वैद्यकीय व्यवसाय बदनाम होऊ घातला आहे. त्यासाठी हा विषय समजून घेणे जरूरीचे झाले आहे.*

*गर्भाशय म्हणजे स्त्रीच्या आंत्र जननेंद्रियाचा भाग आहे. आंत्र जननेंद्रिय म्हणजे गर्भाशय, गर्भनलिका व स्त्री बीजांड कोष होय. स्त्री बीजांडातून स्रवणार्‍या इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या संप्रेरकामुळे स्त्रीला मासिक पाळी तर येत असतेच. परंतु, त्याचबरोबर इस्ट्रोजेन संप्रेरकामुळे स्त्रीच्या शरीरावर बरेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अनुकूल परिणाम होत असतात. ते खालीलप्रमाणे आहेत.*

*1) मासिक पाळीचे नियंत्रण.*
*2) स्त्रीचा जननमार्गाचा ओलाव टिकवणे.*
*3) कातडीमधील कोलेस्ट्रॉल लेवल नियंत्रित करणे.*
*4) हाडे बळकट करणे.*
*5) रक्‍तवाहिन्यांची म्हणजेच धमण्यांची लवचिकता टिकविणे, ज्यामुळे रक्‍तदाब नियंत्रित होतो.*
*6) हृदयावर लाभदायक परिणाम करते व हृदयविकारापासून बचाव.*

*म्हणूनच नैसर्गिक रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांमध्ये,*

*1) जननमार्गाचे जंतुसंसर्गाच्या प्रमाणात वाढ होते.*
*2) हाडे ठिसूळ होतात.*
*3) चिडचिड होते.*
*4) लैंगिक भावना कमी होते.*
*5) रक्‍तदाबाचे विकार तसेच हृदयविकाराचा झटका व अर्धांगवायूचा झटका येणे, अशी Complication स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीनंतरच आढळतात.*
*6) कातडीचे तेज कमी होते.*
*7) रक्‍तवाहिन्यांचे आजार व हृदयाला रक्‍त पुरवठा कमी होतो.*
*8) छातीत धडधडते.*
*9) अचानक शरीर गरम होणे, असे बदल रजोनिवृत्ती पश्‍चात होतात. ही सर्व लक्षणे न होण्यामागे इस्ट्रोजन नावाचे संप्रेरकच असते. इस्ट्रोजन संप्रेरकचा पुरवठा हा स्त्री बीजांड कोशामधून होत असतो. जेव्हा रजोनिवृत्ती काळ येतो, तेव्हा इस्ट्रोजन संप्रेरक स्त्री बीजांडात तयार होण्याचे बंद झाले असते व त्यामुळेच शरीररचनेवर जे संरक्षक कवच असते, ते निघून जाते व या गोष्टी स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीनंतर होत असतात. पुरुषामध्ये इस्ट्रोजेनचे संरक्षण नसल्यामुळे त्यांना हृदयरोग व रक्‍तवाहिन्यांचे विकार कमी वयात होत असतात.*

*गर्भाशय काढीत असताना काही वेळेस दोन्ही बाजूंची स्त्री बीजांडे काढली जातात व त्यामुळे हा कृत्रीमरीत्या अकाली रजोनिवृत्ती होते. व रजोनिवृत्तीनंतर वर नमूद केलेल्या घटना व तक्रारी लगेचच सुरू होत असल्यामुळे त्यांच्या दुष्परिणामाला त्या स्त्रियांना तोंड द्यावे लागते. काही वेळेस स्त्रीबीजांडकोष काढत नाहीत; परंतु बीजांडकोषाच्या संप्रेरकांना योग्य परिणाम व योग्य प्रमाणात सोडण्यासाठी त्याचे टार्गेट ऑर्गन म्हणजे गर्भाशयाचे एपवेाशीींर्ळीा होय. स्त्रीबीजांडकोष ठेवला आहे व गर्भाशय काढले असेल, तर बीजांडे जास्तीत जास्त पाच वर्षे कार्यरत राहतात व नंतर निष्क्रिय होऊन जातात. म्हणूनच रजोनिवृत्ती वेळेपूर्वी जर गर्भाशय काढले, तर इस्ट्रोजन हॉर्मोन नसल्याने होणारे दुष्परिणाम लवकरच दिसू लागतात. आपण आता गर्भाशयाचे सर्वसामान्य आजार व गर्भाशय न काढता करता येण्यासारख्या उपचारांबद्दल पाहू या.*

*त्यापूर्वी शरीरातील कोणताही अवयव अथवा कोणतीही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी खालील प्रश्‍नांची समर्पक उत्तर मिळणे आवश्यक आहेत.*

*1) खरोखरच शस्त्रक्रिया करणेची गरज आहे का?*
*2) शस्त्रक्रियेव्यतिरिक्‍त इतर कोणते हमखास उपाय आहेत का?*
*3) शस्त्रक्रियेनंतर व्यक्‍ती संपूर्ण व्याधीमुक्‍त होणार आहे का?*
*4) अजाराची जोखीम (ठळीज्ञ) शस्त्रक्रियेच्या जोखमीपेक्षा जास्त आहे का?*
*5) शस्त्रक्रियेनंतर एखादा नवीन त्रास सुरू होईल का?*

*थोडक्यात, ऑपरेशनची जोखीम अजाराच्या जोखमीपेक्षा जास्त असेल तर ऑपरेशनव्यतिरिक्‍त इतर उपाय शोधावे लागतात. जर आजारावरील शस्त्रक्रियेचे फायदे जास्त व आजारामुळे जोखमीपेक्षा कमी असेल, तर शस्त्रक्रिया करण्यास हरकत नाही. या सर्व गोष्टींचा सारासार विचार गर्भाशय काढण्यापूर्वी करणे खूप गरजेचे आहे. गरज पडल्यास अगदी दोन महिन्यांच्या मुलीचेही गर्भाशय काढावे लागते व सर्व ठीक असल्यास 90 वर्षांच्या स्त्रीच्या गर्भाशयाला हात लावावा लागत नाही.*
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
[02/03, 5:21 PM] +91 73598 83635: *बेल फळ*🌹
बेल हा एक दीर्घायुषी असा वृक्ष आहे. बेलाची पाने आणि फळे याला शंकराच्या पूजेसाठी फार महत्त्व आहे. एक वनस्पती म्हणून पाहिले तर ती गुणकारी वनस्पती असल्याचे दिसून येते.
बेल ही वनस्पती दरवर्षी हजारो फळे देते. परिपक्व पिकलेले पिवळे फळ औषधी म्हणून उपयोगात येते. त्याचा मधुर सुवास येतो, त्यामुळे पचनक्रिया, पोटाचे विकार जाऊन रक्तशुद्धी वाढते. बेलाचा रस घेतल्यास दीर्घायुष्य लाभते.
बेल फळ अस्थमा, रक्तक्षय, अशक्तपणा, जखमा, सूज येणे, उच्च रक्तदाब, कावीळ, अतिसार, अशा अनेक रोगावर गुणकारी आहे.
गर्भवती महिलांना उलट्यांचा त्रास सर्वसामान्य मानला जातो. या त्रासापोटी अनेकदा जेवण बंद केले जाते. त्याचा परिणाम बाळावर होऊन पुढच्या त्रास वाढतो. पण, या समस्येवर बेल सर्वोत्तम उपाय आहे. बेलाचा गर कुटून तांदळाच्या पाण्यासोबत त्याचा लगदा तयार करावा. नंतर त्याची छाननी करून प्यावे. त्यापासून गर्भवती महिलांना आराम मिळतो.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी बेल अतिशय लाभदायी आहे. बेलाच्या पानांचा रस काढून दिवसाला दोन वेळा घेतल्यास मधुमेहापासून मुक्तता मिळविणे शक्य आहे.
वाळलेल्या बेलाच्या गराचा चूर्ण तयार करून गरम दुधात रोज एक चमचा घेतल्याने शरीरात नवीन रक्त तयार होण्यास मदत करते
[02/03, 5:21 PM] +91 73598 83635: *पौष्टिक व आरोग्यदायी दही*
जेवणात रोज दही खाणं आवश्यक आहे. दही खाल्ल्यामुळे शरीरातील समस्या दूर व्हायला मोठी मदत होते. दही पौष्टिक असल्यामुळे आरोग्यासंबधी आणि सौंदर्यासंबधी दही खाणं हा उपाय उत्तम आहे. केसातील कोंड्यापासून त्वचा कोमल करण्यासाठी दह्याचा उपयोग होतो. रोज दह्यात मीठ टाकून किंवा लस्सीच्या स्वरुपात दही खाल्ल्याने सौंदर्याला मोठा फायदा होईल……

ताप………..
तापेमध्ये तोंड कडू पडते. काहीही खाल्ले तरी त्याची चव लागत नाही. अशावेळी दही-भात खाणे फायदेशीर असते. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. यामधील रोगप्रतिकारक तत्त्व आणि अँटीऑक्सीडेंट्स तापेचा प्रतिकार करण्यात फायदेशीर असते. तोंड आल्यास दह्याचा वापर दिवसातून दोन ते तीन वेळा करावा.

प्रोटीन, कॅल्शियम व विटॅमिनचा खजिना….
दह्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या प्रोटीन, कॅल्शियम व विटॅमिनमुळे आरोग्य व सौंदर्य टिकवण्यात हे उपयोगी आहे. दह्यात कॅल्शियम असते ज्यामुळे हाडांना मजबूती मिळते.

बध्दकोष्ठता व पोटाची समस्या…..
दह्यामधील गुड बॅक्टेरिया पोटाचे कार्य सुधारण्यात मदत करतात. तसेस दह्यामध्ये पाणी असल्यामुळे बध्दकोष्ठतेची समस्या होत नाही. अपचन किंवा पित्त असल्यास जेवणात दही-भात खाणे फायदेशीर असते. भात पचण्यास सोपा असतो. यामुळे वेदना आणि त्रास होत नाही. दह्यामुळे पचनशक्ती चांगली होते. ज्यांना भूक कमी लागते त्यांनी दह्याचे नियमित सेवन करावे.

हृदयरोगावरही आहे गुणकारी……
दह्यात हृदयरोग, उच्च रक्तदाब व फुफ्फुसाचे आजार थांबवण्याची क्षमता आहे. रात्री झोप येत नसल्यास दररोज दह्याचे सेवन करा. झोपेची समस्या हळू हळू कमी होईल.

आतड्यांचे रोग…….
अमेरिकी आहारतज्ञांच्या मते दह्याच्या नियमित सेवनाने आतड्यांचे रोग व पोटासंबंधित आजार बरे होतात. दह्याचे नियमित सेवन शरीरासाठी अमृतासमान मानले जाते. दह्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता तसेच थकवा दूर होतो.

वजन कमी…….
ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे त्यांनी आपल्या आहारात दही-भात खाणे आवश्यक आहे. परंतु दोन्ही वेळी दही भात खाऊ नये. मर्यादित प्रमाणातच याचे सेवन करावे. वजन वाढवायचे असल्यास दह्यात बदाम, बेदाणे मिसळून खाल्ल्यास फायदा होतो.

तणाव……..
दही खाल्ल्याने ताण कमी होण्यासही मदत होते. त्यामधील प्रोबायोटीक बॅक्टेरिया आणि अ‍ॅन्टीऑक्सिडंट्स, चांगले फॅट्स फायदेशीर ठरतात. दह्यामुळे मूड सुधारण्यास मदत होते.

पोट ‘भरल्याचे’ समाधान टिकून राहते…
दही खाल्ल्याने पोट भरल्याची भावना दीर्घ काळ पर्यंत टिकून राहते. म्हणून दोन जेवणामध्ये दही खाल्ल्यास भूक लागत नाही. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

भरपूर प्रथिनांनी युक्त आहार……
दह्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने आणि कॅल्शियम आहे जे शरीरात सहज शोषले जाते आणि शरीराची गरज भागते.

ऊर्जेने युक्त आहार…..
दही खाल्ल्याने भरपूर ऊर्जा त्वरित मिळते आणि धकाधकीनंतरचा थकवा त्वरित निघून जातो. दही आणि साखर खाल्ल्याने काम शक्ती वाढते. नपुंसकत्व कमी होण्यास मदत होते.पुरुष बीजांची संख्या आणि गुणवत्ता सुधारते.

प्रतिकारशक्ती वाढते……
दही खाल्ल्याने शरीरातील प्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या पेशी कार्यरत होऊन शरीरातील संरक्षक यंत्रणा बळकट बनते. त्यामुळे विषाणूंचा नायनाट होऊन संसर्गजन्य आजार होत नाहीत. दातातील कीड नाहीशी होते.

मधुमेह नियंत्रित राहतो….
दह्यामुळे रक्तशर्करेची पातळी योग्य राखली जाऊन मधुमेह नियंत्रित राखण्यास मदत होते. मधुमेहामध्ये होणारी गुप्तागांची खाज कमी होते.

पचन क्रिया सुधारते…..
दही पचायला हलके आहेच. तसेच दह्यामुळे जठरातील आणि आंतड्यातील पाचक रस स्त्रवण्यास मदत होते, जेणेकरून जड अन्न देखील सहज पचते. खूप तिखट, तेलकट, मसालेदार, चमचमीत जेवणासोबत दही खाल्ल्यास असा आहार बाधत नाही.

हृदय विकाराची शक्यता कमी होते……
दह्यामध्ये रक्तातील चरबी घटवण्याची क्षमता आहे. त्यामुळे विविध हृदय विकारांची शक्यता कमी होते. रक्त दाब नियंत्रित राहतो.

जीवनसत्वानी परिपूर्ण……
विटॅमिन बी ५, बी १२ सारख्या जीवन सत्वानी परिपूर्ण असलेने रक्तातील हिमोग्लोबिन वाढते आणि मज्जा संस्था निरोगी राहते. कॅल्शियम आणि जीवनसत्व ‘ड‘ मुळे दात आणि हाडे बळकट होतात. मणक्याचे आरोग्य सुधारते.

आतड्यांचे आरोग्य सुधारते…..
लॅक्टो बॅक्टेरीया सारखे आतड्यांच्या आरोग्यास पोषक जीवाणू दह्यात असल्याने आतड्यांचे आरोग्य सुधारते, आतड्यांचा कर्करोग होण्याची शक्यता कमी होते. पोट नियमित साफ होते.

चेहरा,त्वचा उजळते…..
चेहऱ्यावर,त्वचेवर मध आणि बदाम तेलासोबत पंधरा मिनिटे दही वापरल्याने मृत आणि रापलेली त्वचा निघून जाते. कांती उजळ बनते. संत्र्याच्या सालीसोबत दही लावल्याने रंग उजळतो. गुलाब पाणी आणि हळदी सोबत दही लावल्याने त्वचा उजळ आणि मुलायम बनते. लिंबू रस आणि दह्याच्या वापराने त्वचेवरील,चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

केसांसाठी उपयुक्त……
तीस मिनिटांपर्यंत केसांना दही लावून ठेवल्यानंतर थंड पाण्याने धुतल्यास केस मऊ आणि रेशमी बनतात. मेंदी सोबत लावल्यास परिणाम आणखी वाढतो. दह्यातून काळी मिरी पावडर आठवड्यातून दोनदा केसांना लावल्यास केसातील कोंडा नाहीसा होतो. केसांच्या मुळांना दही आणि बेसन लावल्याने केस गळती कमी होते.

मानसिक स्वास्थ्यासाठी……
दह्याचा वापर आहारात सातत्याने केल्याने मेंदूतील सकारात्मकता वाढवणाऱ्या पेशीमधील रासायनिक प्रक्रिया वाढीस लागून चिंता, नकारात्मक विचार आणि औदासिन्य कमी होऊन मानसिक स्वास्थ्य टिकून राहणेस मदत होते हे प्रयोगांती सिद्ध झाले आहे.
*Cp arogya mantra group*
[02/03, 5:21 PM] +91 73598 83635: *आरोग्यदायी शेंगदाणे*
थंडीच्या दिवसात शेंगदाणे खाणं हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर असते. शेंगदाण्यामध्ये योग्य प्रमाणात प्रोटीन असतात. त्यामुळे शेंगदाणे खाण्याचे अनेक फायदे आहेत.

शेंगदाणे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्य़ास मदत होते. त्यामुळे ज्या व्यक्तींना कोलेस्ट्रॉल आहे अशा व्यक्तीने दररोज शेंगदाणे खावे.
शेंगदाण्यांमध्ये व्हिटॅमिन इ मोठ्या प्रमाणात असल्याने शेंगदाणा उपयुक्त अँटीऑक्सिडंटचा मोठा स्त्रोत आहे. यामुळे हृदयाचे आजार दूर होण्यास मदत होते.
गर्भवती स्त्रियांनी दररोज शेंगदाणे खाल्ल्याने बाळाच्या विकास चांगला होता. यामुळे दररोद गर्भवती स्त्रीने एक मूठभर शेंगदाणे खावे.
शेंगदाण्याचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास पचनशक्ती वाढते आणि भूक न लागण्याची समस्याही दूर होते.
शेंगदाण्यामध्ये ओमेगा – ६ फॅटसुद्धा भरपूर प्रमाणात असते. यामुळे चांगल्या त्वचेसाठी ते अत्यंत फायदेशीर आहे.
स्मरणशक्ती वाढण्यास शेंगदाणे एक उत्तम उपाय आहे.
शेंगदाणे खाल्ल्यास पित्ताचा त्रास दूर होतो.
शेंगदाण्यामध्ये तेल असल्यामुळे पोटाचे

ज्यांना दमा, पित्तचा त्रास आहे त्यांनी शेंगदाणे खाणे टाळावे
[02/03, 5:21 PM] +91 73598 83635: *हिवाळ्यात तुळशीचे दूध पिण्याचे बरेच फायदे आहेत, कर्करोगाला दूर ठेवतो*

हिवाळ्याचा मोसम सुरू झाला आहे, अशात सर्दी, खोकला आणि ताप येण्याचा मोठा धोका असतो. अशा परिस्थितीत या मोसमात विशेष आहार आणि काळजी घेणे आवश्यक आहे.
संसर्ग आणि फ्लू टाळण्यासाठी तुळशीचे सेवन करावे. यामुळे इम्‍यूनिटी स्ट्रॉंग होते तसेच मोसमी आजारांपासून बचाव देखील होतो. पण तुम्हाला हे माहीत आहे की तुळशीत दूध मिसळण्यामुळे या मोसमात तुमची प्रतिकारशक्ती देखील मजबूत राहते.

*मायग्रेन*

जर डोके खूप दुखत असेल तर तुळस आणि एक चिमूटभर हळद दुधात प्यायल्यास आराम मिळतो. जर कोणाला काही दिवसांनी सतत डोकेदुखी होऊ लागली असेल तर त्याने दररोज सकाळी तुळशी आणि दूध प्यावे. यामुळे त्या व्यक्तीला आराम मिळेल आणि लवकरच मायग्रेनसारखा आजार देखील दूर होईल.

*रोगप्रतिकार शक्ती वाढते*

तुळशीच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडेंट असतात, जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. या दुधामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीवायरल गुणधर्म आहेत, जे विषाणूजन्य ताप, सर्दी, खोकला बरे करण्यास उपयुक्त आहेत.
कर्करोगापासून बचाव
तुळशीतही अनेक एंटीबायोटिक आणि एंटीऑक्‍सीडेंट गुणधर्म असतात आणि दुधामध्ये इतर सर्व पोषक घटक असतात, ज्यामुळे कर्करोग सारखा प्राणघातक आजार वाढत नाही.

*ताण कमी होण्यास मदत*

तुळशीच्या पानांमध्ये उपचार करण्याचे गुणधर्म असतात. जर आपण तणाव, नैराश्यासारख्या समस्यांनी त्रस्त असाल तर दररोज हे दूध प्या. डोकं शांत ठेवण्यासाठी याला गार करून पिणे फायदेशीर ठरेल. हे दूध मानसिक तणाव आणि चिंता कमी करण्यात मदत करत.

*वजन कमी करा करण्यास फायदेशीर*

जर तुम्हाला वजन वाढण्याची चिंता असेल तर तुळशीचे दूध पिण्यास सुरुवात करा. हे चयापचय वाढवते आणि वजन कमी करण्यास मदत करते. हे दूध श्वसनविषयक समस्या दूर करण्यात देखील उपयुक्त आहे.

*याला तयार कसे करावे*

प्रथम दीड ग्लास दूध उकळा. दूध उकळण्यास सुरवात झाली की त्यात 8 ते 10 तुळशीची पाने घाला आणि उकळी येऊ द्या. दूध जेव्हा एक ग्लास उरेल तेव्हा गॅस बंद करा. हे दूध कोमट प्या.


🌷 आरोग्यम् धनसंपदा  🌷
[02/03, 5:21 PM] +91 73598 83635: *सुंठ Dry Ginger*
गुणधर्म -----
पाचक, तिखट, रूचिकारक, शक्तिवर्धक, वात - पित्त - कफ नाशक. इ.
आले दुधात शिजवून नंतर वाळविले की त्याची सुंठ बनते.
सुंठवडा = सुंठचूर्ण + ओवा + साखर.
फायदे -----
१) पोटदुखी = सुंठचूर्ण + गुळ ( गोळ्या करून गरम पाण्यासोबत घ्या.)
२) खोकला = सुंठचूर्ण + मध किंवा सुंठचूर्ण काढा + खडीसाखर.
३) भूकेसाठी = सुंठवडा खाणे.
४) शारीरिक वेदना = सुंठ उगाळून लेप द्या.
५) ढेकर / छातीतील कळा = सुंठ उगाळून + मध घ्या.
६) आम्लपित् = सुंठचूर्ण + आवळे + खडीसाखर.
७) काविळ = सुंठचूर्ण + गुळ.
८) अर्धशिशी = सुंठीचा लेप लावा.
९) मुळव्याध = सुंठचूर्ण + ताक घ्या.
१०) सर्दी = सुंठचूर्ण + दालचिनी + खडीसाखर + पाणी काढा घ्या.
# आरोग्य संदेश #
आरोग्यासाठी सुंठच आहे बहुगुणी,
शारीरिक विकार जातील पळूनी.
cp आरोग्य साधना गृप
[02/03, 5:21 PM] +91 73598 83635: *
🌸मनक्याचे आजार व मनक्यातील ग्याप झिज
🌸सांधे दुखी
🌸 गुढगे दुखी
🌸 कंबर दूखी
🌸 पाठीचे आजार
🌸 कॅल्शियम ची कमतरता
🌸 पायाला मुंग्या येण
डोके हाताला  मुंग्या येण
*रामबान उपाय*
सांध्यांमध्ये लुब्रिकंट, कॅलशियम तयार होण्यासाठी जवस
तीळ आळीव गव्हाच्या एवढा चुना
 *बाभळीच्या शेंगा बिया सकट वाळवून त्याचे चूर्ण तयार करा चुर्ण दोन वेळ मधा सोबत न चुकता घ्या*

  *३ महिन्यात गुडघेदुखी व इतर मनक्याचे सर्व आजार  कायमस्वरूपी दुर  होण्यासाठी हि पोस्ट सविस्तर वाचा वी*

*कारणे व उपचार*
बदललेली जिवनशैलीमुळे आज़ 50 वर्षी च्या  वरील
50%लोकांना भेडसावनारी समस्या
चुकीच्या सवई व्यसन
आरोग्याकडे दुर्लक्ष

🌸आजाराची लक्षणे
1हात बधिर होणे, खांद्यापासून हाताच्या बोटापर्यंत मुग्या येणे.
इत्यादी लक्षणे दिसून येतात. मणक्याचा आजार झालेल्या रुग्णामध्ये कंबरेच्या किंवा मानेच्या मणक्यामधील वंगणासारखा पदार्थ कमी झाल्यामुळे दोन मणके हे एकमेकांवर घासल्याने मणक्याची झीज होऊन त्या ठिकाणी गॅप तयार होतो.किंवा मणक्यातील गादी घासली जाते.
 त्यामुळे मुंग्या येतात किंवा दुखते
 कंबरेत दुखणे,हाता  पायांना मुग्या येणे.
2> सकाळी उठताना त्रास होणे.
3> चालताना त्रास होणे किंवा चालता न येणे.
4> पायाच्या मागील बाजूने कंबरेपर्यंत शीर दुखणे.
5> मांडी घालून खूप वेळ बसू न शकणे.
6> शौचाला बसता न येणे.
7> चक्कर येणे.
🌸मणक्याचे आजार होण्याची कारणे 🌸
1> डोक्या खाली मोठ्या उशीचा वापर करणे  खांद्यावर किंवा पाठीवर जड वजनाच्या वस्तू उचलणे.
2> खड्डे असलेल्या रस्त्यावरून सतत मोटारसायकलवरून प्रवास करणे.
3> अपघातामुळे मणक्याला इजा होणे, सतत बैठे काम करणे.
4> पोट साफ न होणे, सतत वेदनाशामक औषधी खाणे.
5> स्त्रियांमध्ये पाळी बंद झाल्यानंतर हाडांना येणारा ठिसूळपणा.
6> गर्भाशयाची पिशवी काढून टाकणे.
7> जेवणामध्ये वातदोष वाढवणारे पदार्थ अधिक असणे उदा. वांगे, बटाटे, हरभरा डाळ, वाटाणे, तळलेले पदार्थ, अति तिखट पदार्थ इ. अनेक कारणांमुळे शरीरात वात दोष वाढून दोन मणक्यातील वंगणासारखा स्निग्ध पदार्थ कमी होऊन मणक्याचे आजार उद‌्भवतात.
8> संकरीत धान्य व फवारलेले धान्य तसेच पालेभाज्या यामुळे हाडांना ठिसूळपणा येतो
मणक्यातील हाडे ठिसूळ होण्याला
व्यायामाचा आभाव
कायमस्वरूपी तान तनावात राहण असे
अनेक कारणे आहेत. आयुर्वेदामध्ये मणक्यांच्या विकारावर अत्यंत उपयुक्त व स्थायी स्वरूपाचे *पंचकर्म* उपचार उपलब्ध आहेत. आयुर्वेदातील काही मूलभूत तत्त्वे अंगीकारल्यास मणक्यांचे होऊ घातलेले विकार आपण टाळू शकतो.
बरे होऊ शकतो

आयुर्वेद उपचार
1> सुरुवातीस बरेच दिवस वेदनाशामक औषधी खाऊन रुग्ण आयुर्वेदाकडे येतो. वेदनाशामक औषधींनी तात्पुरते बरे वाटते, परंतु वेदनाशामक औषधी ही काही मणक्याच्या आजाराची परिपूर्ण चिकित्सा नाही.
2> वेदनाशामक औषधी घेणे, शरीराला वजन बांधणे व ऑपरेशन करणे, हा क्रम ठरलेलाच. परंतु आयुर्वेदीय पंचकर्माद्वारे बरीच मणक्याची ऑपरेशन निश्चित टळू शकतात.
पंचकर्मामध्ये : सर्वांग स्नेहन- बॉडी मसाज
सर्वांग स्वेदन- स्टीम बाथ
यामुळे शिरा मोकळ्या होण्यास मदत होते, वात कमी होतो. स्नायूंना आलेला कठीणपणा (stiffness)
नष्ट होऊन ते लवचिक होतात.
बस्ती - वात दोषावरील प्रमुख व खात्रीशीर उपचार मणक्याच्या विकारात प्रामुख्याने तिक्तक्षिर घृत बस्ती, यापन बस्ती, मज्जा बस्ती या बस्ती प्रकारांचा अद‌्भुत लाभ होतो. नियमित वर्षातून एक वेळा वरील बस्ती घेतल्यास व्याधी पुन्हा पुन्हा होत नाही.
कटी बस्ती, मन्या बस्ती - कंबर व मान या प्रदेशी औषधी सिद्ध तेल काही काळ ठेवले जाते. या सर्व बस्ती प्रकारामुळे हाडांची झीज भरून येण्यास मदत होते. मणक्यामधील वंगणासारखा पदार्थ तयार होण्यास मदत होते.
पत्रपोटली - या उपचारामध्ये विविध वातशामक औषधी उदा. एरंडपत्र, निर्गुडीपत्र, शिग्रुपत्र, चिंचपत्र इत्यादी पानाची पोटली करून शेक दिला जातो.
नस्य - या उपचारादरम्यान नाकामध्ये औषधी सिद्ध तूप किंवा तेल नाकात सोडले जाते. यामुळे मानेच्या मणक्यांचा गॅप भरून
निघतो
तसेच विविध आयुर्वेदिक उपचार, सुवर्ण कल्प,
 नैसर्गिक कॅल्शियम कल्प वातनाशक औषधींनी मणक्याच्या आजारावर मात केली जाऊ शकते.
पथ्यापथ्य : काय खावे / काय करावे.स्निग्ध,उष्ण असा आहार.गहू,नाचणी,उडीद,लसूण,आले,
एरंड तेलाची चपाती.
योगासन :

भुजंगासन, पादपश्चिमोत्तासन, धनुरासन, सुप्तरासन, पवनमुक्तासन इत्यादी योगासने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावी.
प्राणायाम :
 अनुलोमीलम15 मीनीट  कपालभाती 15 मीनीट

अपथ्य- काय करू नये / काय खाऊ नये.वांगे,बटाटे,हरबरा डाळ,वाटाणे,चवळी,वाल,अतितिखट पदार्थ कटाक्षाने टाळावीत.अति परिश्रमाची कामे टाळावीत,जास्त मोटारसायकल प्रवास टाळावा.आंबट रसामुळे हाडांची व मणक्यातील चकत्यांची झीज लवकर होते.जड वजनाच्या वस्तू उचलू नये.आंबट पदार्थ,दही,चिंच व आम्ल रसाचे विदाही पदार्थ उदा.इडली,ढोकळा,पाव,डोसा बंद करावे.आतापर्यंत अनुभवातून अनेक रुग्णांना आॅरेशनशिवाय गुण देण्यास यश मिळाले आहे.
1)तेल व मसाजव्दारे सांध्यास व खोलवरील स्नायूस  गरम पाण्याच्या पिशवी ने शेक देणे सांध्यातील वेदना घालवणे शक्य आहे
तेल बनवण्याची पद्धत
*मोहरी तेल1000 ml
* एरंड तेल 250 ml
*तीळ तेल  250 ml
* कोरपड 500 gram
* पारीजात चे फुले व पाण 500 gram
* निर्गुडीपत्र,500 gram
* मेथी पावडर 250gram
*आेवा 100gram
*आवळा पावडर  100gram
* 10 लवंग gram
* 100 लसुन  gram
सर्व एकत्र करून
1 तास ऊकळून
घ्या थंड करून
काचेच्या बाटलीत भरुन ठेवा व
कुठल्याही सांधे दुखी व मुका मार मुचकल्यावर
चालेल
2)गरम पाण्याच्या पिशवी ने शेक देणे
4)पुरक व्यायाम  physiotherapy
या
व्यायाम पद्धती मधे मनक्या संदर्भ व्याधीचे व्यायाम ने  स्नायूसंधींना बल प्राप्त करुन देणारी उपचार पद्धती आहे
 व व्याधी परत होवु नये म्हणुन केली जाणारी उपचार व व्यायाम पद्धती आहे
*आहारात व आैषधी*
  #जवस 1 चमचा
  #तिळ 1चमचा
  #आवळा पावडर
  1चमचा 
 #अश्वगंधा पावडर 1/2चमचा सकाळी संध्याकाळी
 # मेथी पावडर 1चमचारोज घ्या
गव्हा एवढा चुना रोज
दुध दही किंवा कोमट पाणी सोबत घेणे
* बाभळीच्या शेंगा बि सकट 500 ग्राम घ्या
वाळवुन चुर्ण बनवुन घ्या रोज आर्धा चमचा चुर्ण दोन वेळ मधा सोबत न चुकता घ्या चुर्ण दोन वेळ मधा सोबत न चुकता घ्या

🌸रोज उपाशी पोटी सकाळी 👇
[03/03, 4:07 PM] +91 73598 83635: *उन्हाळी चहा*
उन्हाळी लागणे’ हा प्रकार उन्हाळ्यात नवीन नाही. लघवी ‘गरम’ होणे आणि लघवीच्या जागी जळजळणे ही प्रमुख लक्षणे. कमी पाणी प्यायल्याने लघवी अॅसिडिक होते आणि त्यामुळे मूत्रमार्गावरच्या पेशींना इजा होते. यासाठी उत्तम औषध म्हणून पुढील उपाय करता येतील.

🛑१) धने-जिऱ्याचा चहा
२ चमचे धने, १ चमचा जिरे – दोन कप पाण्यात चांगले उकळावे.
रात्रभर तसेच ठेवून सकाळी गाळून घ्यावे. झाला चहा!

हा चहा फ्रीजमध्ये ठेवून द्यावा व लागेल तसा, दूधसाखर खालून देशी “आईस्ड टी” घ्यावा किंवा गरम करून घ्यावा.
[03/03, 4:44 PM] +91 73598 83635: *जवसचे 7 मोठे फायदे*


जवसचा वापर रोजच्या आहारात करणे फाय महत्त्वाचे आहे. जवसचे तेल स्वयंपाकघरात अवश्य केला पाहिजे. जवसचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.

🛑1. दाह कमी करते - लघवी करतांना होणारी दाह कमी करण्यासाठी जवस फायद्याची ठरते. यासाठी जवसचा काढा बनवावा. 12 ग्रॅम जवस आणि 6 ग्रॅम ज्येष्ठमध घेऊन त्याची पूड करुन घ्यावी. त्यानंतर 1 लीटर पाण्यात ते उकळून घ्यावे. हा काढा तयार झाल्यानंतर त्यात 12 ग्रॅम खडीसाखर टाकावी आणि रोज 2 चमचे सकाळ आणि संध्याकाळ घ्यावे. लघवीच्या जागी होणारी जळजळ कमी होते.

🛑2. हिरड्या आणि दात मजबूत करते - हिरड्या मजबूत होण्यासाठी आणि दात दुखत असेल तर जवसचं तेल फायदेशीर ठरते. जवसच्या तेलाने मसाज करावा.

🛑3. कफ बाहेर काढणे -  जवसाचं पीठ घेऊन त्याने छाती शेकली तर कफ पातळ होऊन तो बाहेर पडण्यास मदत होते. यामुळे ताप देखील लगेच जातो.

🛑4. पाठदुखी - पाठ दुखत असेल तर दुखणाऱ्या जागी जवस बांधून ठेवावे.

🛑5. भाजलेल्या जागी बांधावे - एखाद्या ठिकाणी भाजलं असेल तर त्या ठिकाणी जवसचं तेल आणि चुन्याची निवळी एकत्र करुन बांधावी. यामुळे जखम लवकर बरी होते.

🛑6. पचन क्रिया सुधरते - आहारात जवसाचा वापर केल्यास भूक वाढते आणि पचनक्रिया देखील चांगली राहते.

🛑7. इतर फायदे - रोज सकाळी अनशेपोटी एक चमचा जवसाचे तेल प्यायल्याने बीपी, डायबेटीस, हृदयाचे आरोग्य चांगले राहते. हिवाळ्यात जवस खाल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. हृदयावरील पाण्याचा दाब कमी करण्यासाठी देखील जवस मदत करते.
*cp स्वास्थ माहिती ग्रुप fb*
[03/03, 7:27 PM] +91 73598 83635: --------------------------------------------------------
 *स्वतःमधला आत्मविश्वास कसा वाढवाल*
----------------------------------------------------------

अनेकदा आयुष्यात असे काही प्रसंग येतात की आपण आपला आत्मविश्वास गमावून बसतो. त्याचा परिणाम आपल्या दैनंदिन जिवनावर आणि कामावर होतो. जर आत्मविश्वास गमावला तर सर्व काही गमावलं असंच म्हणावं लागेल.
कारण आत्मविश्वास तुम्हाला जिंकण्याची उर्जा देतो. आत्मविश्वास तुम्हाला जगण्याची उर्मी देतो. जर तुम्ही कधी आत्मविश्वास गमावला तर तो परत मिळवणं गरजेचं आहे.

 *काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्हालाही तुमचा गमावलेला आत्मविश्वास वाढवता येतो.*

*१)काळजी करणं सोडा:*

चेहर्‍यावर कायम प्रसन्नतेचा भाव असू द्या. चेह-यावर असलेली एक स्माईल तुमचं मन प्रसन्न ठेवण्यास मदत करते. आतून द्वंद्व असेल तरी ते भाव चेहर्‍यावर येता कामा नये. सर्वांना मदत करा. लोकांशी प्रेमाने बोला व वागा. मात्र, चुकत असलेल्यांना पाठीशी घालू नका. अधिक कठोर नाही तरी योग्यरीत्या त्याला मार्गदर्शन करा.

*२)स्वत:ची स्तुती करणे चूक नाही:*

दररोज सकाळी आरशासमोर उभे राहून तुमच्यात असलेले सर्व चांगले गुण आठवून पाहा. व्यवस्थित कपडे परिधान करा आणि अप टू डेट राहण्याचा प्रयत्न करा. जरी कंटाळा येत असला तरी कोणातही काम सोडतं घेऊ नका. परफेक्ट माइंडसेटने घराबाहेर पडा. दिवसभरात कोणीही तुमची कशाबद्दलही स्तुती केली तर आभार माना परंतू गर्व बाळगू नका.

*३)चांगल्या लोकांची संगत गरजेची:*

तुमचा आत्मविश्‍वास आजूबाजूच्या लोकांवरही अवलंबून असतो. म्हणून चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. जर तुम्ही पॉझिटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहणार असाल तर तुमच्यात पॉझिटिव्ह एनर्जी नक्कीच येणार, पण जर तुम्ही निगेटिव्ह लोकांसोबत राहत असाल तर त्याचा तुमच्या आत्मविश्वासावर वाईट परिणाम होऊ शकतो. जे लोकं तुम्हाला प्रोत्साहित करतात, पडत्या काळात तुमची मदत करतात किंवा जे लोकं योग्य मार्गदर्शन करतात. मग ती व्यक्ती कुटुंबातील, मित्र किंवा सहकारी कुणी का असेना त्यांची संगत धरा

*४)अशक्य गोष्ट असली तरी प्रयत्न करा:*

अनेकदा आपण एखादी गोष्ट अशक्य आहे असं समजून प्रयत्न करणं सोडतो. मात्र प्रयत्न न करण्यामुळे तुम्ही तुमचा मोठा लॉस करता. प्रयत्न केल्यावरही अपयश आलं तरी त्यातून मिळालेल्या अनुभवातून तुम्हाला खूप काही शिकता येते. या गोष्टी तुमचा आत्मविश्वास वाढवतात. तुम्हाला स्वतःलाच काही गोष्टी कळू लागतात की जर आणखी थोडा प्रयत्न केला असता तर यश सहज मिळालं असतं. त्यामुळे प्रयत्न करणं कधीही सोडू नका.

*५)स्वत:साठी वेळ काढा:*

दिवसभराच्या धावपळीत स्वत:ला काय दिले याचा विचार करा. अर्थात स्वत:ला वेळ द्या. थोड्या वेळासाठी एकांतात रहा. स्वत:बद्दल विचार करा. मेडिटेशन करा किंवा स्वत:च्या हॉबीला वेळ द्या. स्वतःमध्ये असलेली हॉबी तुमच्या आयुष्यात पुन्हा रंगत आणते. तुमचा आत्मविश्वास वाढवते.

*पाहा यातील काही गोष्टी करून. याचा नक्की फायदा होईल तुम्हाला.*
------------------------------------------------
*संकलन :- सतीश अलोनी*
------------------------------------------------
[04/03, 12:16 PM] +91 73598 83635: उंबराचे औषधी
गुणधर्म

'उंबर आहे जिथे तिथे दत्तगुरूचा वास असे 'असे हिंदूधर्मात मानले जाते. याच्या औषधी गुणांमुळेच उंबराच्या वृक्षाला अध्यात्मिक महत्त्व आले आहे.

गालाच्या विविध विकारावर - उंबराचा चीक गालासाठी मोठे औषध आहे. लहान मुलांचे गाल सुजले असता त्यावर उंबराच्या चिकाचा जाड लेप लावतात ज्यामुळे सूज कमी होते.

शरीरातील कोणत्याही गाठीवर - आपल्या शरीरात जर कुठे गाठ आली असेल तर अशा कोणत्याही गाठीवर उंबराचा चीक लावला तर गाठ बसून तिचा निचरा होतो.

लहान मुलांना आव झाली असता - लहान मुलांना अनेकदा आव होते. या आवेवर उंबर उपयुक्‍त आहे.

उंबराच्या चिकाचे पाच-सहा थेंब साखरेतून त्या लहानग्याला खाण्यास द्यावे, लगेचच आव थांबते.

उष्णतेने तोंड आले असता - उष्णतेने तोंड आले असता उंबराच्या पानावर आलेल्या फोडांचा उपयोग करावा. उंबराच्या पानावरील फोड वाटून त्याची चटणी करावी. आणि त्यात थोडा मध व खडीसाखर घालून ज्याचे तोंड आले असेल त्याला ती चाटण्यास द्यावी. जर तोंडाचा दाह जास्त होत असेल तर दिवसातून दहा-बारावेळा हे चाटण चाटवावे. तोंड आलेले जाते.

अंगातील कडकीवर - कोणत्याही प्रकारच्या कडकीवर उंबराची फळे खायला देतात. चांगली पिकलेली उंबराची दोन फळे रोज सकाळी खडीसाखरेबरोबर खावीत. सर्व प्रकारची कडकी बरी होते.उंबराच्या मुळाचे पाणी मिळाल्यास अंगात कडकी राहात नाही.

सतत तहान-तहान होत असेल तर तृष्णा थांबविण्यासाठी उंबराची साल अगर कच्ची फळे पाण्यात उगाळून त्याचे चाटण द्यावे. यामुळे तेलकट खाऊन अगर तापामुळे जर का तहान लागत असेल तर तीही थांबते.

डांग्या खोकल्यावर - डांग्या खोकल्यावर उंबराचा चीक टाळूवर लावावा. लगेच खोकला ताबडतोब थांबतो.

उपदंश किंवा गर्मीवर - उपदंश म्हणजेच गर्मीवर उंबराची पिकी फळे पाण्यात उगाळून चाटण द्यावे.

किडनी स्टोनवर - उंबराच्या जुन्या झाडाच्या खोडाला सायंकाळी खाच द्यावी. त्यातून रस जिरपेल अशी खाच पाडावी आणि रात्रभर भांडे झाडाला लावून ठेवावे. सकाळी उठल्यावर उंबराचे ते औषधी जल जे साचते. ते प्यावे. असे काही दिवस नियमित केल्यास किडनी स्टोनचा विकार होत नाही.

लघवीच्या जागी आग, तिडीक मारणे, लघवीला ठणका, लघवीच्या जागेवरील व्रण इत्यादी तक्रारींवर उंबराच्या सालीचा काढा करून तो घेतल्यास त्वरित बरे वाटते. 40 ग्रॅम उंबराच्या सालीचा 1 लिटर पाण्यात एक अष्टमांश काढा उरवून त्यात खडीसाखर घालून दोन वेळा एक चमचा काढा घ्यावा.

गोवर कांजिण्यात - गोवर कांजिण्या ह्या उष्णताजन्य रोगात उंबराचा काढा सकाळ -संध्याकाळ एक छोटा चमचा घ्यावा. जुन्या उंबराच्या झाडाचे खोड सायंकाळी कापून त्यातून रस झिरपेल अशी खाच पाडावी आणि रात्रभर भांडे लावून ठेवावे. उंबराचे औषधी जल साचते. ते प्यायले असता उष्णतेचे विकार कमी होतात.

सर्व रोगांवर उपयुक्‍त उंबराचे सत्व - उंबराचे सत्व काळजीपूर्वक करावे. हे सत्व करण्याची कृती अशी, 5 किलो उंबराची पाने घ्यावीत ती स्वच्छ धुऊन चटणीसारखी बारीक वाटावीत. नंतर 20 लिटर पाण्यात ही चटणी मिसळून ते मिश्रण 10 लिटर शिल्लक राहील एवढे उकळवावे. नंतर गाळावे. आता गाळलेले पाणी परत उकळवावे. ते दाट होईपर्यंत सतत ही क्रिया करावी.

ह्यालाच रसक्रिया म्हणतात. हे उंबराचे सत्व, नाडीव्रण, भंगदर, कोणत्याही प्रकारचा व्रण असो वा सूज, तरी मुकामार लागला किंवा शरीरात नको त्या अवघड जागी गाठ आली तसेच गंडमाळा, कंठमाला यासारख्या रोगांचा निचरा या उंबराच्या सत्वाच्या लेपाने होतो. त्याची पट्टी अथवा लेप लावून वर कापूस लावावा. या सत्वाची गोळीदेखील अत्यंत गुणकारी आहे. तोंडात उष्णतेमुळे लालसरपणा व जखमा अथवा फोड आहे असतील तर उंबरसत्वाची गोळी तोंडात धरावी.हळूहळू चोखावी. यामुळे तोंडाचे उष्णतेचे विकार बरे व्हायला मदत होते.

व्रणशोथ, मुकामार, पापणीच्या सुजेवर, दंतरोगावर मूत्रविकारावर - उंबरापासून आयुर्वेदात एक गुणकारी व योग्य औषध तयार केले जाते. त्याचे नाव औदुंबरामृत. ते कसे तयार करतात?

औदुंबरामृताची कृती : उंबराची हिरवी, कोवळी पाने चार किलो स्वच्छ धुवून बारीक कुटावीत. ही 64 लिटर पाण्यात उकळावी, 16 लिटर पाणी राहिल्यावर स्वच्छ कपड्यात तयार झालेला कषाय गाळून घ्यावा. चोथा फेकून द्यावा. परत आठ लिटर राहीपर्यंत कषाय उकळावा. हा कषाय घमेल्यात काढावा. हे घमेले एका मोठ्या गंजात पाणी टाकून त्यात 4/6 विटा ठेवाव्यात. त्या विटांवर हे कषाय असलेले पातेले ठेवून गंजाखाली विस्तव चालू करावा.

गंजातील पाण्याची पातळी घमेल्याच्यावर जाऊ देऊ नये. गंजातील पाण्याच्या वाफेमुळे घमेल्यातील काढा अवलेहाप्रमाणे घट्ट होत आल्यावर घमेले उचलून घ्यावे. घमेल्यातील औषध थंड झाल्यावर त्यात टाकणलाहीचे चूर्ण 25 ग्रॅम घालावे व चांगले ढवळावे. नंतर स्वच्छ अशा बरणीत मिश्रण घालून ठेवून द्यावे. म्हणजे उंबराची रस क्रिया पूर्ण होते.ही सर्व कृती योग्य वैद्याच्या मार्गदर्शनाखाली करावी म्हणजे औदुंबरामृत अचूक होईल व त्याचे औषधी गुणही अबाधित राहतील.
[05/03, 7:11 AM] +91 73598 83635: चहा किंवा कॉफी घेण्यापूर्वी पाणी का प्यावे?

 : सकाळी उठल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा काय करता?
कपभर चहा किंवा कॉफी घेता.

अनेकांना ही सवय
असे आपल्यापैकी अनेकजण करतात. सकाळी झोपेतून उठल्यावर चहा किंवा कॉफी घेतल्याशिवाय फ्रेश वाटत नाही. ही सवय चुकीची असल्याची जाणीव अनेकांना आहे. परंतु, रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी काहीही घेतल्यास आरोग्यावर सारखाच परिणाम होतो, हे खूप लोकांना माहीत नाही.

कॉफी किंवा चहा घेण्यापूर्वी ग्लासभर पाणी प्यावे, याची अनेकांना कल्पना नाही. सकाळी किंवा संध्याकाळी, चहा किंवा कॉफी घेण्याआधी थोडं पाणी अवश्य प्या. ही सवय आरोग्यदायी आहे.

चहा किंवा कॉफी घेण्यापूर्वी पाणी का प्यावे?
चहा किंवा कॉफी घेण्यापूर्वी पाणी पिण्यामागचे कारण म्हणजे त्यामुळे पोटातील अॅसिडिटी कमी होते. चहा सुमारे ६ ph म्हणजे अॅसिडिक असतो आणि कॉफी ५ ph म्हणजे अॅसिडिक रेंज थोडीसी कमी आहे.
म्हणून तुम्ही जेव्हा सकाळी किंवा संध्याकाळी चहा किंवा कॉफी घेता तेव्हा अॅसिडिटी वाढते. तसंच काहीशी अल्सर्स आणि कॅन्सरच्या धोक्याची शक्यता असते. जर तुम्ही चहा किंवा कॉफी घेण्याआधी पाणी प्यायलात तर पोटातील अॅसिडची पातळी काहीशी सौम्य होते व पोटाच्या व इतर आरोग्याची हानी कमी होते. त्याचबरोबर चहाच्या अधिक अॅसिडिक स्वरूपामुळे दातांवर होणारा दुष्परिणाम कमी होतो. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि शरीरातून टॉक्सिन्स निघून जाण्यास मदत होते.
[05/03, 7:43 AM] +91 98905 23311: चरबी जाळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सप्लिमेंट्स बद्दल चे सत्य
• चरबी जाळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सप्लिमेंट्स हे सर्व समान पद्धतीने तयार केलेले नाहीत. प्रत्येक प्रकार काय करू शकतो आणि काय करू शकत नाही या बद्दल थोडेसे…. 
• वर्कआउट करताना शरीरातील मेटाबोलिक रेट वाढला जावा व त्यामार्गे शरीरातील बीटा अड्रेजनिक अड्रेलीन रेट वाढावा
• वर्कआउट करताना शरीरातील मेटाबोलिक रेट वाढला जावा व त्यामार्गे शरीरातील हायर उच्च टी 3 (थायरॉईड संप्रेरक) यांचा रेट वाढावा
• वर्कआउट करताना शरीरामधील फॅट अल्फा-ऍड्रेनर्जिक रीसेप्टर्सच्या मार्गे मोबिलिझ होऊन बर्निंग (जाळण्यासाठी) व्हावे                                       
• वर्कआउट करताना शरीरामधील फॅटी असिड ची वाहतूक आणि चरबीचा इंधनासाठी वापर वाढवा
• शरीरातील इन्सुलिन ची सेन्सव्हिटी ची वाढ करण्यासाठी 
• शरीरातील माइटोकॉन्ड्रियल अनउपलिंग प्रोटीन 1 (यूसीपी 1) उतेजीत करण्यासाठी
तसेच (फॅट बर्निंग) चरबी जाळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सप्लिमेंट्स मध्ये दुसरे हि खूप गोष्टी असू शकतात पण ह्या काही महत्वाच्या आहेत चला या आपण काही गोष्टी बघू

• बीटा अड्रेजनिक उत्तेजनाद्वारे चयापचय दरात वाढ करणे 
फॅट बर्निंग सप्लिमेंट हे सहसा   एफिड्रिन, सिनफ्रिन आणि चहाच्या पानांत किंवा कॉफीच्या बियांत असणारे कॅफिन हे उत्तेजक द्रव्य अप्रत्यक्षपणे समाविष्ट केलेले असतात. पण हि शरीरात फॅट बर्निंग ची  कामे करतात, आणि त्यामुळे  शहरातील मेटाबोलिक रेट वाढतो व फॅट लॉस होण्यास काही प्रमाणात मदत होते पण त्याचा इफेक्ट (परिणाम ) हा फार थोड्या काळासाठी असतो अभ्यासात असे आढळून आले कि  एफिड्रिन, सिनफ्रिन  आणि  कॅफिन असणारे  उत्तेजक द्रव्य  शहरातील मेटाबोलिक रेट हा फक्त ५% च वाढवतात व तरीही याचा परिणाम होऊ शकतो आणि स्पर्धेसाठी आपण डाएट करता तेव्हा  (फॅट)चरबीच्या शेवटच्या घटकास कमी होण्यास  मदत होते परंतु हे काही चमत्कार नाही.
फॅट बर्निंग सप्लिमेंट चे मुख्य उत्तेजक कार्य म्हणजे ती भूक कमी करते, ज्यामुळे आपण कमी खाता आणि आपण आपल्या आहाराचे (डाएट) चे प्लॅन निटनिटके करतो आणि जेव्हा आपण आहारात कंटाळता तेव्हा हे आपल्याला अधिक उर्जा देखील देते. आणि जेंव्हा आपल्याकडे अधिक उर्जा असल्यास, आपण अधिक वर्कआउट करता तसेच आपण हार्ड ट्रैनिंग कराता व फॅट बर्निंग सप्लिमेंट आपली चरबी कमी करण्यास मदत करेल.  पण  जेंव्हा आपण  फॅट बर्निंग सप्लिमेंट  चा वापर खूप प्रमाणात केल्यावर  प्रथम, ते शरीरातील कॉर्टिसॉलमध्ये वाढ करतात आणि आपल्यापैकी बर्‍याच जणांकडे आधीपासूनच त्यापेक्षा जास्त ( कॉर्टिसॉल ) असते परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा आपण  आपल्या  शरीरात फॅट बर्निंग सप्लिमेंट तीव्रपणे ओव्हरसिमुलेट करता तेव्हा बीटा  अड्रेजनिक रिसेप्टर्स सहजपणे डिससेन्टाइज ( संवेदनशीलता, काम करणे कमी करतात ) होऊ शकतात ते यापुढे शरीरातील अ‍ॅड्रेनालाईनला चांगला प्रतिसाद देत नाहीत  आणि जेव्हा असे होते तेव्हा चरबी कमी करणे खरोखर कठीण  होईल आणि आपल्याकडे ऊर्जा आणि प्रेरणा देखील कमी असेल. शेवटी, आपणास जास्त नर्व्हस, आणि वाईट वाटू लागेल. शेवटची काही पौंड फॅट जाण्याकरिता फॅट बर्निंग सप्लिमेंटची ही श्रेणी सर्वोत्तम आहे. म्हणूनच त्यांना अगदी सर्वात शेवटी मी काही आठवडे त्यांना वापरण्याची शिफारस करतो,
• शरीरातील टी 3 थायरॉईड संप्रेरक वाढवून शरीरातील मेटाबोलिक रेट वाढवणे

टी 3 थायरॉईड संप्रेरक हा आपला शरीरातील चयापचय दर (मेटाबोलिक रेट) वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. शरीर मुख्यतः टी 4 तयार करते जे नंतर टी 3 मध्ये रूपांतरित होते. टी 3 च्या पातळीस चालना देण्यासाठी आपण एकतर थायरॉईड संप्रेरक उत्पादन वाढवू शकता किंवा टी 4 ते टी 3 चे रूपांतरण वाढवू शकता. एकूणच थायरॉईड उत्पादनास चालना देण्यासाठी शरीराला (टी 3 थायरॉईड संप्रेरक) या हार्मोन्स बनविण्यासाठी विशेषतः, आयोडीन आणि टायरोसिन मिळणे आवश्यक असते व यामुळे हे थायरॉईड उत्पादनास थोडीशी मदत करू शकतात. तसेच टी 4 ते टी 3 रूपांतरण पर्यंत आपण हे करू शकतो त्यापैकी एक म्हणजे क्रॉनिकली एलिव्हेटेड कॉर्टिसॉल ते रूपांतरण कमी करणे होय. तसेच शरीरातील जस्तची (झिंक) कमतरता देखील कमी होऊन व हे त्रासदायक ठरेल कारण हे रूपांतरण होण्यासाठी जस्त (झिंक) आवश्यक आहे. तसेच हॉट-रोक्स® एक्स्ट्रीममध्ये असलेले रोडिओला आणि रास्पबेरी केटोन्स ह्या गोष्टी घेतल्यामुळे सुद्धा टी 4 ते टी 3 चे रूपांतरण अप्रत्यक्षपणे देखील वाढवू शकतात.     

• अल्फा-ऍड्रेनर्जिक रीसेप्टर्सच्या प्रतिबंधाद्वारे फॅट मोबिलायझेशन वाढवणे

आपल्याकडे दोन मुख्य प्रकारचे अडरेनर्जिक (अड्रेनालाईन) रिसेप्टर्स आहेत: बीटा आणि अल्फा रिसेप्टर्स.
बीटा रिसेप्टर्स "चालू" स्विच आहेत. ते सक्रिय केल्यावर ते हृदय गती, (हार्ट रेट) सीएनएस ऍक्टिव्हशन एनर्जी (उर्जा) मोबिलायझेशन (फॅट /चरबीसह) आणि मसल्स ची (स्नायूंची) ताकत वाढवतात. हे सर्व बहुतेक उत्तेजकांकडून लक्ष्य केले गेलेले रिसेप्टर्स आहेत.
अल्फा रिसेप्टर्स "ऑफ" स्विच आहेत. ते सक्रिय केल्यावर ते एनर्जी (ऊर्जा) / फॅट /चरबीची गतिशीलता (मोबिलायझेशन) हृदय गती (हार्ट रेट) कमी करते, सीएनएस सक्रियकरण कमी करतात इ. बंद करतात.
काही सप्लिमेण्ट्स हि अल्फा-अडरेनर्जिक रिसेप्टर्सचे विरोधी असतात. याचा सहज अर्थ असा की सप्लिमेण्ट्स अल्फा रीसेप्टर्स ब्लॉकेज करतात. आपण त्यांना ब्लॉक केल्यास, आपले शरीर जास्त काळ पर्यंत फॅट मोबिलायझेशन करून शरीराला एनर्जी (ऊर्जा) देत राहिल.
असा सिद्धांत आहे की शरीरात घट्ट, जाड चरबी असलेल्या साइट्समध्ये (जिथे आपल्याला सर्वात जास्त चरबी कमी करण्याची समस्या उद्भवते) जास्त अल्फा आणि कमी बीटा-अडर्नेर्जिक रिसेप्टर्स असतात, ज्यामुळे तेथे फॅट मोबिलायझेशन (चरबी जाळणे) करणे अधिक कठीण होते.
योहिम्बे एचसीएल / योहिमबाईन, जो हॉट-रोक्स एक्स्ट्रीममध्ये देखील आढळतो, तो अल्फा रिसेप्टर्सचा विरोधी आहे. त्या कारणास्तव, तो   फॅट मोबिलायझेशन चरबीच्या गतिशीलतेसाठी, विशेषत: शरीरात घट्ट, जाड चरबी असलेल्या ठिकाणी वाढवण्यासाठी हे कार्य करू शकते.
फक्त लक्षात घ्या की आपण जास्त ताण घेत असाल किंवा खूप जास्त क्रॉसफिट सारखी कसरत करण्याची योजना आखत असाल तर योहिम्बे घेणे हे कदाचित एक चांगली कल्पना असू शकत नाही:
 कारण फॅट बर्नर न घेता सुद्धा या प्रकारच्या वर्कआउट्समुळे तुम्ही शरीरातील अड्रेनालाईन वाढवू शकता जर फॅट बर्नर घेऊन अश्या प्रकारचा वर्कआउट्स केला तर आपण अडचणीत येऊ शकतो योहिम्बे-युक्त उत्पादनाचा उत्तम वापर जर करायचा असेल तर आपण स्थिर- कार्डिओ करणे गरजेचे असते
ही काही एक जादूची गोळी नाही, परंतु जेव्हा आपल्या शरीरातील घट्ट व जाड असे फॅट जात नाही आहे व आपल्याला ते घालवायचे आहे तेव्हा शरीराच्या हट्टी चरबीपासून मुक्त होण्यास हे मदत करू शकते. तसेच   व्यायामा बरोबर हे अधिक चांगले कार्य करते व यामुळे हे फॅट मोबिलायझेशन करून व्यायामास अधिक कार्यक्षम बनवेल. व त्याचा स्वतःवर एक चांगला प्रभाव पडेल पण हे व्यायामा पेक्षा कार्डिओ मध्ये याचा प्रभाव जास्त दिसून येईल

• वाढीव फॅटी असिड ट्रांस्पोटर किंवा इंधनासाठी चरबीचा वापर करणे
काही सप्लिमेण्ट हे माइटोकॉन्ड्रियामध्ये फॅटी असिड ट्रांस्पोटर ची सुधारणा करतात किंवा ते चरबीपासून उर्जा मिळणाऱ्या उत्पादनामध्ये असलेल्या एंजाइम वाढवतात. पण काही सप्लिमेण्ट हे केवळ असे करण्याचा दावा करतात, परंतु तसे करत नाहीत. उदाहरणार्थ, असेटिल-एल-कार्निटाईन चरबीचा इंधनासाठी अधिक कार्यक्षमतेने वापर करण्यास मदत करू शकते. तथापि, तो प्रभाव बर्‍यापैकी लहान आहे.
 एल-कार्निटाईन चे मुख्य फायदे मुख्यत: मेंदूच्या कार्यावर असतात, ज्यासाठी हे खरोखर प्रभावी आहे. (हे ब्रेन कँडी मधील घटकांपैकी एक आहे.) आता, काही बॉडीबिल्डर्स एल-कार्निटाईन ची इंजेक्टेबल आवृत्ती वापरतात आणि हे चरबी कमी होण्याकरिता हे थोडेसे चांगले कार्य करते असे दिसते, परंतु ते अजूनही अगदी किरकोळ आहे. रास्पबेरी केटोन्स फॅटी असिड हे चरबी तोडण्यासाठी एक जबाबदार एंजाइम आहे जेणेकरून ते वापरून मायटोकोन्ड्रिया ला इंधन मिळून फॅट बर्न केले जाऊ शकतात

• इन्सुलिन संवेदनशीलता वाढवणे

या ठिकाणी बहुतेक सर्वानी लोकांनी लक्ष केंद्रित केले पाहिजे. शरीराच्या कॉम्पोसिशन (संरचनेस) नीटनीटके करण्याव्यतिरिक्त, शरीरातील इन्सुलिन सेन्सेटिव्हिटी सुधारणे हे खूप आरोग्यदायी आहे.
 शरीरातील इन्सुलिन सेन्सेटिव्हिटी सुधारण्यात खरोखर कोणतीही कमतरता नाही. शरीरातील इन्सुलिन सेन्सेटिव्हिटी सुधारून चरबी कशी कमी करता येऊ शकते? व ते का महत्वाचे आहे? इन्सुलिन हा स्टोरेज हार्मोन आहे, जोपर्यंत तो बेसलाईनपेक्षा महत्त्वपूर्ण उंचावर आहे तोपर्यंत चरबी चे मोबिलायझेशन हे कमी व प्रभावी नाही. जर आपण इन्सुलिन ला न जुमानणारे (प्रतिरोधक) असाल तर आपले पेशी इन्सुलिनला चांगला प्रतिसाद देत नाहीत आणि परिणामी आपण जेवण खाताना आपण त्यात बरेच काही तयार केले पाहिजे (विशेषत: कार्बयुक्त आहार घेताना ).
आपण जर शरीरात जास्त इन्सुलिन तयार केल्यास त्यास सामान्य पातळीवर जाण्यास अधिक वेळ लागतो. व तसे केल्यास आपण आपले शरीराचा   फॅट मोबिलायझेशन मोडमध्ये" कमी वेळ घालवला ज्यामुळे चरबी कमी करणे कठीण होते.  इन्सुलिन रेसिस्टन्स असल्यामुळे शरीरामध्ये जास्त फॅट साठवणे गरजेचे नसते आणि साठले तर नंतर ते मोबिलायझेशन करणे कठीण होते आपण इन्सुलिन बद्दल अधिक संवेदनशील झाल्यास, आपण जेवताना त्याचे कमी उत्पादन करता आणि चरबीच्या हालचालीच्या स्थितीत अधिक वेळ देऊन तो सामान्य पातळीवर परत येतो. आणि यामुळे शरीरातील चरबी कमी करणे सुलभ करते

तसे खूप असे सप्लिमेण्ट्स आहेत कि जे इन्सुलिन सेन्सेटिव्हिटी वाढवण्यासाठी मदत करतात पण सायनिडिन -3-ग्लूकोसाइड (इंडिगो -3 जी) आणि बर्बेरीन हे दोन सर्वोत्कृष्ट घटक आहेत. जे इन्सुलिन सेन्सेटिव्हिटी वाढवण्यासाठी बरेच प्रभावी आहेत. तसेच इतर सप्लिमेण्ट्स मध्ये आर-एएलए, ओमेगा 3 फॅटी असिडस् आणि क्रोमियमचा एक छोटासा प्रभाव असतो... ऍपल साइडर व्हिनेगर आणि दालचिनीचा देखील इन्सुलिन सेन्सेटीव्हिटी (संवेदनशीलतेवर) सकारात्मक परिणाम होतो.  तसेच इतरही अनेक आहेत पण त्यामध्ये खास असे काहीही नाही इन्सुलिन सेन्सेटीव्हिटी वाढवणारे सप्लिमेण्ट्स घेतल्याने चरबी कमी होण्याचे प्रमाण पटकन किंवा फास्ट होणार नाही, पण ते चरबी कमी करण्याचे काम अधिक चांगल्या तऱ्हेने करतात व शरीर बरेच निरोगी बनवतात.

• मिटोकॉन्ड्रियल अनकॉप्लिंग प्रथिने 1 (यूसीपी 1) ऍक्टिवेट (सक्रिय) करणे 

यामुळे जास्त उष्णता आणि कमी उर्जा उत्पादन होते, याचा अर्थ असा की शरीरातील आवश्यक ऊर्जा उत्पादनासाठी आपल्याला शरीरातील जास्त चरबी जाळणे आवश्यक आहे. सर्वात प्रसिध्द "कंट्रोलर" आणि धोकादायक औषध म्हणजे डीएनपी. (DNP.)  हे एका वेळेला बॉडीबिल्डिंग सर्कलमध्ये फार लोकप्रिय होते, परंतु यामुळे थेट काही मृत्यू घडून आले. बेसिकली डीएनपी. (DNP.) हे शरीरातील एनर्जी (inefficient) अकार्यक्षम बनवून काम करतात. मुख्यतः एटीपी (उर्जा) मध्ये बदलण्याऐवजी ग्लूकोज आणि फॅटी असिडस् उष्णतेमध्ये बदलले जातात. याचा अर्थ शरीरात कार्य करण्यासाठी व पुरेसे एटीपी तयार करण्यासाठी आपल्यास अधिक फॅटी असिडस् / ग्लूकोजची आवश्यकता आहे. काही सप्लिमेण्ट्स (फॅट बर्नर) घटकांचा एक छोटा प्रभाव यूसीपी 1 वर होऊ शकतो परंतु खास काहीही नाही. पण जर एखाद्या गोष्टीचा यूसीपी 1 वर मोठा प्रभाव आलाच तर शरीरामध्ये तो बरेच संभाव्य (साईड इफेक्ट) दुष्परिणामांसह येईल.
सर्व फॅट बर्निंग सप्लिमेण्ट्स (चरबी कमी होणारी उत्पादने) हि उपयोगाची नसतात. असा नाही खरं तर बर्‍याच फॅट बर्निंग सप्लिमेण्ट्सना सायंटिफिक लॉजिकल (विज्ञानाचा) पाठिंबा आहे.
शरीरातील फॅट (चरबी) - कमी होण्यास मदत करण्यासाठी सर्वोत्तम धोरण म्हणजे इन्सुलिन सेन्सेटिव्हिटी (संवेदनशीलता) लक्ष्य करणे.
 अल्फा अडरेनर्जिक रिसेप्टर्सचे बर्नर हे प्रभावी आहेत, परंतु ते शरीरात जादू करत नाहीत. त्यांचा काळजीपूर्वक वापर केला पाहिजे, जेव्हा खरोखरच आवश्यक असेल तेव्हाच आणि तो पण फक्त शेवटच्या थोड्या काळासाठी आणि थोड्या काळासाठीच.
[05/03, 3:23 PM] +91 73598 83635: *ज्वारी ची भाकरी खा*
बहुतेक घरात रोज पोळी एवजी भाकरी जेवयला असते कारण ती पोळी पेक्षा लाभदायक आहे गहु पेक्षा ज्वारी मध्ये जास्त गुणधर्म आहेत
1.ज्या लोकांना ब्लड प्रेशर आहे त्यांनी आहारात ज्वारी ची भाकरी खावि त्याने ब्लड प्रेशर कंट्रोल राहते

2.आजकाल फास्ट फूड खण्याचे प्रमाण खूप वाढले आहे त्यामुळे लोक जास्त जाड होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे हे वजन कंट्रोल करण्यासाठी ज्वारी ची भाकरी आहारात घ्या

3.काही लोकांना ऍसिडिटी चा खूप त्रास असतो ज्वारी भाकरी खाल्याने तो कमी होतो व ज्वारी मुले पोट देखील नीट साफ होते.

4.शरोरात रक्तात असणारा घटक इन्सुलिन ज्वारी मुळे समतोल राहतो

5.दर आठवड्याला 2 दा ज्वारी ची भाकरी आहारात घ्या म्हणजे महिलांना पाळीच्या समस्या असतील तर त्या दूर होतील

6.ज्वारीच्या भाकरीमुळे कोलेस्टेरॉल समतोल राहते

7.ज्वारीच्या भाकरी मधील काही उपयोगी घटकामुळे किडनी स्टोन कमी होतो

8.आजारी माणसाला आहारात दूध व भाकरी द्यावी म्हणजे पचनास सोपे जाते
*cp आरोग्य सेवा ग्रुप*
[05/03, 3:23 PM] +91 73598 83635: ##** भेंडि...okra... LADY 'S. FINGER...

   आपण दैंनदिन आहारात वेगवेगळ्या भाज्या, खात असतो, काहि फळभाज्या,  काहि पालेभाज्या, . या सर्वच पौष्टिक, सत्वयुक्त असतात,   अशिच एक आपल्या औषधि गुणानि युक्त महत्वाचि भाजि आहे..ओकरा,.. भेंडि,, Abelmouschus. esculentus( Linn)  हे एक वानस्पतिक नाव आहे.
 ...
 ##* नि. आयुर्वेद##
   भरपुर विटामिन जसे,  vit c, vit A,. Vit E,  व ईतर मिनरल्स आहेत, हिचा फार महत्वाचा उपयोग म्हणजे
 आज वेगाने वाढलेला आजार  ,, मधुमेह,, यात होतो.
  भेंड्या चार, पाच घेउन कापून पाण्यात रात्रभर  ठेवा. व सकाळि कुस्करून , गाळून ते पाणि प्यावे, फार वेगाने रक्तशर्करा नियंत्रित होते.  मोठ्या प्रमाणात तंतूमय घटक ( फायबर) असल्याने  मलावरोध दूर होउन  सुलभरित्या
 मल पुढे ढकलल्या जातो, बध्दकोष्ठ, बवासिर, मूळव्याध हे आजार होत नाही.

##* नि. आयुर्वेद##*
  व्यापक प्रमाणात विटामिन  A असल्याने याच्या सेवनाने डोळे  सक्षम होतात,  मोतिबिंदू, काचबिंदू, हे आजार होत नाही, यात भरपुर ल्युटिन, बीटि,- कँरोटिन सारखे अँटि आँक्सिडंट असल्याने मेटाबाँलिजम वाढुन भूक लागते, पचन निट होते, पोटँशिआम, व मँग्नेशिअम चे उत्तम प्रमाण असल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित राहतो,
     भेंडित तेल शोषणाची क्षमता असल्याने याचे पाणि केसांना लावल्यास ज्यांना  आँईली हेअरचा त्रास आहे तो कमि होतो, . हेच पाणि चेहर्याला लावले असता, तैलिय त्वचा व त्यामूळे येणारे पिंपल, मुरूमे कमि  होतात

## नि. आयुर्वेद##
 भ्रूण विकासाकरता भेंडि खाण्याचा सल्ला दिला जातो
 गर्भवति स्रियांना, कारण यात फौलेट मोठ्या प्रमाणात आहे, कँसर सारख्या दुर्धर आजारात याचे सेवन फायद्याचे ठरते, कारण, विषारि  द्रव्ये( टाँक्जिन्स) याच्या सेवनाने बाहेर  पडतात. भेंडित आर्यन भरपूर असल्याने
 हिमोग्लोबिन चा स्तर नेहमि वाढत राहतो याच्या सेवनाने व अँनिमियाचा धोका टळतो..
    यात जो चिकट स्राव असतो तो हाडे मजबूत ठेवतो,
 व फ्रँक्चर झाल्या�
[06/03, 10:37 PM] +91 73598 83635: 🍃💐🎋

*टॉन्सिल का रामबाण उपाय | Tonsils*

*लहसुन* : लहसुन की एक गांठ को पीसकर पानी में मिलाकर गर्म करके उस पानी को छानकर गरारे करने से टांसिल के बढ़ने की बीमारी में लाभ मिलता है।

*पपीता* : टांसिल बढ़ने तथा गले में दर्द होने पर 1 गिलास गर्म पानी में 1 चम्मच पपीते का दूध मिलाकर गरारे करने से तुरंत आराम हो जाता है। या कच्चे पपीते के हरे भाग को चीरकर उसका दूध निकालकर 1 चम्मच दूध को 1 गिलास गुनगुने पानी में डालकर गरारें करें। इससे टॉसिल में लाभ मिलता है।

*लौंग* : एक पान का पत्ता, 2 लौंग, आधा चम्मच मुलेठी, 4 दाने पिपरमेन्ट को एक गिलास पानी में मिलाकर काढ़ा बनाकर रोगी को पिलाने से टांसिल बढ़ने में लाभ होगा।

*अजवाइन* : 1 चम्मच अजवाइन को 1 गिलास पानी में डालकर उबाल लें। फिर इस पानी को ठंडा करके उससे कुल्ला और गरारे करने से आराम आता है।

*ग्लिसरीन* : ग्लिसरीन को फुरेरी (रूई के फाये से) टांसिल पर लगाने से सूजन कम हो जाती है। या गर्म पानी में ग्लिसरीन मिलाकर कुल्ला करने से गले में काफी आराम आता है।
[07/03, 6:38 AM] +91 73598 83635: *वारंवार लघवीला येत असेल तर करा ‘ हे ‘ उपाय*







 मूत्रविसर्जन ही आपल्या शरीरातले अशुद्ध पदार्थ शरीराबाहेर उत्सर्जित करण्याची एक नैसर्गिक क्रिया आहे. प्रत्येक निरोगी व्यक्तीच्या मूत्रपिंडातून दर तासाला ७० ते ८० मिली एवढे मूत्र तयार होत असते. काहींना दिवसातून अनेकवेळा लघवीला जावे लागते. याची कारणे अनेक आहेत. पण प्रत्येक वेळेस लघवी भरपूर होते. तर इतरांना अगदी थोडी थोडी आणि सतत होत राहते. काही रुग्णांमध्ये दिवसा विशेष नाही. पण रात्री खूप वेळा लघवीला उठावे लागते.असे विविध त्रास अनेक आजारात होतात.

*वारंवार लघवीला येण्याची कारणे*

१) मूत्रात जर जंतुसंसर्ग झाला. तर जास्त वेळा येते. मूत्राशयाला सूज असल्यास, मूत्रपिंडे निकामी झाल्यावर लघवीचे प्रमाण वाढते.

२) मधुमेहात लघवीचे प्रमाण वाढलेले असते. किंबहुना रात्रीच्या वेळेस सतत लघवीसाठी उठणे हे मधुमेहाच्या प्राथमिक निदानाचे व्यवच्छेदक लक्षण मानले मानले जाते.

३) जास्त प्रमाणात पाणी, सरबत आणि इतर द्रव पदार्थ पिण्यात आले असल्यास जास्त लघवी होते. तसेच चहा, कॉफी, थंड पेये, मद्य जास्त प्रमाणात घेणार्‍या लोकांना जास्त प्रमाणात आणि वारंवार लघवीला होते.

४) खूप थंड हवामानात राहणार्‍यांना, सतत एसीमध्ये काम करणार्‍यांना हि वारंवार लघवीला जावे लागते.

वारंवार लघवीला येत असेल तर हे उपाय करा

१) आहारामध्ये जास्त तेलकट मसालेदार पदार्थ टाळावेत.

२) चहाकॉफी, मद्य यांसारखे उष्णपान टाळावे. धूम्रपान टाळावे. दिवसातून -१० ग्लास पाणी प्यावे.

३) पाणी पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळेही हि वारंवार लघवीला जाण्याचा त्रास होऊ शकतो.

४) आहारामध्ये जास्त चोथायुक्त आहाराचा वापर करावा. मधुमेहामध्ये रक्तातील शर्करेचे प्रमाण योग्य राखण्यासाठी उपचार घ्यावा
🌹आरोग्यम् धनसंपदा🌹
[08/03, 9:48 PM] +91 73598 83635: *मासिक पाळी चक्र*

प्रत्येक स्त्रीला *दर २७ ते ३० दिवसांमध्ये* मासिक पाळी येते. याचा कालावधी *वय वर्ष १२ ते ४५-५०* पर्यंत असतो. मासिक पाळी संपल्यानंतर दोन आठवड्यांनी किंवा पुढची पाळी येण्या अगोदर दोन आठवडे स्त्रीचे बीजांड परिपक्व होऊन बीजपुंजापासून वेगळे होते.

*ऋतूस्त्राव चक्र २५ ते ३६ दिवसांचे* असते. फक्त १० ते १५ टक्के स्त्रियांमध्ये हे चक्र अचूक २८ दिवसांचे असते.
पाळी सुरू झालेल्या लगेचच्या काळात तसेच पाळी थांबण्याच्या वेळी हा फरक ठळकपणे दिसून येतो, आणि दोन पाळ्यांमधील कालावधी देखील अधिकतम असतो.
*रक्तस्त्राव ३ ते ७ दिवस* किंवा सरासरी ५ दिवस सुरू असतो. या दरम्यान ०.५ ते २.५ औंस रक्त जाते. *एका सॅनिटरी नॅपकिन मध्ये १ औंस रक्त शोषलं जाऊ शकतं.*

*Shanvi SK*
*9867586969*
*Wellness Coach*
[08/03, 9:48 PM] +91 73598 83635: *मासिक पाळी येते म्हणजे नेमकं काय होतं ?*
स्त्री (मुलगी) वयात आल्यावर योनीमार्गातून दर महिन्यास जो रक्तस्राव होतो, त्याला मासिक पाळी (Menstrual cycle/ एमसी) असे म्हणतात. मुलगी साधारणपणे १२-१३ वर्षांची झाली की, मासिक पाळी सुरु होते. कधी कधी या अगोदरही सुरु होऊ शकते. दर महिन्याला एक स्त्रीबीज बिजाडांतून पक्व होऊन बाहेर पडते. त्याच्या वाढीसाठी गर्भाशयात एक आच्छादन ही तयार केले जाते. योग्य काळात स्त्री व पुरूषाच्या वीर्यातील पुरूषबीज व स्त्रीच्या गर्भाशयातील स्त्रीबीज यांचा संयोग होऊन गर्भ तयार होतो. पण ज्यावेळी हे स्त्रीबीज फलित होत नाही त्यावेळेस फलित न झालेल्या बिजासहित आच्छादन बाहेर टाकले जाते. ते रक्ताच्या स्वरुपात योनी मार्गाद्वारे बाहेर टाकले जाते म्हणून हा रक्तस्राव होतो. रक्तस्त्राव होणाऱ्या या ५ ते ७ दिवसांच्या कालावधीला मासिक पाळी येणे अस म्हणतात.

*Shanvi SK*
*9867586969*
*Wellness Coach*
[08/03, 9:48 PM] +91 73598 83635: *मासिक पाळी समस्या*

मासिक पाळीशी संबंधित समस्यांवरील इलाज व उपचार हे मुख्यतः त्या समस्येच्या स्वरूपावर व ती आढळण्याच्या कालावधीवर अवलंबून असतात. किरकोळ समस्यांवर किंवा सहा महिन्यांपेक्षा कमी काळपर्यंत दिसलेल्या समस्यांवर डॉक्टर साधारणपणे जीवनशैली बदलण्याचे किंवा स्वतःच करण्याजोगे उपाय सुचवतात, उदाहरणार्थ -

▪️नियमित व्यायाम
संतुलित आहार घेणे
▪️आहारात जास्तीचे लोह, कॅल्शिअम आणि ब जीवनसत्वाचा समावेश करणे (अथवा पूरक औषधे किंवा गोळ्या घेणे)
▪️मासिक पाळीच्या वेदनांसाठी पॅरासिटेमॉल घेणे
▪️गरम पाण्याची बाटली वापरणे
▪️पुरेशी झोप आणि आराम
▪️मुड स्विंग होत असेल तर एखाद चॉकलेट खाणं उत्तम

ह्या अगदीच किरकोळ समस्या आहेत , पण मासिक पाळी मुळे बऱ्याच स्त्रियांना मोठ्या आजारांना देखील सामोरं जावं लागतं, त्याबद्दलची माहिती देखील लवकरच मिळेल.

*Shanvi SK*
*9867586969*
*Wellness Coach*
[08/03, 9:48 PM] +91 73598 83635: *मासिक पाळीच्या दिवसात स्वच्छता महत्वाची*

ज्या दिवसात स्वच्छता सर्वात जास्त गरजेची असते, नेमके त्याच दिवसात स्त्रिया त्याकडे दुर्लक्ष  करतात. मात्र हे दुर्लक्ष नंतर आजारात परावर्तित होऊन त्रासदायक ठरू शकते. केवळ अस्वच्छतेमुळे जंतुसंसर्ग झाल्याने अनेक स्त्रियांना स्त्रीरोगतज्ज्ञांकडे जाण्याची वेळ येते. मासिक पाळीसाठी आज बाजारपेठेत सतराशे साठ प्रकारची सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध असली तरी केवळ ती वापरणे एवढेच स्वच्छतेसाठी पुरेसे नाही.

या दिवसात शारीरिक व मानसिक स्तरावर होत असलेल्या बदलांमुळे स्त्रियांना ताण येतो व त्याचा साहजिक परिणाम या चार दिवसांकडे दुर्लक्ष करण्याकडे होतो. अर्थातच जेव्हा स्वच्छतेबाबत अधिक जागरूक राहणे गरजेचे असते नेमके तेव्हाच त्याबद्दल उदासीनता बाळगली जाते. मात्र त्यामुळे जंतुसंसर्गापासून कर्करोगापर्यंतच्या आजारांना आमंत्रण मिळते. त्यामुळे दर महिन्याला येणारी अडचण असा दृष्टिकोन न ठेवता मासिक पाळीच्या दिवसांमध्ये स्वच्छता कशी राखला येईल याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

*अस्वच्छता म्हणजे आजारांना निमंत्रण*
योनी हा स्त्रियांच्या शरीरातील महत्त्वाचा आणि नाजूक भाग आहे. समाजामधील गैरसमजुतीमुळे स्त्रिया मासिक पाळी, योनीमार्ग या विषयावर बोलणे टाळतात. मात्र या प्रवृत्तीमुळे स्त्रिया या भागातील स्वच्छता आणि आजाराकडे दुर्लक्ष करतात. मात्र मासिक पाळीच्या दिवसांमध्ये याची स्वच्छता केली नाही तर खाज येणे, जंतुसंसर्ग होणे, पांढरे पाणी जाणे यांसारखे आजार होऊ शकतात. योनीमार्गाचा जंतुसंसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी बराच अवधी लागतो त्यामुळे वेळीच स्त्रियांनी योनीमार्गाची स्वच्छता करून आजारापासून दूर राहावे.

▪️वेळोवेळी किंवा दिवसातून 3 वेळा तरी नॅपकिन बदलणे
▪️योनीमार्ग प्रत्येक वेळी स्वच्छ ठेवणे
या दोन सर्वात म्हत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

*Shanvi SK*
*9867586969*
*Wellness Coach*
[08/03, 9:49 PM] +91 73598 83635: *मासिक पाळी आणि व्यायाम*

मासिक पाळी सुरू झाल्यापासून बर्‍याच स्त्रिया व्यायाम करणे थांबवतात, स्वत: ला व्यायाम न करण्याचे निमित्त देतात आणि नंतर चॉकलेट आणि कॅलरीयुक्त पदार्थांवर असतात .. आणि आपण काही दिवसांतच व्यायाम पुन्हा सुरू करु असा विचार करतात.

हे खरं आहे, की मासिक पाळीच्या कालावधीच्या दरम्यान *प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन हे दोन्ही हार्मोन्स सर्वात कमी होतात*, ज्यामुळे कंटाळा येतो आणि कमी उत्साही वाटू शकते. व्यायाम केल्याने फायदा होतो असं नाहीए पण हा टप्पा थोडा सुखकर होतो.

*असे कोणतेही संशोधन नाही जे सूचित करते की पाळी दरम्यान व्यायाम करणे आरोग्यासाठी वाईट आहे.* खरं तर, पाळीच्या काळातही व्यायामाच्या सवयीला चिकटून राहिल्यास मासिक पाळीबरोबर येणाऱ्या काही सामान्य तक्रारी सुलभ होऊ शकतात.
या व्यतिरिक्त, जर पाळीच्यावेळी तुमच्या शरीराला फुगीरपणा जाणवत असेल तर व्यायामामुळे घामाद्वारे शरीरातील पाणी बाहेर फेकले जाते, ज्यामुळे हा त्रास कमी होतो.

फक्त सर्वात वेदनादायक वेळ ओळखा जी बहुतेक स्त्रियांमध्ये साधारणत: काही तासच राहते आणि या दरम्यान कोणताही तीव्र व्यायाम टाळता येईल.
आपण या काळात जड आणि कठोर व्यायाम करू शकता की नाही ते ठरवा. अन्यथा आपल्या दिनक्रमात हलका व्यायाम केला तरी चालेल, परंतु पूर्णपणे बंद करू नका.

*Shanvi SK*
*9868586969*
*Wellness Coach*
[08/03, 9:49 PM] +91 73598 83635: *मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती*

'मेनोपॉज’ अर्थात ‘रजोनिवृत्ती’ हा आजार नव्हे. प्रत्येक स्त्रीला आयुष्यातील या टप्प्याला सामोरे जावेच लागते. मासिक पाळी सुरू होण्याच्या वयात मुली मनाची जी घालमेल अनुभवतात, तीच घालमेल आणि अस्वस्थता मेनोपॉजच्या काळातही स्त्रियांना सतावते. मात्र हा  निसर्गचक्राचाच एक भाग आहे. जीवनातल्या या पर्वाला सकारात्मक दृष्टीकोनाने स्वीकारणे आवश्यक आहे.

🎯 *मेनोपॉज म्हणजे स्त्रियांची मासिक पाळी कायमची बंद होणे.*  सर्वसाधारणपणे वयाच्या *४५ ते ५० व्या वर्षी* स्त्रीला मेनोपॉज येऊ शकतो. अशा वेळी जर एखाद्या स्त्रीला एक वर्षांपर्यंत मासिक पाळी आलीच नाही तर तिला मेनोपॉज आला असे म्हणता येते. तरीही या स्त्रियांनी पाळी चुकल्याची शंका आल्यावर स्त्रीरोग तज्ञांकडून तो मेनॉपॉजचाच टप्पा असल्याची शहानिशा करून घेणे आवश्यक आहे. पाळी बंद होण्याआधी काही वर्षे आधीपासूनच स्त्रियांच्या शरीरात त्या दृष्टीने काही बदल घडायला सुरुवात होते. या काळाला *‘पेरीमेनोपॉजल पिरीयड’* म्हणतात. हा काळ साधारणपणे ३ ते ४ वर्षांचा असू शकतो.

 जर एखाद्या स्त्रीला वयाच्या ३५ वर्षांच्या आधीच मेनोपॉज आला तर त्याला *‘अर्ली’ किंवा अकाली मेनोपॉज* असे म्हटले जाते. अकाली मेनोपाज अर्थातच विरळा आढळतो. लवकर मेनाोपॉज येण्याची ही तक्रार आनुवांशिक असू शकते. आईला लवकर मेनोपॉज आला असेल तर मुलीचीही तीच प्रवृत्ती असू शकते. स्त्रीला ‘पेल्व्हिक इन्फेकशन’ किंवा क्षयासारखा एखादा आजार होऊन गेल्यामुळे तिच्या ओव्हरीजवर परिणाम होऊनही अकाली मेनोपॉज येऊ शकतो. 

*मेनोपॉजची लक्षणे*

▪️ मासिक पाळी अनियमित होऊन हळूहळू पूर्णपणे बंद होणे.

▪️मानसिक स्थितीत अकारण बदल होणे. एका क्षणी आनंदी वाटणे तर दसऱ्याच क्षणी काहीही सबळ कारण नसताना निराशा दाटून येणे.

*हॉट फ्लशेस*

▪️सारे काही व्यवस्थित असताना काही क्षणातच शरीराचे तापमान वाढते. लगेच थोडय़ा वेळात हे तापमान कमी होऊन थंड वाटते. यामुळे दरदरुन घाम सुटतो. कधी- कधी रात्री झोपमोड होते.
▪️पचनशक्ती मंदावल्यामुळे सतत पोट गच्च झाल्यासारखे वाटते.
▪️स्मरणशक्ती कमी होते.
▪️योनीमार्ग कोरडा पडून शारिरिक संबंधास त्रास होतो.
▪️सांधे दुखी
▪️ वजनात वाढ. विशेषत: पोटाचा घेर वाढतो.
▪️ त्वचा कोरडी होऊन अंगाला खाज येणे. त्वचेवर सुरकुत्या दिसणे, त्वचा सैल पडणे.
▪️ नखे/ हाडे ठिसूळ होणे. इ.

ही सगळी लक्षणे प्रत्येक स्त्रीमध्ये दिसतीलच असे नाही. लक्षणांची तीव्रताही कमी- अधिक होऊ शकते.

*मेनोपॉजनंतर स्त्रीच्या शरीरातील ‘फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन’ आणि ‘ल्युटेनायझिंग हॉर्मोन’ या हॉर्मोन्सचे प्रमाण वाढते तर ‘इस्ट्रोजेन’ या हॉर्मोनचे प्रमाण कमी होते.*

*मेनोपॉज नंतरच्या आवश्यक तपासण्या*

▪️सीरम कॅल्शिअम.

▪️ सीरम व्हिटामीन डी- ३

▪️ बोन डेन्सिटी

*Shanvi SK*
*9867586969*
*Wellness Coach*
[09/03, 11:26 AM] +91 73598 83635: आजचा विषय: भूक

भूक लागत नसली तर त्याकडे दुर्लक्ष करणे चांगले नाही. बऱ्याचदा चमचमीत किंवा आवडणारा पदार्थ समोर आला तर तो खाण्याची इच्छा होते, मात्र ही काही खरी भूक नव्हे. उलट भूक नसताना असे काहीतरी खाल्ले तर त्यामुळे पचन बिघडण्याचाच संभव जास्ती असतो. समोर आलेले अन्न खाण्याची इच्छा होणे, नीट भूक लागणे, खाल्लेल्या अन्नाची चव व्यवस्थित समजणे या गोष्टी एकमेकांना पूरक असतात. मात्र कधीतरी असेही दिसते की भूक लागलेली असते; पण खायला घेतले की अन्न जात नाही किंवा तोंडाला चव राहत नाही. हे सर्व त्रास कमी अधिक फरकाने जाठराग्नीशी संबंधित असतात.

वेळेवारी आणि छान, व्यवस्थित भूक लागणे हे आरोग्याचे सूचक लक्षण आहे. अगोदर सेवन केलेले अन्न पचले, की पुन्हा भूक लागणे स्वाभाविक असते आणि भुकेची संवेदना जाणवल्यानंतरच जेवणे आरोग्यासाठी चांगले असते. मात्र जेवणाची वेळ झाली आहे म्हणून जेवणे हे बरोबर नाही. सध्या मात्र असे करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे असे दिसते.

बऱ्याचदा चमचमीत किंवा आवडणारा पदार्थ समोर आला तर तो खाण्याची इच्छा होते. मात्र ही काही खरी भूक नव्हे. उलट भूक नसताना असे काहीतरी खाल्ले तर त्यामुळे पचन बिघडण्याचाच संभव जास्ती असतो. समोर आलेले अन्न खाण्याची इच्छा होणे, नीट भूक लागणे, खाल्लेल्या अन्नाची चव व्यवस्थित समजणे या गोष्टी एकमेकांना पूरक असतात. मात्र कधीतरी असेही दिसते की भूक लागलेली असते; पण खायला घेतले की अन्न जात नाही किंवा तोंडाला चव राहत नाही. हे सर्व त्रास कमी अधिक फरकाने जाठराग्नीशी संबंधित असतात. विशेषतः भूकेच्या प्रमाणावरून व स्वरूपावरून अग्नीचे तीन प्रकार करता येतात.

मंदाग्नी - म्हणजे अग्नीचे काम मंदावल्यामुळे भूक अजिबात न लागणे. सहसा अग्नीवर अतिरिक्त कामाचा बोजा अल्याने तसेच कफदोष वाढल्याने ही अवस्था निर्माण होते.
तीक्ष्णाग्नी - यात खूप भूक लागते, नुकतेच जेवले असले तरी पुन्हा खाण्याची इच्छा होते. सहसा पित्तदोष वाढल्यामुळे असे होऊ शकते.
विषमाग्नी - विषम म्हणजे अनियमित. यात कधी भूक लागते, कधी अजिबात खावेसे वाटत नाही. कधी जड अन्नसुद्धा सहजतेने पचते तर कधी साधा, हलके अन्नही पचत नाही. यात बरोबरीने पोटात गुडगुडणे, पोटात गुबारा धरणे, दुखणे यासारखी लक्षणे असतात.

प्रकृतीचा आणि अग्नीच्या या प्रकारांचा काही प्रमाणात एकमेकांशी संबंध असतो मात्र प्रकृती कोणतीही असली तरी वेळेवारी, नीट भूक लागावी यासाठी पुढील उपाय योजता येतात,
* भूक लागावी, खाण्याची इच्छा व्हावी यासाठी जेवणाच्या अगोदर आल्याचा छोटा तुकडा थोड्याशा काळ्या मिठाबरोबर खाणे, तसेच सकाळी उठल्यानंतर सुंठ, गूळ व तूप यापासून तयार केलेली लहान सुपारीच्या आकाराची गोळी घेणे चांगले असते.
* भूक नसली तर काहीतरी चविष्ट खायची इच्छा होते. अशावेळी तेलकट, चमचमीत वगैरे पदार्थांऐवजी आमसुलाचे सार; जिरे, हिंग टाकून तयार केलेले मुगाचे कढण; कढीपत्ता, लसूण, सुंठ, मिरी वगैरे टाकून केलेल्या कढीबरोबर खिचडी असा साधा, हलका पण चविष्ट आहार घेणे चांगले होय.
*अपचनाची लक्षणे अधूनमधून दिसत असल्यास भाताच्या पहिल्या घासाबरोबर पाव चमचा हिंग्वाष्टक चूर्ण व दोन-तीन थेंब तूप घेणे, किंवा दुपारच्या जेवणानंतर वाटीभर ताजे ताक पाव चमचा हिंग्वाष्टक टाकून घेणे उपयुक्त होय.
* खावेसे वाटत नाही, गॅसेस होतात, अशावेळी जेवणापूर्वी चमचाभर लिंबाच्या रसात आल्याच्या रसाचे पाच-सहा थेंब व दोन चिमूट सैंधव टाकून घेता येते.
* तोंडाला चव नसणे, अपचन, गॅसेसचा वारंवार त्रास होणे यावर लसूण, ओवा, हिंग, आले, मिरी, हळद, सुंठ वगैरे मसाले उपयुक्त असतात. रोजच्या स्वयंपाकात या गोष्टींचा समावेश करणे चांगले होय.
* कोथिंबीर, पुदिना, आले, लसूण, जिरे यापासून तयार केलेली चटणी जेवणाचा सुरवातीला खाल्ली तर चांगली भूक लागते. आले-ओल्या हळदीचे लोणचे, पुदिन्याची चटणी किंवा आवळ्याचे लोणचे जेवणाच्या मधेमधे तोंडी लावणे चांगले.
* भूक फारच कमी असेल तर खाववेल तेवढी साळीच्या लाह्यांची तूप-जिरे, आले, सैंधवासह तयार केलेली पेज खाता येते किंवा जेवढी भूक असेल तेवढ्या प्रमाणात तांदळाचा मऊ-पातळ भात, पातळ मुगाची खिचडी, जुने लिंबाचे लोणचे अशी आहारयोजना करता येते.
* जेवणानंतर ओवा, आले, सैंधव मीठ वगैरे टाकून ताजे ताक पिण्याने पचन नीट होण्यास तसेच भूक लागण्यास मदत मिळते.
* प्यायचे पाणी 20 मिनिटे उकळवलेले असणे व शक्‍यतो गरमच पिणे हेसुद्धा भूक नीट लागण्यास मदत करणारे असते, निदान जेवताना तरी असे अगोदर उकळलेले गरम पाणी पिणे अधिक गुणकारी होय.
* आठवड्यातून एक दिवस रात्री पूर्ण लंघन करणे हेसुद्धा पचन सुधारण्यासाठी आणि पर्यायाने वेळेवर भूक लागण्यासाठी सहायक असते.
मंदाग्नी तसेच विषमाग्नी असणाऱ्यांसाठी हिंग्वाष्टक चूर्ण, लवणभास्कर चूर्ण, शंखवटी वगैरे औषधे घेण्याचा उपयोग होतो.
खूप भूक लागणाऱ्यांनी अवेळी भूक लागेल तेव्हा साळीच्या लाह्या, राजगीऱ्याची वडी, मूगाचा लाडू यासारख्या पित्तशामक गोष्टी खाणे, फारच भूक असली तर साबुदाण्याची खीर किंवा भरपूर तूप घालून मुगाची खिचडी घेता येते.

भूक न लागण्यामागे अपचनाव्यतिरिक्त इतरही अनेक कारणे असू शकतात. बरेच दिवस भूक लागत नसली, बरोबरीने वजन बरेचसे कमी होत असले, खरोखरच काहीही खावेसे वाटत नसले तर ते एखाद्या अवघड विकाराचे निदर्शकही असू शकते. उदाहरणार्थ काविळीमधे भूक लागत नाही, यकृत, किडनी या अवयवांशी संबंधित आजारांमध्ये भूक कमी होते, थायरॉइड ग्रंथीचे काम खालावले तरी भूक मंदावते, टीबी, एड्‌स, पोटाचा, आतड्याचा कर्करोग, तीव्र स्वरूपाचे नैराश्‍य किंवा इतर मानसिक विकार यामधेही भूक कमी झालेली दिसते. केमोथेरपी, प्रतिजैविकांचा दीर्घकालीन वापर, तीव्र वेदनाशामक औषधांचा सातत्याने वापर यामुळेसुद्धा भूक कमी होते. नशा आणणाऱ्या द्रव्यांच्या आहारी जाण्यानेही भूक लागेनाशी होते. फारच कमालीचे दुःख, चिंता, निराशा यामुळेसुद्धा भुकेची संवेदना हरपते. वय जसजसे वाढते, तसतशी भूक कमी होणे स्वाभाविक असते. गरोदरपणात विशेषतः पहिल्या तीन महिन्यांत काही स्त्रियांना भूक लागत नाही.

एकंदर पाहता भूक लागत नसली तर त्याकडे दुर्लक्ष करणे चांगले नाही. वर उल्लेखलेले घरगुती उपचार तसेच खाण्यापिण्यात बदल करूनही जर अधिकाधिक एका आठवड्यात फारसा फरक पडला नाही तर मात्र तज्ज्ञांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन घ्यायलाच हवे.      डॉ .श्री .नितिन जाधव .संजीवन चिकित्सक. डोंबिवली. 9892306092.
[09/03, 10:36 PM] +91 73598 83635: हे वाचाल तरच वाचाल...!!!

वयाच्या ५१ व्या वर्षीही चष्मा नसलेले,
कसल्याही गोळ्या मागे लागल्या नसलेले जीवन जगायचंय ?
मग हे वाचा !
***
एक सत्य सांगतो. जे मला १४ वर्षांपूर्वी प्रसिद्ध हार्ट सर्जन डॉ. जगदीश हिरेमठ यांनी सांगितले. ( हार्ट attact मुळे icu मध्ये होतो मी, तर डिस्चार्ज देताना त्यांनी जे सांगितले त्याचा इथे सारांश सांगतोय ).

ते म्हणाले कि, "मिस्टर मिहीर , एक लक्षात घ्या. *जेवण हेच खरे औषध असते.*
त्यातून योग्य तो आहार आपण निवडून खाल्ला तर तब्येत चांगली राहते.

जो ज्याचा सिझन आहे त्याचवेळी त्या भाज्या / फळे खा ! उगीच फ्रोजन मिळतात म्हणून हिवाळ्यात आंबे खाऊ नका !

आणि मुख्य म्हणजे दर दोन अडीच तासांनी थोडं थोडं खा. म्हणजे पोटाला तडस लागत नाही. मशीन हळूहळू छान काम करते. आणि त्याहून महत्वाचे म्हणजे कामामुळे कितीही जागरण होऊ द्या. पण शेवटी गार दूध थोडी साखर टाकून प्या ! त्याशिवाय झोपू नका !

आणि त्याहून सोप्पा अजून एक उपाय म्हणजे दिवसभरात किमान ४ लिटर पाणी पोटात जाऊ द्या ! यामुळे पचनशक्ती उत्तम काम करते.
आणि ( महिलांसाठी खास म्हणजे ) त्वचा तजेलदार राहते. सुरकुत्या लवकर पडत नाहीत.

मी हे कटाक्षाने पाळतो. कधीही जेवणाची वेळ टाळत नाही. ऑफिसात तर माझ्या पीए ला तेच एक काम आहे. टेबलवर तर एक तासाने ती पाण्याचा ग्लास आणून ठेवते. २ तासांनी ड्रायफ्रुट / ग्लुकोज बिस्कीट किंवा पावडर अथवा असे काहीतरी देत राहते. दुपारची व रात्रीची जेवणाची वेळ फिक्स आहे. त्यावेळेत अगदी कस्टमर जरी आले तरी त्यांना एकतर "या सोबत चार घास खाऊ" म्हणतो आणि त्यांनी नकार दिला तर त्यांना थांबायला सांगून शांतपणे जेवण करतो.
उगीच अशावेळी घाईघाई करत नाही.

प्रचंड वर्कलोडमुळे नाईलाजाने जागरणं इतकी होतात पण कधीच ऍसिडिटी होत नाही. *दर एक दीड तासाने खुर्ची सोडून उठतो. खाली फुटपाथवर पाय मोकळे करून येतो*.

ग्रीनरी (मीन्स हिरवी झाडे) पाहातो. त्यामुळे डोळ्यांना आलेला ताण नाहीसा होतो. म्हणून तर १८ तास पीसीवर काम करू शकतो ! आणि वयाच्या ५१ व्या वर्षी देखील अदयाप चष्मा लागलेला नाही. गाडीवरून किंवा अन्य कुठे फिरताना डोळ्यात कचरा जाऊ नये म्हणूनच फक्त गॉगल वापरतो ती ही डोळ्याच्या काळजीपोटी.
***

डीडी क्लास : मित्रांनो आणि मैत्रिणींनो, काहीही करा, पण हे पाळा रे ! महिला वर्ग तर उगीचच त्यागाच्या मोडवर जाऊन स्वतःकडे दुर्लक्ष करतात. *घरच्या सगळ्यांनी खाल्ले न मग माझे पोट भरले, असे मानतात. तसे करू नका.*
 तुम्हीच चुकून आजारी पडला तर आणि कितीही प्रेम असले तर तुमच्या ऐवजी *तुमचे सलाईन दुसरा कोणी स्वतःला लावून घेणार नाही.*  हे सत्य आहे. आणि बाई आजारी पडली कि सगळे घर आजारी पडते. हे लक्षात घ्या !

आणि हो एक सांगायचे राहिलेच, दिवसातून एक दोन वेळा तरी मस्त हसा रे ! छान वाटते स्वतःला ! मन आणि डोके शांत होते.
*हे जग सुंदर आहे. मग आपणच आपले जगणे सुंदर आणि सुसह्य का करू नये बरं..?????
[09/03, 11 PM] +91 73598 83635: उत्तम आरोग्यासाठी १४०  मौलिक सूचना

१. दररोज न चुकता ३० मिनिटे शास्त्रोक्त पद्धतीने चालायाला जा . (लक्षात असू द्या “चालला तो चालला,थांबला तो संपला”)
२. दररोज कोणतेही एकतरी फळ खावे. (खास करून सफरचंद,संत्रे,केळे,पपई,सीताफळ,आवळा यापकी एखादे)
३. दररोज सकाळी अनुशापोटी कोमट पाण्यात एक चमचा लिंबाचा रस व एक चमचा मध घालून प्या.
४. प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याऐवजी शक्यतो पूर्ण जेवण करा.
५. कृत्रिम रंग व गोडी आणणारी साखर यांचा वापर करून केलेले घन / द्रव पदार्थ खाणे टाळा.
६. दुपारचे व रात्रीचे जेवणाची सुरुवात सॅलेड खाण्याने करा.
७. दिवसातून दोन वेळा ३ ते ५ मिनिटे दीर्घ श्वास घेण्याचा  प्रघात ठेवा.
८. रात्री शांत झोप लागण्यासाठी ,झोपण्यापूर्वी मनाचा थकवा जाऊन मन प्रसन्न  व्हावे यासाठी दोन मिनिटे एखाद्या सुगंधाचा भरभरून वास घ्या.
९. रात्री झोपण्यापूर्वी अर्धी मूठ आक्रोड खा.
१०. दिवसभर थोड्या थोड्या वेळाने भरपूर पाणी प्या. (दिवसातून किमान ३ लीटर)
११. सकाळी १०-१५ मिनिटे शुद्ध हवा व सूर्याचे कोवळे ऊन घ्या.
१२. दररोज १०-१५ मिनिटे जॉगिंग  करा.
१३. दररोज १०-१५ मिनिटे पळा. (जागच्या जागी सुद्धा चालेल)
१४. जेवणातील पदार्थात भरपूर विविधता असू द्या,(म्हणजे प्रमाण जास्त नको तर जास्त पौष्टिक असावे)
१५.  शांत चित्ताने हळूहळू संथपणे नीट चाऊन खा. (वाघ मागे लागल्यासारखे भराभरा न चावता नुसते गिळू नका)
१६. दोन जेवणाचे मध्ये छोटा उपहार घ्या.
१७. जीवनात नेहमी आनंद व हास्य असू द्या.
१८.  सकाळची न्याहरी घेणे कधीच चुकवू नका.
१९. रात्रीची झोप किमान सात तास घ्या.
२०. रात्रीची झोपण्याची वेळ काटेकोरपणे पाळा.  (शक्यतो रात्री १० वाजता झोपावे)
२१. आहारात तंतुमय (Fibber) पदार्थांचा वापर वाढवा.
२२. जेवणात रसरशीत नैसर्गिक रंग असलेले अन्न-पदार्थ असू द्या.
२३. योगासन वर्ग लावा व योगासने करा. किमान बारा सूर्य नमस्कार घाला.
२४. प्रेम व आनंद देणार्याै व्यक्ति सदैव तुमच्या सभोवताली असतील याची दक्षता ज्ञा.
२५. लक्षात ठेवा आरोग्याला चांगले असणारे पदार्थ जिभेला आवडतीलच असे नव्हे.
२६.  दोन वेळा ‘ग्रीन’ चहा प्या.
२७. घाम येईल इतका व्यायाम करा.
२८. आर्थिक तणाव टाळण्यासाठी किमान एक वर्षाच्या खर्चाला पुरेल एव्हढी रक्कम सेव्हिंग करा.
२९. शक्य तेव्हढा सेक्सचा आनंद घ्या. (आठवड्यातून किमान दोनदा)
३०. आठवड्यातून दोनदा तरी ३० मिनिटे पुलअप – पुशअप व्यायाम करा.
३१.  जेवणापुर्वी अर्धा तास अर्धी मूठ शेंगदाणे खा.
३२. वर्षातून एकदा ट्रेडमिल टेस्ट करून घ्या.
३३. एक घास बत्तीस वेळा चाऊन खा.
३४.  ‘ड’ जीवनसत्वयुक्त पूरक आहार (supplementary) घ्या.
३५. जेवणात दोन चमचे गाईचे तूप वापरा.
३६. म्हशीच्या दुधात जास्त स्निग्धांश असलेल्या दूचे ऐवजी  गाईचे कमी स्निग्धांश असलेले दूध वापरा.
३७. सकाळच्या न्याहरीत भाजणीचे थालीपीठ,सांजा,पोहे,भाज्याचे पराठे असे सकस व पौष्टिक पदार्थ  असावेत.
३८.  जेवणासोबत कृत्रिम थंड पेये घेणे टाळा.(कोका कोळा,थम्सअप,लीम्का इत्यादी.)
३९. जेवणापूर्वी हात-पाय  साबणाने स्वच्छ धुवा व निर्जंतुक करा.
४०. नेहमी गर्म व ताजे जेवण घेत जा.
४१. रोज थोडा आल्याचा छोटा तुकडा खा.
४२. रोज एक-दोन लसणाच्या कच्च्या पाकळ्या खा.
४३. साखरेचा वापर अतिशय कमी करा.
४४. पदार्थ बनवताना तेलाचा वापर शक्य तितका कमी करा. वरुन कच्चे तेल घेऊ नका. तळणीसाठी एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरू नका
४५. एकाच प्रकारचे तेल न वापरता करडई,शेंगदाणा,सनफ्लॉवर,सोयाबीन,पाम,राईसब्रान,मोहरी,ऑलीव्ह अशी मिश्र तेल एकत्र करून वाळरल्यास प्रत्येकातील काही चांगले गुणधर्म मिळून येतील.
४६. भातासाठी हातसडीचा किंवा बिनसडलेला  तांदूळ वापारा.
४७. गिरणीतून गहू दळून आणताना त्यात सोयाबीन घाला. (एक किलोला १०० ग्राम)
४८. सकाळी दोन खजुर,राजगिरा लाडू / रोल ,मोरावळा खावा.
४९. आहारात नाचणीचा समावेश करा.
५०. शक्य तितके मिठाचे प्रमाण कमी करा. भाजी,आमटी,पदार्थ अळणी वाटल्यास वरून मीठ घालून घेऊ नका.
५१.  जास्त खाणे टाळा . (लक्षात ठेवा “अति खाणे अन् मसणांत जाणे”)
५२.  झोपण्यापूर्वी किमान ३ तास आधी काहीही खाऊ नये / जेवू नये.
५३. जेवणानंतर शतपावली घाला . (शंभर पावले चाला)
५४. जेवणानंतर लगेच झोपू नका.
५५. आठवड्यातून एक वेळ उपवास करा.
५६. दिवसातून १० मिनिटे मौनव्रत पाळा.
५७. आठवड्यातून किमान एकदा मैदानी खेळ खेळा.
५८. दिवसातून एकदा अर्धा तास चांगल्या पुस्तकांचे वाचन करा.
५९. सकाळी आंघोळीनंतर दहा मिनिटे प्रार्थना करा.
६०. सकाळी आंघोळीनंतर दहा मिनिटे “ध्यान” (Meditation) करा.
६१. इतरांबरोबर स्वत:ची तुलना कधीही करू नका.
६२. तुमच्या आवडीचेच काम करा.
६३. नावडते काम / नोकरी ताबडतोब सोडा.
६४. सदैव तुमच्या कुटुंबियांच्या संपर्कात / सान्निद्ध्यांत रहा.
६५. मित्रांच्या सान्निद्ध्यांत रहा.
६६. रोज एका तरी व्यक्तीच्या हिताचे / भल्याचे कृत्य करा.
६७. रोज एका तरी व्यक्तिला माफ करत जा.
६८. जेंव्हा दामल्यासारखे वाटेल तेंव्हा थोडी विश्रांति घ्या / आराम करा.
६९. मुक्तपणे जोरात हसा.
७०. धूम्रपान वर्ज्य करा.
७१. मद्यपान वर्ज्य करा.
७२. गुटखा / तंबाखू  आदी व्यसनांपासून  दूर रहा.
७३. पत्त्यांचा जुगार,मटका,रेस,वेश्यागमन अशा मार्गांपासून दूर रहा. एकपत्नीव्रत  आचरा.
७४. आठवड्यातून काही वेळ निसर्गाच्या सान्निद्ध्यांत घालवा.
७५. सकाळी दंव पडलेल असतांना हिरवळीवरून अनवाणी चाला.
७६. जरूर असेल तेंव्हा मदत मागा.
७७. सकारात्मक विचार करा.
७८. नकारात्मक विचार प्रयत्नपूर्वक मनातून काढून टाका.
७९. दुपारी १०-१५ मिनीटांची डुलकी घ्या.
८०. लिफ्ट किंवा एस्कॅलेटर यांचा वापर न करता जिन्यांचा वापर करा.
८१. दूध,अंडी,मासे,चीज,हिरव्या पालेभाज्या  अशा कॅलशियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.
८२. हिरव्या पालेभाज्या , सॅलड ,कोशिंबीरी (यात मोड आलेली कच्ची कडधान्ये असावीत) भरपूर प्रमाणात खा.
८३. मोड आलेली कडधान्यांच्याउसळी करून खा. 
८४.  मधून मधून डोळे व चेहरा गार पाण्याने धुवा.
८५. वर्षातून एकदा ट्रीपला जाऊन येत जा.
८६. आरामदायी पादत्राणे वापरा.
८७. मुक्तपणे व आनंदाने नाचा.
८८. मुक्तपणे व आनंदाने गा.
८९. तडस लागेल इतके न जेवता पोटात जेव्हढी जागा (भूक) असेल त्याच्या  फक्त ८०% खा. (लक्षात ठेवा “दोन घास भुकी तो सुखी”)
९०. एखाद्या जवळच्या जुन्या मित्राशी / स्नेह्याशी वेळ काढून ५-१० मिनिटे फोनवर बोला.
९१. तुमच्या दातांची योग्य निगा राखा /काळजी घ्या. सकाळी व रात्री दोन वेळा ब्रशने दांत साफ करा.
९२. बागकामात मन रमवा.
९३. सूती व सैल कपडे वापरा,तंग कपडे वापरणे टाळा.
९४. नियमित पोहायला जा.
९५. स्वत:चा आत्म विश्वास वाढवा.
९६. जीवनाचा उद्देश व उद्दीष्ट लक्षात गेऊन जगा व जीवनातील आनंद लुटा.
९७. नियमितपणे मोकळ्या हवेत / बागेत फिरायला जात जा.
९८. नियमितपणे नाटक / सिनेमा / संगीताचा जलसा / व्यख्यान अशा अभिरुचीसंपन्न / मनोरंजन कार्यक्रमास अवश्य जा.
९९. तुम्ही दमला असाल तरीही रेटून काम न करता थोडा वेळ काढून आराम करा / विश्रांती घ्या.
१००. प्रकृतीच्या कारणाने कधी कधी कामास नकार द्यायला शिका.
१०१. तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मधाचा योग्य वापर कारा.
१०२. एडस् सारख्या भयानक व्याधींपासून दोन हात दूर रहाण्यासाठी तुमच्या काम जीवनातील जोडीदाराबरोबर एकनिष्ठ रहा.
१०३. आरोग्यासाठी स्वयंचलित वाहनाऐवजी सायकलचा वापर करा.
१०४. तुमच्या भावनिक समस्या इतरांजवळ व्यक्त करू नका.
१०५. नकारात्मक व्यक्तींना टाळा / तुमच्यापासुन दोन हात दूरच ठेवा .
१०६. एखाद्या समाजहिताच्या कार्यात स्वयंसेवक म्हणून काम करा.
१०७. नियमित रक्तदान करा.
१०८. समाजाचे ऋण मान्य करून परतफेड म्हणून सेवाभावी संस्थांना यथाशक्ती मदत करा.
१०९. साधी रहाणी व उच्च विचारसारणी ठेवा.
११०. एक नवी परोपकार वही चालू करून त्यांत रोज केलेल्या एका तरी परोपकाराची नोंद करत जा.
१११. पैशांची व अन्नाची  उधळपट्टी करू नका.
११२. लोणची,फरसाण असे खारवलेले पदार्थ जास्त खाऊ नका. त्यांत मोनोसाच्युरेटेड फॅटस् असतात जी आरोग्याला घातक असतात.
११३. भजी,वडे,कुरर्डया,पापड,पापड्या असे तेलकट पदार्थ जे आरोग्याला अपायकारक आहेत,कमी प्रमाणात खा.
११४. मैदा, मैद्याचे आणि बेकरीचे बिस्किटे,केक असे पदार्थ कमी प्रमाणात खा.
११५. बाजारान्त मिळणारे जंक व फास्ट फूड खाणे टाळा.
११६. श्रीखंड,बासुंदी,गुलाबजाम ,लाडू असे मिठाईचे गोड पदार्थ मोजकेच खा व मनावर संयम ठेवा.
११७. अतिरिक्त चहा,कॉफी,एरिएटेड थंड पेये न पिता रवी खालचे ताजे अदमुरे गोडसर ताक,लिंबू सरबत,सोलकढी,कोकम,ताज्या फळांचे रस प्या.
११८. शिळे,नासलेले ,आंबलेले अन्न व उतरलेली फळे खाऊ नका.
११९. बाजारात अस्वच्छ जागी उघड्यावर बनवलेले  पदार्थ खाऊ नका.
१२०. शेवग्याच्या शेंगा, कारली,कुळीथ,हादग्याचीफुले,अळू,पुदिना,कढीपत्ता,मेथी,मुळा, पालक,कांदापात, लसूणपात,गवार,सुरण,लिंबू,कोथिंबीर,,आले ह्या  व अशा अनेक हर्बल भाज्यांचा त्यांचे गुणधर्म लक्षांत घेऊन जेवणात जाणीवपूर्वक वापर करावा.
१२१. ऋतुमानानुसार आहारात योग्य बदल करत जावा.
१२२. शक्यतो शाकाहारच घ्यावा. मांसाहार वर्ज्य करावा.
१२३. जिभेला कायम लगाम घालून ताब्यात ठेवावे, तिचे जास्त चोचले पुरवत बसू नये. (लक्षात असू द्या की जीभ ज्याची आग्रहाने मागणी  करते ते नेहमीच आरोग्यास अपायकारक असते)
१२४. प्रकृतीस न झेपणारे उपास करू नयेत त्यांनी अपायच होतो.
१२५. उपासाचे दिवशी उपासाचे म्हणून आपण जे खातो ते नेहमीच पित्त वाढवणारे व प्रकृतीस अपायकारक असतात.
१२६. व्रत-वैकल्ये,उपास-तापास प्रमाणाबाहेर व प्रकृतीस न झेपतील  असे करू नयेत.
१२७. जेवणाच्या वेळा कटाक्षपूर्वक पाळाव्यात. ( नाहीतर अॅरसिडीटीचा त्रास होतो)
१२८. आपल्याला ज्याची अॅकलर्जी आहे ते लक्षांत घेऊन असे पदार्थ आहारात टाळावेत.
१२९. नियमितपणे व वक्तशीर राहून डॉक्टरांच्या सल्ल्याने शारीरिक तपासण्या करून घेत जा.
१३०. तुमच्या व्याधींवर डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे / गोळ्या वेळचे वेळी न चुकता घेत जा व पथ्य पाळा.
१३१. तुम्ही स्वत:च घरच्या घरी मनाने किंवा डॉक्टरांचा सल्ला न घेता कोणतीही औषधे घेऊ नका.
१३२. मुदतबाह्य झालेली औषधे घेऊ नका.
१३३. टि.व्ही. समोर बसून जेवण घेणे बंद करा. कुटुंबियांसमवेत एका टेबलावर सर्व मिळून हास्य-विनोद करत जेवण घ्या.
१३४. संगणकावर काम करत असणारांनी लाकडी (पूर्वी सरकारी कार्यालयात होत्या तशी) खुर्ची वापरावी खुर्चीवर ताठ बसावे,संगणकाच्या पडद्या पासून किमान १८” अंतर ठेवावे व दर तासाने तोंडावर थंड पाण्याचा मारा करून व डोळे धुवून घ्यावेत व थोडे चालून यावे.
१३५. भ्रमणध्वनीचा (मोबाईलचा) अतिरिक्त वापर व वाहन चालवतांना वापर कटाक्षाने टाळावा. (अॅडडिक्ट होऊ नका)
१३६. पंखे,ए.सी. यांचा अनावश्यक वापर टाळावा.
१३७. शक्यतो थंड पाण्याने आंघोळ करणे उत्तम.
१३८. लवकर निजा व लवकर उठा. जागरणे करणे टाळा.
१३९. तेलकट,चमचमीत,मसालेदार,अत्यंत जहाल तिखट ,जास्त गोड अशा पदार्थांचे सेवन करू नये.
१४०. तुमच्या शारीरिक व्याधी लक्षात ठेऊन त्यानुसार पाथ्य-पाणी, औषधे याबाबत दक्षता घ्या.
[10/03, 10:04 PM] +91 73598 83635: सर्दी-खोकला

 सर्दी-खोकला झाला की आपण खूपच अस्वस्थ होतो. हा काही गंभीर आजार नाही. यावर औषधांचाही कमी परिणाम होतो. सर्दी-खोकल्यावर सर्वात चांगला उपाय म्हणजे घरगुती उपाय असतात.

 तुळशीची पानं आणि आलं: तुळस आणि आलं सर्दी-खोकल्यासाठी रामबाण उपाय मानला जातो. याच्या सेवनानं लगेच आराम पडतो. एक कप गरम पाण्यात तुळशीची पाच-सात पानं, त्यात आल्याचा एक तुकडा टाकावा. त्याला काही वेळ उकळून काढा तयार करावा. जेव्हा पाणी अगदी अर्ध होईल, तेव्हा तो काढा प्यावा. लहानांसोबत मोठ्यांसाठीही हा उपाय फायद्याचा ठरेल.

   आल्याचा चहा: आल्याचे तर तसे अनेक फायदे आहेत. मात्र आल्याचा चहा सर्दी-खोकल्यात खूप आराम देतो. सर्दी-खोकला किंवा ताप असेल तर ताजं आलं छान बारीक करून घ्यावं आणि त्यात एक कप गरम पाणी किंवा दूध मिसळावं. काही वेळ ते उकळल्यानं ते प्यावं.

  दूध आणि हळद: गरम पाणी किंवा गरम दूधात एक चमचा हळद घालून प्यावी. सर्दी-खोकल्यात आराम मिळतो. हा उपाय फक्त लहान मुलांसाठी नाही तर मोठ्यांसाठीही उपयुक्त ठरतो. हळद अँटी वायरल आणि अँटी बॅक्टेरिअल असते, जी सर्दी-खोकल्याशी लढण्यास मदत करते.

 लसूण: लसूण सर्दी-खोकल्याशी लढण्यात मदत करतं. लसणात एलिसिन नावाचं एक रसायन असतं जे अँटी बॅक्टेरियल, अँटी वायरल आणि अँटी फंगल असतं. लसणाच्या पाच कळ्या तुपात भाजून खाव्या. असं एक-दोन वेळ्या केल्यानं आराम मिळतो. सर्दी-खोकल्याचं संक्रमण लसून झपाट्यानं दूर करतं.

  लिंबू आणि मध: लिंबू आणि मधाचा वापर सर्दी-खोकल्या उपयुक्त ठरतो. दोन चमचे मधात एक चमचा लिंबाचा रस एक ग्लास कोमट पाण्यात किंवा गरम दूधात मिसळून प्यावं, खूप फायदा होतो.
[10/03, 10:04 PM] +91 73598 83635: आज पासून पंधरा दिवसापूर्वी एक रुग्ण व्हाट्सअप च्या माध्यमातून संपर्क झाला. लक्षण होतं अंगाला खाज येणे. गेल्या दोन महिन्यापासून गावांमधील डॉक्टरांकडे उपचार घेत होते. सर्व माहिती घेतली असता असे कळले की कोंबड्यांचा खुराडा साफ केल्यापासून अंगाला खाज येणे सुरू झाले. पुढे कावीळ झाली , गावठी इलाज तंत्र-मंत्र झाले. पण खाज काही कमी होत नव्हती. मला संपर्क केल्यावर रक्ताच्या चाचण्या केल्या, सोनोग्राफी तपासणी केली त्यात असे निष्पन्न झाले की हिपॅटायटिस बी पॉझिटिव्ह, सोनोग्राफीमध्ये यकृताला सूज दिसून आली. नंतर पुढे  काल सिटीस्कॅन तपासणी करण्यात आली त्यात यकृताचा कर्करोग हे शेवटचे निदान झाले. सध्या रुग्णास टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई येथे पुढील उपचाराकरता पाठवण्यात आले.
सदर वरील केस वरून सांगण्याचा मुद्दा हा की आपण आपल्या उपचाराविषयी जागरूक राहा. कोणत्याही डॉक्टर कडे उपचार घेत असताना विशेषतः गावाकडे किंवा मुंबईसारख्या शहरांतील झोपडपट्टी तील डॉक्टरांकडे(बोगस) उपचार घेत असताना वापरण्यात येणारे सिरिंज , सुया हे डिस्पोजेबल आहे किंवा नाही याची खात्री करून घ्या. कदाचित सदर रुग्णाच्या बाबतीतही हेच झाले असावे. निर्जंतुक न केलेल्या सुया सिरिंज वापरल्यामुळे हिपॅटायटिस बी, एच आय व्ही यांचा संक्रमणाचा धोका असतो.... सजग रहा.... दक्षता बाळगा....
जनहितार्थ जारी....
[11/03, 7:57 AM] +91 73598 83635: 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
     *🌿🌹🙏आरोग्य प्रभात🙏🌹🌿*
                        *थाययॉईड.*

*चाळशीनंतरच्या प्रौड महिलांमध्ये होणारा थायराइड ग्रंथींचा आजार आहे. थायरॉईड ही एक ग्रंथी असून तिचा आकार फुलपाखरा सारखा असतो, आणि ती मानेच्या खालच्या भागात स्थित असते. तिचे मुख्य कार्य म्हणजे शरीराच्या चयापचय क्रियेचं नियंत्रण ठेवणे.*

*आयोडीनची कमी,  टाईप-1 मधूमेह, वारंवार गर्भपात होणे,  वंध्यत्व, औषधांचे दुष्परिमाम, अतिलठ्ठपणा, आनुवंशिक थायरॉइड, अनियमित मासिक त्राव, ही महिलांना थायरॉइड ग्रंथीचा आजार होण्याची कारणे आहेत.*

*वजनात अचानक बदल झाला असे लक्षात आले, तसेच वरील पैकी जास्तीत जास्त लक्षणे आढळल्यास टीएसएच, टी 3, टी -4 थायराइड टेस्ट जरूर करून घ्यावे. यामुळे थायराइड ग्रंथी संबंधीत विविध रोग होण्यापासून रक्षण करता येईल.*

*एकाएकी आवाज बदलणे व बदलल्यानंतर बरेच दिवस पूर्ववत न होणे हे थायरॉइड व्याधीचेही लक्षण असू शकते.*

*थायरॉइड ग्रंथीचे कार्य नियंत्रित राहण्याकरीता काही उपाय.*

*1.फणसामध्ये कॉपरचे प्रमाण  मुबलक असते. त्याचा फायदा थायरॉईडचा त्रास आटोक्यात ठेवण्यास होतो. शरीरातील थायरॉईड हार्मोन्स नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.*

*2.दोषांना मुखवटे बाहेर काढले जाते त्यास वमन म्हणतात. थायरॉईड(thyroid)आजारात वमन उपयोगी आहे.*

*3. विशुध्द चक्राला कार्यान्वित करण्याने कंठदोष, स्वरयंत्राचे विकार, थायरॉईड ग्रंथींचे विकार नियंत्रणात राहतात. यावर ॐ कार फायद्याचे ठरू शकते.*

*4.थायरॉईडसाठी ऐक्युप्रेशर थायरॉईडचा बिंदू वर दवाब देऊन तसेच त्या पॉईंट ला पंचर करून थायरॉइड नियंत्रणात ठेवता येऊ शकते.*

*5.केवडा ही वनस्पती समुद्र किनार्यावर मोठया प्रमाणात आढळते. ही वनस्पती थायरॉईडच्या दोषावर गुणकारी ठरते.*

*6.सूर्यनमस्कारामुळे थायरॉइड मध्ये लाभ होतो.*

*7.विस्तारण या क्रियेच्या अभ्यासाने पाठीचा कणा सरळ व्हायला मदत मिळते. यामुळे पचनशक्ती सुधारते, थायरॉईड ग्रंथीच्या कार्यावर नियंत्रण येते व फुप्फुसांमधे शक्तिसंचार होतो.*

*8.पेरू मध्ये कॉपर असल्याने पेरू थायरॉईडचे कार्य सुरळीत करण्यास मदतगार ठरतो.*

*9.सर्वांगासन हे थायरॉईड ग्रंथीना पुष्टी देते ज्यामुळे श्वसनसंस्था, पचनसंस्था, प्रजननसंस्था व कार्यरत राहतात.*

*10.तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने शरीरातील थायरॉक्सिन हार्मोन संतुलित राहते.*

*11.थायरॉईड झालेल्या रुग्णांसाठी तर अननसाचा रस फायद्याचा ठरतो.*

*थायरॉइड आजार असेल, तर त्यावर त्वरित उपचार करून घ्यावेत.*


🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
[11/03, 11:14 PM] +91 73598 83635: 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
     🙏🌹🌿*

                            *उचकी*

*उपाय  -----*

*१)  आल्याचे लहान लहान  तुकडे चघळावेत. नंतर  पाणी  प्यावे.*
*२)  आगीवर कापूर ठेऊन  हुंगावे. ( वास  घेणे  )*
*३)  सुंठ पाण्यात उगाळून  हुंगावी.*
*४)  हातापायांचे तळवे  घासावेत. प्रेस करावेत.*
*५)  जीभ धरून ओढून थोडा  वेळ थांबावे.*
*६)  साखर खा.  वर पाणी  प्या.*
*७)  एक चमचा ) मध  चाटणे.*
*८)  दात बंद करून तोंडाने  सावकाश हवा घेऊन गिळा.  थोडावेळ थांबा. व नंतर ती  नाकाने सावकाश सोडा. असे  थोडावेळ करत रहा.*
*९)  सर्वच उपाय एकदम  करू नका.*
*१०)  उचकीचा वारंवार त्रास  होत असेल तसेच अनेक  उपाय करूनही उचकी थांबत  नसेल तर मक्याचे कोवळे  कणीस दाण्यासह चाऊन खा.  उचकी ताबडतोब थांबेल.*

*आरोग्य संदेश*

*जीभ धरा ओढून पटकन. नक्कीच उचकी थांबेल  चटकन.*

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
[12/03, 7:20 AM] +91 73598 83635: *आपल्या सवई ----- आपले आरोग्य ------ आपल्या हातात*
====================

दैनंदिन कामाच्या ओघात आपण कळत-नकळतपणे अशा काही गोष्टी करतो, ज्यांचा प्रभाव आपल्या ब्युटीवर पडतो. स्किन डल होते, केस रफ आणि रुष्ट होतात, दात पिवळे दिसू लागतात. तसेच तुमच्या काही सवई तुमचे आरोग्य
बिघडवतात.

*व्यायाम न करणे*
जर तुम्ही दिवसभर बसून राहिलात आणि फिरायला जाने किंवा व्यायाम केला नाही तर शरीरातील लठ्ठपणा वाढेल. तुम्हाला नेहमी आळस जाणवेल. व्याव्याम केल्याने चेहर्‍यावर चमक येते, टेन्शन कमी होते आणि तुम्ही नेहमी उर्जावन राहाल.

*दाताने नख कुरतडणे*
अनेक लोक पुरुष असो किंवा स्त्री, रिकाम्या वेळेत दातांनी नख कुरतडणे आणि चावणे सुरु करतात. काही लोक टेन्शनमध्ये असे करताना दिसतात. आता त्यांना कोणी समजून सांगावे की, नख कुरतडल्याने टेन्शन कमी होत नाही तर नखांमधील विषाणू, घाण पोटात जाते. यामुळे तुम्ही आजारी पडू शकता. नखे नेहमी स्वच्छ ठेवावेत, हातांवर गरम पाणी टाकून नखांमधील घाण काढू शकता.

*हात साबणाने न धुणे*
अनेक लोक असे असतात जे खाण्यापिण्यापुर्वी हात धुवत नाहीत. या लोकांना आजारांची लागण लवकर होऊ शकते. तुम्ही मेट्रो, ट्रेन, रिक्षा, बस, गाडीवर बसून प्रवास करता, परंतु घरी आल्यानंतर हात साबणाने न धुता तुम्ही काही खाल्ल्यास पोटाचे आजार निर्माण होऊ शकतात.

*जंक फूड खाणे*
ऑफिसमध्ये कामाचा एवढा ताण असतो की जंक फूड खाण्याची इच्छा होतेच. परंतु या सवयीवर निंयत्रण ठेवणे आवश्यक आहे. जर तुम्ही जास्त प्रमाणात जंक फूड खात असाल तर स्वतःसोबत हेल्दी फूड ऑफिसमध्ये अवश्य घेऊन जा. यामुळे तुमची जंक फूड खाण्याची इच्छा हळूहळू कमी होऊ लागेल. त्यानंतर पाहा हेल्दी फूड खाल्ल्याने तुमच्या चेहर्‍यावर किती उजळपणा येतो.

*पिंपल्सला हात लावणे*
अनेक महिलांना चेहर्यावरील पिंपल्सला वारंवार हात लावण्याची सवय असते. फक्त एवढेच नाही तर पिंपल्स नष्ट करण्यासाठी त्यांना दाबून टाकण्याचा प्रयत्न करतात. असे केल्याने चेहर्‍यावर डाग पडतात आणि पिंपल्सचे प्रमाण वाढते. यामुळे इन्फेक्शन होण्याचा धोका निर्माण होतो. यामुळे पिंपल्सला हात लावण्याची चूक करू नका, यामुळे चेहर्‍यावर ज्याठिकाणी पिंपल्स नाहीत तेथेसुद्धा पिंपल्स निर्माण होतील.

*पाणी न पिणे*
लग्झरी लाइफ जगण्याची सध्याच्या काळात एवढी क्रेज झाली आहे की, ऑफिसमध्ये कोणे खुर्चीवरून उठण्यास तयार नाही. सर्वांना बेस्ट काम करायचे आहे आणि यामुळे खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होते. ऑफिसमध्ये कमीतकमी भरपूर पाणी तरी प्या, यामुळे चेहरा ग्लो करेल, पोटाच्या समस्या नर्माण होणार नाहीत. पोट जेवढे साफ राहील चेहरा तेवढाच उजळ दिसेल.

*टेन्शन घेणे*
असे म्हणतात की, जे तुमच्या मनात आहेत तेच चेहर्‍यावर दिसते. म्हणजेच तुम्ही टेन्शनमध्ये असाल तर तुमचा चेहरा उदास दिसेल. परंतु तुम्ही नेहमी आनंदी राहणारे व्यक्ती असाल तर तुमचा चेहरा हसतमुख राहील आणि दिवसेंदिवस चेहर्‍यावरील उजळपणा वाढत राहील.

*डोके खाजवणे*
डोक्यात खाज निर्माण होण्याचे मुख्य कारण म्हणजे केसातील कोंडा (डँड्रफ). यापासून दूर राहण्यासाठी दररोज केस स्वच्छ पाण्याने धुवावेत. डोके खाजवल्याने केसातील कोंडा नखांमध्ये जाऊन बसतो. त्यानंतर तुम्ही त्याच हाताने जेवण करता आणि आजरी पडता. फक्त एवढेच नाही तर डोके खाजवल्याने केसातील कोंडा कपड्यावर पडतो, ज्यामुळे तुम्हाला लोकांसमोर खजील व्हावे लागते.

*रात्री उशिरापर्यंत जागणे*
रात्री उशिरापर्यंत जागरण केल्याने डोळ्याखाली काळे वर्तुळ दिसतात. यापासून दूर राहण्यासाठी पूर्ण झोप आवश्यक आहे. यामुळे सकळी चेहरा फ्रेश दिसेल. झोप पूर्ण न झाल्यास चिडचिड वाढते, जी तुमच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसते. यामुळे लवकर झोपावे आणि लवकर उठावे.
       🎄🎄🎄🎄🎄🎄

🌷आरोग्यम् धनसंपदा 🌷
[12/03, 2:36 PM] +91 73598 83635: ओठांसाठी टिप्स

ओठांचे सौंदर्य :

१) गुलाबी ओठांसाठी पुदिनांच्या पानांचा रस १५ मिनिटे लावून ठेवावा. नंतर गार पाण्याने धुवावे.

२) नारळाचे तेल ओठांवर दररोज रात्री लावावे. ओठ चमकदार बनतील.

३) ग्लीसरीन आणि दह्याचे मिश्रण ओठांवर लावल्यास ओठ मऊ आणि गुलाबी होतील.

४) गुलाब आणि ग्लीसरीन याची पेस्ट करावी. ही पेस्ट रात्री झोपताना ओठांना लावावी. सकाळी उठल्यावर गार पाण्याने धुवावे. ओठांचा रंग लालसर होईल.

५) झोपण्यापूर्वी २-३ थेंब खोबरेल तेल आणि टोमॅटोचा रस ओंठावर लावा. त्याने ओठांना छान लाल रंग येईल.

६) बीटाचा रस ओठांवर लावल्यास ओठ लाल होतात.

७) धन्याची पावडर लिंबाच्या रसात घालून ओठांवर ५ - १० मिनिटे मसाज करा नंतर धुवून टाका. सात ते दहा दिवसांनी ओठांचा रंग गुलाबी होतो.

ओठांसाठी सोपे उपाय :

१) ओठ काळे पडले असतील तर दुधात मीठ मिसळून लावावे. काही वेळाने स्वच्छ पाण्याने धुवून टाकावे.

२) लिंबाचा रस लावल्याने ओठांचा काळपटपणा जातो.

३) ओठांवर पापडी जमा होत असेल तर लोण्यात केशर मिसळून ओठांना लावावे.

४) तुमच्या ओठांचा काळपट रंग जाण्यासाठी आणि गुलाबी रंग येण्यासाठी रोजच्या रोज मध लावत जा.

५) ओठ फुटले असतील तर ओठांना चीझ लावले असता ते मऊ होतील.
Cp आयुर्वेद आजीबाईचा बटवा गृप मध्ये विजय दत्तात्रय गाढवे ह्यांनी पोस्ट केलेली माहिती
[12/03, 2:36 PM] +91 73598 83635: *गुढघे दुखिवर शेवगा शेंग चे सूप?*
*cp आयुर्वेद आणि योग*
~~~~~
*गुडघे दुखीचे अनेक प्रकार आहेत . सर्वांना वेगवेगळे इलाज आहेत. पण त्यातल्या त्यात अशक्तपणा व रज्जू क्षयाने  येणारी गुडघेदुखी हि सामान्य आजार आहे. ती थांबवण्यासाठी  बिन खर्चिक उपाय आहे. रसायन मिश्रित औषधे फार तर या आजारावर वेदनाशमणाचेच काम करतात .परंतु कायम स्वरूपी  गुडघे दुखी घालवायची असेल तर दररोज सकाळी  शेवग्याच्या दोन शेंगांचे सूप एक आठवडा भर घ्यावे* .

👇👇👇 *सूप करण्याची पद्धत*  👇👇👇

*शेवग्याचा  दोन शेंगा  कापून घ्या*
*दोन ग्लास पाण्यात*
*दोन लसुनीच्या पाकळ्या , किंचित गुळ* *, *अर्धी हिरवी मिरची उकडून घ्याव्यात शेंगा पूर्ण उकडल्यानंतर त्यांचा गर देखील कुस्करून घ्या त्यात* *चवी पुरते काळे मीठ टाका .  हे सारे मिश्रण  स्वच्छ वस्त्राने  गाळून  घ्या . नंतर परत त्या पाण्याला एक उकळी येवू द्या . साधारण एक ग्लास  सूप होईल इतके आटवा . चवी साठी वर  कोथिंबीर टाकायची असल्यास* *टाका . आणि गरमागरम असतानाच हे सूप घ्या. वयोमनानुसार  2-3 आठवड्यात अनेकांना  आराम पडला आहे*
Cp आरोग्य मंत्र गृप मध्ये अजित चव्हाण ह्यांनी share केलेली माहिती
[12/03, 3:14 PM] +91 73598 83635: 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
     *🌿🌹🙏आरोग्य प्रभात🙏🌹🌿*
        *उपाशी पोटी इन्सुलिन व HBA1c*

*आजकाल ह्या तपासण्या करायला सांगतात. काही डॉ. तर ह्या तपासण्या केल्या शिवाय त्यांच्या ग्रुप मध्ये घेत नाहीत.*

*कारण?*
*सध्या सरळ भाषेत सांगायचे झाले तर ह्या तपासण्यांचे रिझल्ट्स हे इंडिकेटर आहेत  पुढील भविष्यात तुमचा लठ्ठपणा वाढेल का व तुम्हाला type 2 मधुमेह होण्याचा धोका किती आहे हे सांगण्याचे.*

*उपाशी पोटी इन्सुलिन ची पातळी ५ पेक्षा कमी असेल तर तुम्हाला वजन वाढीचा धोका फारसा नाही. परंतु हि लेव्हल १० पेक्षा जास्त असेल तर वजन वाढणे, इन्सुलिन रेझिस्टन्स,type २ मधुमेह,PCOD , लठ्ठपणा या सर्वांचा धोका खूप जास्त असतो.*

*इन्सुलिन - मला मधुमेह नाही, मग मी इन्सुलिन ची काळजी/ विचार का करू? इथे एक गोष्ट क्लिअर करते ती म्हणजे उपाशीपोटी इन्सुलिन म्हणजे उपाशी पोटी ची रक्तातील साखर नव्हे. पण उपाशीपोटी हि पातळी जास्त असणे हाच धोका आहे.*

*उपाशीपोटी इन्सुलिन का वाढते?*
*सतत, वर्षानु वर्षे अति प्रमाणात कार्बोहायरेट्स खाल्ल्याने रक्तात मिसळलेल्या साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी जादा इन्सुलिन स्रवते. Because we are not diabetic.*

*दिर्घ काळ असे झाल्याने सतत इन्सुलिन स्रवते व त्याची पातळी वाढते. असे झाल्याने शरीर कोडगे बनते व त्या इन्सुलिन चा परिणाम होईनासा होतो. यालाच इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतात.(hyperinsulinemia ) आजकाल होणाऱ्या सर्व असंसर्गजन्य आजारांचे म्हणजेच लठ्ठपणा, हार्मोनल इम्बॅलन्स,type २ मधुमेह, संधिवात, हृदयरोग,कॅन्सर  व इतर अनेक आजारांचे मूळ कारण हायपरइंसुलीनिमिया /इन्सुलिनरेझिस्टन्स हेच असते हे जगातील शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे. आणि म्हणूनच या आजारांना आहार निर्मित चयापचय व्याधी असे संबोधले जाते. Diet induced metabolic disorders.*

*HBA १c  - मुळे गेल्या ३ महिन्यात तुमची रक्तातील साखर किती होती हे समजते. वारंवार अति प्रमाणात कार्बोहैड्रेट्स किंवा processed food  खाल्ल्याने कधीतरी रक्तात वाढलेली साखरही यात समजू शकते. त्यावरून भविष्यात मधुमेह होण्याचा धोका समजू शकतो. HBA १c  - ५.५ पेक्षा कमी असणे म्हणजे no risk.*

*“Let food be thy medicine and medicine be thy food.” ― Hippocrates . औषधा चा जनक. Hippocrates- father of medicine म्हणतात अन्न हे औषध समजून खा.*

*मी म्हणते “काय खाताय याचा समजून घ्या अर्थ, कारण उतरणार आहे रक्तात त्याचाच अर्क”*

*सौ संगीता पतकी , आहार तज्ञ.* *रिव्हायवल हेल्थ. ९८२३०१४४४६*
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
[12/03, 3:14 PM] +91 73598 83635: शेवग्याच्या पानांच्या पावडरीचा उपयोग खरुज घालवन्यासाठी ही केला जातो. तसेच जखमेवर पानांचा लगदा बांधल्यास आराम मिळतो. शेवग्याच्या पानांच्या पावडरीचा उपयोग लहान मुलांच्या पोटात आढळणारया जंतावर ही केला जातो.
[12/03, 3:14 PM] +91 73598 83635: उन्हाळा सुरू झालाय त्यामुळे उन्हाची काहिलीदेखील हळूहळू वाढण्यास सुरूवात झाली आहे. उन्हाळा सरू झाला की अनेक आरोग्य समस्या अचानक तोंड वर काढू लागतात. उन्हाचा त्रास सहन न झाल्याने उष्माघाताचा त्रास, उन्हाळे लागणे, अंगाववर घामोळे येणे, उष्णतेचे चट्टे अंगावर उठणे, अंगावर पित्त उठणे, तोंड येणे, कमी भुक, निद्रानाश, सनटॅन, लघवी करताना जळजळ, नाकातून आणि कानातून रक्त येणे, डोळ्यांची जळजळ, मुळव्याध अशा अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात. मात्र या समस्यांवर काही घरगुती उपचार नक्कीच करता येतात. उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी सतत पाणी पिणे, सतत तोंड आणि हात-पाय धुणे, बाहेर जाताना स्कार्फ ,गॉगल, टोपीचा वापर करणे अशा अनेक गोष्टी आपण करतोच. मात्र शरीरातील वाढलेला उष्णतेमुळे होणारा दाह देखील कमी करणे गरजेचे असते. घरातच अशा अनेक गोष्टी असतात ज्यामुळे शरीराला आतुन थंडावा मिळू शकतो. यापैकी एक घरगुती उपचार म्हणजे पाणी अथवा सरबतामधून सब्जा बीचे सेवन करणे.
 सब्जाचे बी हे काळसर रंगाचे असून ते तुळशीच्या बीपेक्षा थोडे मोठ्या आकाराचे असते. पाण्यामध्ये भिजवल्यावर हे बी फुगून पांढऱ्या रंगाचे होते. पाणी, सरबतामध्ये मिसळून हे सब्जाचे बी सेवन केल्यास उष्णता कमी होते कारण ते थंड गुणधर्माचे असते. भिजवल्यानंतर सब्जाच्या बीयांमधून पोषक अॅंटी ऑक्सिडंट आणि पाचक गुणधर्म बाहेर पडतात. ज्यामुळे ते पाण्यात भिजवून खाणेच योग्य असते. सब्जाचे बी गोडसर असून भिजवल्यावर ते बुळबुळीत लागते. उन्हाळ्यात घराबाहेर पडताना अथवा भर उन्हातून घरी आल्यावर थंडगार सरबतासोबत सब्जाचे बी घ्यावे. सब्जा खाल्यानंतर पोटामध्ये थंडावा निर्माण होतो
[12/03, 3:14 PM] +91 73598 83635: रात्री झोप लागत नाही आणि जेव्हा जाग येते तेव्हा नंतर परत झोप लागत नाही असे त्रास अनेकांकडून ऐकण्यात आलेले आहे.

स्त्रियांना जर असा प्रॉब्लेम असेल तर तो कदाचित मेनोपॉज असण्याची शक्यता असते.

 दुसरी गोष्ट जाना असा त्रास आहे त्यांनी दुपारी झोपायचे नाही आणि जर दुपारी खूपच झोप येत असेल तर खुर्चीमध्ये एक डुलकी काढावी.

 दुसरी गोष्ट शरीरामध्ये जास्त उष्णता वाढली की झोप लागत नाही त्यासाठी झोपताना आपण अनेक वेळा ग्रुपला सांगितलेले आहेच की झोपताना खोबऱ्याचे तेल तळपायाला लावायचे म्हणजे एका वाटीमध्ये खोबऱ्याचे तेल घेऊन त्यामध्ये मोठा कापसाचा बोळा ठेवायचा आणि तो बोळा तळपायावर ती घासायचा जेणेकरून गार झोप लागेल. काहीजणांना रोज लावल्याने लगेच इफेक्ट होत नाही पण दररोज सवय केली की आपोआप याची सवय होते.
 ओमकार  झोपताना गादीवरती बसून करायचा आहे यानीदेखील गाढ झोप लागते जाग न येता.

 जेवणानंतर शतपावली घातल्याने देखील अन्न खाली उतरून झोप व्यवस्थित लागते
[12/03, 3:14 PM] +91 73598 83635: *कर्करोग वा कॅन्सर* हा शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे उद्भवणारा रोग आहे.

प्रत्यक्षात कॅन्सर म्हणजे एक रोग नाही. दोनशेहून अधिक प्रकारचे कॅन्सर आज ठाऊक आहेत. कॅन्सर कोणत्याही पेशीमध्ये, कोणत्याही उतीमध्ये आणि अवयवामध्ये होऊ शकतो. सर्व कॅन्सर मधील समान दुवा म्हणजे अनिर्बंध पेशींची वाढ होय. सामान्यपणे पेशी विभाजन क्रमाक्रमाने व नियंत्रित पद्धतीने होते. शरीराच्या आवश्यकतेनुसार नव्या पेशी जुन्या पेशींची जागा घेतात. पेशी विभाजनाची ही नेहमीची पद्धत आहे. कधी कधी पेशी विभाजन नव्या पेशींची आवशकता नसताना होत राहते. या अतिरिक्त पेशींचे गाठोडे म्हणजे ट्युमर ज्याला आपण कर्करोगाकजी गाठ असं म्हणतो.

*Shanvi SK*
*Wellness Coach*
*9867586969*
[12/03, 3:35 PM] +91 73598 83635: १०० ची गोष्ट चक्क ४० हजाराला?
कधी जागे होणार आपण?
* वैद्य हरीश पाटणकर
-
परदेश दौऱ्यावर असताना डोळे खाड्कन उघडणारा अनुभव घेतला
तोच इथं सर्वाना शेयर करावासा वाटतोय. परदेशात "बहुगुणी ‘नतुराल क्रिस्टल’" नावाने विकली जाणारी
साधारण २०ग्रॅम साबणाची किंमत ४०० रुबेल म्हणजे ८०० रुपये होती!
त्यावरून विचारचक्र सुरु झालं की
आयुर्वेद ही भारताची एक ओळख! संपूर्ण जगाकडे जे नाही ते भारताकडे आहे. ते ज्ञान म्हणजे आयुर्वेद. त्यामुळे हे शिकण्यासाठी ज्याप्रमाणे जगभरातून लोक आज भारताकडे येत आहेत, त्याचप्रमाणे कित्येक वैद्य वेगवेगळ्या देशांमध्ये आयुर्वेद प्रचार कार्यासाठी जात आहेत. त्यांना सर्व प्रगत देशांकडून आग्रहाचे निमंत्रण मिळत आहे. मलासुद्धा गेली ७-८ वर्षे रशियामध्ये आयुर्वेद शिकविण्यासाठी जायची संधी मिळाली. मात्र प्रत्येक वेळी मीच काही तरी शिकून येतोय की काय असे मला वाटते. कारण आपण जेवढा आयुर्वेद वापरत नाही त्यापेक्षा थोडा जास्त आपलाच आयुर्वेद रोजच्या वापरात वापरणारे लोक मला तिथे भेटले.
एकदा एका रुग्णाशी सहज गप्पा मारत बसलो होतो तर तो मला तो रोज वापरत असलेल्या भारतीय बाजारपेठेतील काही आयुर्वेदिक वस्तूंची माहिती सांगायला लागला. आयुर्वेदिक टूथपेस्ट, साबण, तेल असे सांगून झाल्यावर तो मला म्हणाला की तुमचा तो ‘नॅचरल क्रिस्टल सोप तर फारच छान आहे. रशियन भाषेत नॅचरल चा उच्चार ‘नतुराल’ असा करतात त्यांच्या भाषेत ऐकायला फार छान वाटतं. असो. तो म्हणाला, ‘आमच्याकडे ज्यांना ज्यांना या सोपचा अनुभव आला आहे ते सर्वजण हाच वापरतात. फारच सुंदर आहे हा. या मुळे घामाचा दरुगध बिलकूल येत नाही. कोणतेही त्वचाविकार असतील तर याच्या नियमित वापरणे ते पटकन बरे होतात, एवढंच नव्हे तर मासिक पाळीच्या काळात या सोपने अंघोळ केल्यास कोणताही जंतुसंसर्ग होत नाही. हा उत्तम जंतुघ्न आहे. जखम तर फार पटकन भरते, आम्ही काही लागलं, कापलं तर प्रथम यानेच स्वच्छ धुवून घेतो. रक्तस्रावसुद्धा लगेच थांबतो. आता तर इथे सर्व पुरुषमंडळी दाढी केल्यानंतर आफ्टर शेवऐवजी हाच ‘नतुराल क्रिस्टल’ वापरतात. थोडा महाग आहे पण छान आहे.
कुतूहलापोटी मी त्याला तो आणून दाखवायला सांगितला. सायंकाळी तो रुग्ण साबण घेऊन आला. सुंदर बांबूच्या काडय़ांच्या वेष्टनात फार आकर्षक पॅकिंग केलेले होते. साधारण २०ग्रॅम साबणाची किंमत ४०० रुबेल म्हणजे ८०० रुपये होती. म्हणजे १ किलोची किंमत ४० हजार रुपये. असो. कुतूहल वाढत चाललं होतं, काय असेल कळत नव्हतं एवढं महाग, एवढं गुणकारी आणि तेही भारतीय? आयुर्वेदिक? म्हणून पटकन उघडून पाहिलं. तो आपल्या तुरटीचा खडा होता.
मी खरोखरच चकित झालो. काय सांगावं कळेना. त्याने तुरटीचे सर्व गुण अगदी बरोबर सांगितले होते. आणि आमच्या लहानपणी आमच्या घरी पण हाच वापरला जायचा. अगदी पूर्वी भारतीयांच्या प्रत्येक घराघरांत तुरटीचा एक खडा तरी अवश्य मिळायचा. सर्व पुरुष मंडळी दाढी केल्यावर तर हमखास लावायची. कापलं, लागलं की आमच्या लहानपणीचे हुकमाचे औषध होते ते. माझे विचारचक्र सुरू झाले. आम्ही विसरून गेलेल्या आमच्याच एका सवयीची व औषधाची आठवण त्याने करून दिल्याबद्दल मनातून त्याचे आभार मानले. हे असेच चालू राहिले तर काही काळाने हीच मंडळी आपल्याला आयुर्वेद शिकवतील आणि आपल्याकडे अगदी अजूनही १००-१५० रुपये किलोने मिळणारी तुरटी आपल्याला ४० हजार रुपये किलोने विकतील आणि आपणही ती आनंदाने घेऊ. कारण तेव्हा ती आपली ‘तुरटी’ नसेल. ती रशियन ‘नतुराल क्रिस्टल’ असेल.
महागडे डीओ लावून घामाची दरुगधी घालवण्यापेक्षा एकदा तरी तुरटी लावून पाहा किती छान वाटते. आफ्टर शेवसाठी सर्वोत्तम. खरंच घरातल्या घरात काही जखम झाली, कापलं किंवा खरचटलं की लगेच तुरटीच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. जखम पटकन भरून येते व जंतुसंसर्ग पण होत नाही. सततची सर्वागाची, योनीत, जांघेत खाज सुटत असेल तर तुरटीच्या साबणाने अंघोळ करा. खाज पटकन थांबते. त्वचारोग असणाऱ्यांनी तर आवर्जून या साबणाचा वापर करावा. दातातून, हिरडय़ातून रक्तस्राव होत असल्यास अथवा दाढ दुखत असल्यास तुरटीच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात व तुरटीच्या लाहीचे चूर्ण मध व तुपात कालवून दिवसातून दोन ते तीन वेळा लावावे. तत्काळ उपशय मिळतो.
अशी बहुगुणी आज्जीबाईच्या बटव्यातील तुरटी आजकाल आपल्या किती लोकांच्या घरात आहे?
* वैद्य हरीश पाटणकर
harishpatankar@yahoo.co.in
-
डीडी क्लास : हा वैद्य हरीश पाटणकर, माझा होस्टेलमेट व त्यामुळे परममित्र ! तर वरील माहिती वाचल्यावर मी हरिशशी संपर्क साधल्यावर त्याने वरील माहितीत अजून एक ताजी ताजी माहिती ऍड केली. तो म्हणाला, "साध्या जे कोरोना चे वादळ आलेय त्याला सुद्धा प्रभावी रोधक म्हणून हीच तुरटी काम करते. निर्जंतुकीकरण करणे हे याचे मुख्य काम असून लोकांनी याचा वापर करावा," असे आवाहनही त्याने केलेय.
बाहेरून आलेलं मग ते काहीही असो, आपल्याला भारीच वाटत. पण सगळ्याच बाबतीत ते तसेच असते असं नाही. तर कधी कधी आपल्याच ज्ञानाला व्यवस्थित मार्केटिंग करून तिकडचे लोक इकडं येतात अन आपली फसगत होते. विचार करा भारतियांनो, इतकंच आज सांगणं !!
[13/03, 7:52 AM] +91 73598 83635: *गोमुत्राचे फायदे*
 *आयुर्वेद, आरोग्य*

भारतीय संस्कृतीमधे गाईला फार महत्व आहे. गाय असा एकमेव प्राणी आहे, जिला “गोमाता” म्हटले जाते. आईच्या खालोखाल गाईला स्थान दिले गिले आहे. प्रथम गाईला पुजल्याशिवाय कोणताही धार्मिकविधी सुरु होऊ शकत नाही. गाय असा प्राणी आहे, जिचे सर्व उत्पादने व अवयव मनुष्याला जीवन, आरोग्य, सुख, शांती, आनंद, समाधान देतात. तिच्या शेण, गोमुत्र, दूध, दही, तूप, या पाच उत्पादनांपैकी एकमात्र “गोमूत्र” याची माहिती आज आपण घेणार आहोत.

गोमुत्रात पोट्याशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटयाश, अमोनिया, क्रिटेनिन, नायट्रोजन, सोडियम, कार्बोलिक अॅसिड्स, लॅक्टोज, पाचकरस, हार्मोन्स व अनेक खनिजद्रव्यं असतात, जी मनुष्याची शरीरशुद्धि व पोषण करतात.

१. दातांच्या रोगात दात स्वछ करून, गोमूत्र थोडावेळ तोंडात धरुन ठेवल्याने दंतरोग हमखास बरे होतात. हे त्यातल्या कार्बोलिक अॅसिडमुळे होते.
२. लहान मुलांची हाडे कमजोर असल्यास, सकाळी अनोशापोटी, नियमित 50 मिली गोमूत्र घेतल्याने काही दिवसात हाडे बळकट होतात.
३. गोमुत्रातील लॅक्टोज मुले व वृद्ध यांना प्रोटीन्स देते.
४. गोमूत्र, आपल्या हृदयाच्या पेशींना टोन अप करते.
५. गोमूत्र, वृद्धावस्थामधे मेंदूला दुर्बल होऊ देत नाही.
६. गोमूत्र, महिलांच्या “हिस्टिरिया” जनिक मानसिक रोगांना रोखते.
७. सिफलिस, गनेरियासारख्या यौन रोगांना “गोमूत्र” नष्ट करते. ८. उपाशिपोटि अर्धा कप गोमूत्र नियमित घेतल्याने, सर्व यौनरोग हमखास बरे होतात.
९. महत्वाची बाब म्हणजे गोमुत्राने बरा झालेला आजार पुन्हा लवकर होत नाही, हे गोमुत्राचे वैशिष्ठ्य आहे.
१०. गोमुत्रातील, कार्बोलिक अॅसिड हाडे, मज्जा व विर्याला शुद्ध करते.
११. नियमित गोमुत्र प्यायल्याने, एक महिन्यात २ ते ३ किलो अतिरिक्त वजन कमी होते.
१२. गोमुत्र, त्वचारोगांसाठी सर्वोत्तम औषध आहे.
१३. गोमुत्राने एक्सेस कोलेस्टेरॉल नष्ट होते.
१४. गोमुत्र थायरॉइड मधे ही फायदा देते.
१५. गोमुत्राने बद्धकोष्ठता हा आजार पूर्ण बरा होतो.
१६. गोमुत्राने पाइल्स, मुळव्याध बरा होतो.
१७. हार्ट मधील ब्लॉकेज, गोमुत्राने हळू हळू ओपन होतात.
१८. 5 पाने तुळशीची, 5 चमचे गोमूत्र, नियमित घेतल्याने प्राथमिक स्थितीतील कैंसर, टीबी, बरा होतो.
१९. नियमित गोमुत्र घेतल्याने बॅक्टेरियल व व्हायरल इंफेक्शन कधीही होत नाही.
२०. 30 मिली गोमुत्रात 3 चमचे मध घालून पाजल्याने लहान मुलांच्या पोटातील थ्रेडवर्मस, सुत्रकृमी एक आठवड्यात नाहिसे होतात. मूल निरोगी होते.
२१. बेकरीचे पदार्थ, वड़ापाव, भजी, फास्टफूड अशा पदार्थांनी गॅसेस, आंबट ढेकर, अॅसिडिटी यासारखे आजार हमखास होतात. यावर डॉक्टर गोळ्या किंवा सिरप देतात. याने आजार पूर्ण बरे न होता कायमचे जडतात. यावर गोमुत्र रामबाण उपाय आहे.
२२. पक्वाशयाच्या सुजेमुळे अल्सर झाल्यावर ऑपरेशन करायला सांगतात. असे ऑपरेशन नियमित गोमूत्र सेवनाने हमखास टळते.
२३. जे लोक कायम गोमूत्र घेतात, त्यांची पचनव्यवस्था उत्तम असते. पोटाचे रोग असलेल्यांनी नियमित गोमूत्र घेत रहावे.
२४. गोमुत्राने जखमा लवकर बऱ्या होतात व धनुर्वात होण्याचा धोका टळतो.
२५. चमचाभर गोमुत्रामधे 2 थेंब मोहरीचे तेल मिसळून नाकात टाकल्याने बंद नाक त्वरित मोकळे होते. श्वास घेणे सोपे होते.
२६. गोमूत्रात थोड़े गाईचे तूप व कापूर मिसळून कपड़ा ओला करून छातीवर ठेवल्याने कफ विरघळून छाती मोकळी होते.
२७. सायटिका, गुडघे, कोपर, पोटऱ्या, मांसपेशींमधे दुखणे, सूज आल्यास गोमुत्रापेक्षा मोठे दुसरे औषध नाही.
२८. संधिवात, हाडे ठिसुळ होणे, रुमेटिका फिव्हर आणि अर्थ्रायटिसमधे सर्व औषधे निष्फळ ठरतात. अशा 80 प्रकारच्या वातरोगांमधे गोमूत्र एकमात्र औषध आहे. यासाठी अर्धा कप गोमुत्रात 2 ग्रॅम शुद्ध शिलाजीत, 1 चमचा सुंठचूर्ण, शुद्ध गुग्गुळ किंवा महायोगराज गुग्गुळच्या 2 गोळ्या मिसळून पाजा. हाडांचे आजार बरे होतात.
२९. शौचाला साफ़ न होण्याने सर्व रोगांना निमंत्रण मिळते. गोमूत्र, लघवीचे आजार, शौच म्हणजे मलावरोध दोघांना मोकळे करते. अशा वेळेला गोमूत्र दोन्ही वेळा 50-50 मिली घ्यावे.
३०. गोमुत्रात एरंड तेल अथवा बादाम रोगन 1 चमचा मिसळून दिल्याने जुलाब साफ़ होतात.
३१. लहान मुलांना शौचाचा त्रास होत असल्यास गोमुत्रात 2 चमचे मध मिसळून पाजावे.
३२. गाईच्या दुधात 2 चमचे तूप मिसळून पाजल्याने गर्भवती महिलांचा मलावरोध नाहिसा होतो.
३३. डायबिटिसमधे गोमूत्र फार उपयुक्त आहे. गोमूत्र डायबिटीस कंट्रोलमधे ठेवते.
३४. यकृतरोग, काविळ, जॉण्डिस या रोगांमधे गोमूत्र व पुनर्नवा मंडूर घ्यावे. कोरफडीच्या 30 मिली रसात 50 मिली गोमूत्र मिसळून प्यायल्याने पचनसंस्थेचे सर्व अवयव रोग मुक्त होतात.
३५. 2 ग्रॅम ओवाचूर्ण किंवा जायफळ वाटून गोमुत्रात मिसळून पाजल्याने पोटाचे दुखणे, मुरडा, आव, भूक न लागणे असे आजार ठीक होतात.
३६. मुळव्याधीच्या कोणत्याही तक्रारीमधे 50 ते 100 मिली गोमूत्र प्यायल्याने फायदा होतो.
३७. खरुज, एक्झिमा, पांढरे डाग, कुष्ठरोग यामधे गोमुत्रात गुळवेलीचा रस मिसळून सकाळ संध्याकाळ प्यायल्याने असे आजार त्वरित बरे होतात. त्वचेवर बटमोगऱ्याच्या तेलात गोमूत्र मिसळून मालीश करावे.
३८. हृदयविकारामधे गोमूत्र प्यायल्याने, रक्तातील गुठळया विरघळतात.
३९. हाय ब्लडप्रेशर व लो ब्लडप्रेशरमधे गोमुत्रातील लॅक्टोज, जबरदस्त परिणाम करते. हृदयरोगात गोमूत्र उत्तम टॉनिक आहे. ४०. गोमूत्र, शिरा व धमन्यांमधे कोलेस्टेरॉल साठू देत नाही.
४१. किडनी काम करत नसेल तर गोमूत्र घ्या.
४२. प्रोस्टेट ग्रन्थी वाढलेली असेल तर गोमूत्र घ्या.
४३. किडनी व प्रोस्टेट ग्रन्थिंचे कार्य गोमुत्रामुळे सुधारते.
४४. गोमुत्र व तुळस सर्व वास्तुदोष घालवतात.

गोमुत्रासारखे दूसरे कुठलेही औषध नाही, जे लहान मुलांपासून वृद्धांपर्यन्त, कोणत्याही रोगांशिवायही नियमित घेऊ शकता.

गोमुत्र नेहमी 8 पदरी सुती कापडाने गाळून घ्या. गोमूत्रात मध घालून ठेवल्याने ते जास्त दिवस टिकून रहते. एक महिन्याने व्यायला येणाऱ्या आणि व्यायल्यानंतर 1 महिना गोमुत्र घेऊ नये. आजारी गाईचे गोमूत्र घेऊ नये. ताजे गोमुत्र मिळत नसल्यास, गोधनअर्क घ्यावा व त्यासोबत गोमुत्र वटी जरूर घ्यावी.
[13/03, 9:50 AM] +91 73598 83635: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  हॅन्ड सॅनिटायझर उपयोगी पडतो.पण बाजरात हे हॅन्ड सॅनिटायझर खूपच महाग आहेत, आपण हे घरीपण बनवू शकतो.
साहीत्य.ऍलोव्हेरा जेल (Aloevera gel), गुलाब पाणी (Rose water), टी ट्री ऑईल — ५ थेंब (Tea Tree Oil), लॅव्हेंडर ऑईल — ६-७ थेंब (Lavender Oil), व  स्क्वीझ बॉटल  (Squeeze bottle).
हॅन्ड सॅनेटाईझर तयार करण्याची कृति.
एका स्क्वीझ बाटलीत ऍलोव्हेरा जेल घ्या. यामध्ये शुद्ध गुलाब पाणी टाका. यानंतर या मिश्रणात ५ थेंब टी ट्री ऑईल टाका.  त्यानंतर या मिश्रणात ६-७ थेंब लॅव्हेंडर ऑईल टाका. त्यानंतर बॉटल बंद करा आणि चांगल्या पद्धतीनं मिश्रणाला मिसळून घ्या.अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी हॅन्ड सॅनिटायझर तयार करू शकता. विशेष म्हणजे हे घरगुती सॅनेटाईझर (Sanitizer) तुही अवघ्या ५ मिनिटात बनवू शकणार आहात. यामुळे तुमचे हात सॉफ्ट राहणारच आहेत, त्यासोबतच तुमच्या हातावरील विषाणू मारण्यासदेखील मदत होईल.
*संजीव वेलणकर पुणे.*
९४२२३०१७३३
[13/03, 4:28 PM] +91 73598 83635: 🛑 *आजीच्या बटव्यातील टिप्स भाग - 6*🛑
1) *खाज-खरूज*
सुरवातीला हातांच्या बोटात होऊन शरीराच्या इतर भागात ह्याचे किडे खोलवर छिद्र करून राहतात व तेथे अंडी घालतात व 5-6 दिवसात शरीराच्या इतर भागात पसरतात. शरीरावर काळी रेषा व टोकाला फुगीर भाग अशी लक्षणे व रात्री मोठया प्रमाणात खाज व त्यातून पू  येऊन जखम चिघळून प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते
✳️रोज सकाळी चूळ न भरता कडुलिंब पानांचा रस 1 लहान चमचा सेवन करावा
✳️शेंगदाणे जाळून त्याची राख तयार करावी व त्यात तुळशी रस टाकून प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी लावावी
✳️जिरेपूड मध्ये थोडे पाणी टाकून घट्ट पेस्ट बनवून सकाळ-दुपार व रात्री झोपतांना खरूज वर लावावी.
✳️1/8 लहान चमचा तुरटी पावडर अर्धा लिंबूवर टाकून खरूज वर हळुवार पणे 5 मिनिट फिरवावे-सकाळ-दुपार व सायंकाळ
✳️2 लहान चमचा टमाटर रसात एक लहान चमचा खोबरा तेल टाकून तयार मिश्रण खरूज वर लावावे - दिवसातून 3 वेळ
✳️एक पूर्ण पणे पिकलेल्या केळ्याची पेस्ट करावी व त्यात 2 लहान चमचे लिंबू रस टाकून मिश्रण चांगले एकजीव करून खरूज वर सकाळ-दुपार व रात्री झोपतांना लावावे
✳️  भीमसेनी कापूर पूड 1/2 लहान चमचा,  कारल्याची पेस्ट 2 मोठे चमचे व  1 मोठा चमचा खोबरा तेल एकत्र करून चांगले एकजीव करावे व 15 मिनिटांनी खरूज झालेल्या ठिकाणी 5 मिनिटे कापसाच्या बोळ्याने लावावी. सकाळ-दुपार व रात्री झोपतांना
✳️पांढऱ्या रुईच्या फुलांच्या वरचा भाग तोडून त्याची 4 मोठे चमचे पेस्ट करून त्यात 2 लहान चमचे हळद, अर्धा लहान चमचा कडुलिंब रस व अर्धा चमचा खोबरेल तेल टाकून मिश्रण 15 मिनिट मुरू द्यावे व कापसाने खरूज वर लावावे. रुई चे फुले तोंडताना डोळ्यात चीक जाणार नाही ह्याची काळजी घ्यावी अंधत्व येते
✳️एक मोठा चमचा आवळकंठी चुर्णची राख एक मोठा चमचा लोण्यात टाकून एकजीव करून दिवसातून 3 वेळ लावावी
✳️दररोज रात्री झोपतांना त्रिफळा चूर्ण 1 मोठा चमचा कोमट पाण्यासोबत सेवन करावे
✳️दररोज निम किंवा कार्बलीक साबणाने आंघोळ करावी. साबणाचा फेस खरूज असलेल्या ठिकाणी 5 मिनिटे राहू द्यावा
वरील उपयांपैकी 2 उपाय सतत 15 दिवस करावेत व ह्या उपायांनी सुद्धा व्याधी पूर्ण पणे बरी न झाल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा
मेडिकल दुकानात उपलब्ध आयुर्वेदिक औषधे- hemoclean, हेमोकेअर
2) *गजकर्ण किंवा नायटे*
जांघेत, कंबरेत, काखेत व काहींना केसात गजकर्ण होतो. गोलाकार व मध्य भागी काळपट व आजूबाजूला लालसर सुजलेला भाग असे चट्टे असतात. असे चट्टे एका बाजूने वाढत जाऊन अगोदरच्या जागी कमी होतात व बाधित जागेवरील केस झडतात.
गजकर्ण एका विशिष्ठ बुरशी मुळे होते व ह्याचा आकार 25 पैसे आकारा एवढा व लाल रंगाचा असतो व 3-4 दिवसांनी मातीच्या रंगाचा होतो व खाज व त्या ठिकाणी सतत जळजळ होत असते
✳️2 मोठे चमचे नवसागर पावडर मध्ये 2 लहान चमचा लिंबू रस टाकून त्याचे मलम तयार करावे व गजकर्ण वर सकाळ-दुपार व झोपतांना लावावे. शक्यतो रात्री मलम लावल्यावर त्या ठिकाणी medicated कापूस ठेऊन कॉटन पट्टीने बांधावे
✳️दररोज सकाळ-संध्याकाळ व रात्री तुळशीच्या एक लहान चमच्यात अर्धा चमचा हळद टाकून बाधित भागावर लावावे
✳️ मोठ्या कच्चा पपईचे दूध दिवसातून 4 वेळा लावावे
✳️भीमसेनी कापूर पूड 1/2 लहान चमचा,  कारल्याची पेस्ट 2 मोठे चमचे व  1 मोठा चमचा खोबरा तेल एकत्र करून चांगले एकजीव करावे व 15 मिनिटांनी खरूज झालेल्या ठिकाणी 5 मिनिटे कापसाच्या बोळ्याने लावावी. सकाळ-दुपार व रात्री झोपतांना
✳️एक लहान चमचा लसणाचा रस मध्ये अर्धा लहान चमचा हळद टाकून चांगले एकजीव करून प्रादुर्भाव झालेल्या जागेवर लावावे
✳️ चहा पत्ती 10 मिनिटे पाण्यात भिजवून ठेवावी व चांगली मुरल्यावर गजकर्ण झालेल्या ठिकाणी 5 मिनिटे रगडावी
✳️1 लहान चमचा मिरे पूड मध्ये अर्धा चमचा साजूक तूप टाकून 15 मिनिटे झाकून ठेवावी व त्या नंतर गजकर्ण झालेल्या ठिकाणी लावावी
✳️पूर्ण विकसित झालेल्या डाळिंब पानांचा रस गजकर्ण झालेल्या जागेवर दिवसातून 2 वेळ लावावा
✳️1 लहान चमचा गुलाब जल मध्ये अर्धा चमचा लिंबू रस बाधित जागेवर लावावा
✳️रक्त शुद्ध होण्यासाठी रक्त दोषांतक किंवा रक्त शोधक वटी दररोज सकाळ व सायंकाळ जेवण झाल्यानंतर घ्यावी
टीप- वरील 2 उपाय करावेत व 15 दिवसात व्याधी बरी न झाल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा
वरील दोन्ही व्याधी संसर्ग जन्य आहेत त्यामुळे एकमेकांचे साबण, टॉवेल वापरू नये.
स्तोत्र-आजीने सांगितलेल्या टिप्स
[14/03, 9:41 AM] +91 73598 83635: 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
     *🌿🌹🙏आरोग्य प्रभात🙏🌹🌿*
         *डाव्या कुशीवर झोपण्याचे फायदे.*

*डाव्या कुशीवर झोपल्यामुळे आपल्या हृदयावर दबाव जाणवत नसल्याने हृदय योग्य पद्धतीने काम करतं. यामुळे हृदयाचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.*

*डाव्या कुशीवर झोपल्यामुळे शरीरातील विभिन्न अंग आणि मेंदूपर्यंत रक्तात ऑक्सिजनचा प्रवाह सुरळीत होतो. याने शरीराचे सर्व अंग निरोगी राहतात आणि चांगल्या प्रकारे कार्य करतात.*

*डाव्या कुशीवर झोपल्यामुळे गर्भवती स्त्रियांसाठी डाव्या कुशीवर झोपणे योग्य आहे कारण याने गर्भात वाढत असलेल्या बाळाच्या प्रकृतीवर विपरित परिणाम होत नाही. याव्यतिरिक्त टाचा, हाता आणि पायांमध्ये सूज येण्याची समस्या दूर होते.*

*डाव्या कुशीवर झोपल्यामुळे रक्त प्रवाह सुरळीत होत असल्याने झोप पूर्ण होते. या स्थितीत झोपून उठल्यावर थकवा जाणवत नाही आणि पोटासंबंधी समस्याही दूर होतात.*

*पचन क्रिया सुरळीत होते आणि पाचक प्रणालीवर अतिरिक्त दबाव येत नाही. डाव्या बाजूकडे झोपल्याने शरीरात जमा होत असलेले टॉक्सिन लसिका वाहिनी तंत्राद्वारे बाहेर पडतात.*

*बद्धकोष्ठतेची तक्रार असलेल्यांनी डाव्या कुशीवर झोपायला हवे. आराम मिळेल. गुरुत्वाकर्षणामुळे अन्न लहान आतड्यातून मोठ्या आतड्यात पद्धतशीर ढकलले जाते आणि सकाळी सहजपणे पोट स्वच्छ होतं.*

*पोटातील अॅसिड वर न जाता खाली येतं, ज्याने अॅसिडिटी आणि छातीत जळजळणे अश्या समस्या दूर होतात.*
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
[14/03, 12:34 PM] +91 73598 83635: कित्येकांना प्रवासादरम्यान मळमळ, चक्कर आणि उल्टीच्या समस्यांचा सामना करावा लागतो. बंद गाडीमध्ये सुद्धा अनेकांना डोकं दुखीचा जानवतो. त्यामुळे असे प्रवासी अनेकदा गोळ्याचा वापर करतात. हा कोणता आजार नाही तर एक स्थिती आहे. ज्यात प्रवासादरम्‍यान कान, डोळे आणि त्‍वचेकडून मेंदुला वेगवेगळे सिग्‍नल मिळतात. या कारणांमुळे चक्‍कर येते किंवा मळमळ होते.

लवंग : लवंगचे तसे अनेक फायदे आहेत. पण यामुळे मळमळदेखील होत नाही. प्रवासादरम्यान एक लवंग चघळत राहिल्याने मळमळ होत नाही.

लिंबू : लिंबूमध्ये असेलेले सिट्रिक अॅसिड उल्टी आणि मळमळ होण्याची समस्या दूर करते. यासाठी एक कप गरम पाण्यात एक लिंबूचा रस आणि मीट टाकून प्यायलं पाहिजे. लिंबू पाण्यात मध टाकून देखील तुम्ही ती घेऊ शकता.

अद्रक - प्रवास करण्‍यापूर्वी एक कप अद्रकचा चहा पिल्‍याने होणारी उल्‍टी होत नाही. एक कप अद्रक चहामुळे मळमळही थांबते.

पुदिना - पुदिन्‍यामुळे मोशन सिकनेसच्‍या समस्‍येपासून ताबडतोब आराम मिळतो. पुदिन्‍यातील मेथॉंलमुळे पोटातील मांसपेशी शांत होतात व मळमळ कमी होते. तसेच मोशन सिकनेसच्‍या समस्‍येला दूर करण्‍यासही पुदिना मदत करतो.
[14/03, 12:34 PM] +91 73598 83635: केस धुण्याच्या आधीही त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. केस धुण्याआधी खालील टीप्स तुम्हाला फायदेशीर ठरु शकतात.

१. एरंडेल, ऑलिव्ह किंवा बदाम यापैकी दोन प्रकारचे तेल एकत्र करून लावावे. यामुळे केसांना योग्य पोषण मिळेल आणि केस गळणे थांबेल.
२. केस धुण्यासाठी खूप गरम पाणी वापरू नये. गरम पाण्यामुळे तुमचे केस कडक आणि कोरडे होतात.
३. अंघोळीआधी केसांना दही आणि अंडं यांचे मिश्रण लावावे. हे मिश्रण कंडिशनर म्हणून काम करते. हे सर्वोत्कृष्ट नैसर्गिक कंडिशनर मानले जाते. मध आणि दही यांचे मिश्रणही कंडिशनर म्हणून वापरता येईल.
४. काळी डाळ रात्री भिजत ठेवावी. त्यानंतर सकाळी ती व्यवस्थित वाटून त्यात अंडं, लिंबाचा रस आणि दही टाकून ती केसांना लावल्याने फायदा होतो.
५. केस धुण्यापूर्वी केसांना तेला लावून २० मिनिटं मालिश करावी.
[14/03, 12:35 PM] +91 73598 83635: जवसचे 7 मोठे फायदे

जवसचा वापर रोजच्या आहारात करणे फाय महत्त्वाचे आहे. जवसचे तेल स्वयंपाकघरात अवश्‍य केला पाहिजे. जवसचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.

1. दाह कमी करते - लघवी करतांना होणारी दाह कमी करण्यासाठी जवस फायद्याची ठरते. यासाठी जवसचा काढा बनवावा. 12 ग्रॅम जवस आणि 6 ग्रॅम ज्येष्ठमध घेऊन त्याची पूड करुन घ्यावी. त्यानंतर 1 लीटर पाण्यात ते उकळून घ्यावे. हा काढा तयार झाल्यानंतर त्यात 12 ग्रॅम खडीसाखर टाकावी आणि रोज 2 चमचे सकाळ आणि संध्याकाळ घ्यावे. लघवीच्या जागी होणारी जळजळ कमी होते.

2. हिरड्या आणि दात मजबूत करते - हिरड्या मजबूत होण्यासाठी आणि दात दुखत असेल तर जवसचं तेल फायदेशीर ठरते. जवसच्या तेलाने मसाज करावा.

3. कफ बाहेर काढणे -  जवसाचं पीठ घेऊन त्याने छाती शेकली तर कफ पातळ होऊन तो बाहेर पडण्यास मदत होते. यामुळे ताप देखील लगेच जातो.

4. पाठदुखी - पाठ दुखत असेल तर दुखणाऱ्या जागी जवस बांधून ठेवावे.

5. भाजलेल्या जागी बांधावे - एखाद्या ठिकाणी भाजलं असेल तर त्या ठिकाणी जवसचं तेल आणि चुन्याची निवळी एकत्र करुन बांधावी. यामुळे जखम लवकर बरी होते.

6. पचन क्रिया सुधरते - आहारात जवसाचा वापर केल्यास भूक वाढते आणि पचनक्रिया देखील चांगली राहते.

7. इतर फायदे - रोज सकाळी अनशेपोटी एक चमचा जवसाचे तेल प्यायल्याने बीपी, डायबेटीस, हृदयाचे आरोग्य चांगले राहते. हिवाळ्यात जवस खाल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. हृदयावरील पाण्याचा दाब कमी करण्यासाठी देखील जवस मदत करते.
[14/03, 9:16 PM] +91 73598 83635: 🛑पुदीना🛑

🛑- पुदिन्याच्या रस मिठाच्या पाण्यात मिसळवून गुरळ्या करा, असे केल्याने आपला आवाज बसला असेल तर तो ठीक होईल.

-🛑 जर आपल्याला गजकर्ण, खाज तसेच अन्य प्रकारचे त्वचेचे रोग असतील तर ताजी पुदिन्याची पाने घेऊन ती चांगली वाटून घ्या आणि हा लेप ज्या ठिकाणी खाज किंवा गजकर्ण झाल असेल तिथे लावा आपल्याला लगेच आराम मिळेल.

🛑- मासिक पाळी वेळेवर येत नसेल तर आपण पुदिन्याची सुखी पाने घ्या व त्याचा चूर्ण बनवा आणि दिसातून दोन वेळा मधात मिसळवून तो नियमित पणे काही दिवस घ्या असे केल्याने मासिक पाळी वेळेवर न येण्याची समस्या दूर होईल.

- 🛑जर कोणाला खूप वेळ उचकी येत असेल तर त्याला पुदिन्याची काही पाने खायला सांगा त्यामुळे त्याची उचकी बंद होईल.

🛑- जर कोणाला उलटी होत असेल तर २ चमचे पुदिना दर २ तासात त्या व्यक्तीला द्या यामुळे त्याची उलटी थांबेल व त्याला बरे वाटेल.

🛑- जर आपल्याला पोटा संबंधी आजार असतील तर पुदिन्याच्या ताज्या पानामध्ये लिंबाचे रस व त्याच्या समान मात्रेत मध मिळून सेवन केल्याने जवळ जवळ पोटाच्या सर्वच आजारांवर लवकर आराम मिळतो.

🛑- सर्दी झाल्यावर थोडा पुदिन्याचा रस घ्या आणि त्यात काळी मिरी आणि थोडा काळा मीठ मिळवा आणि ज्या प्रकारे आपण चहा बनवतो त्याच प्रकारे चहा सारखे उकळूवून घ्या व ते प्या, हा काढा सर्दी, खोकला, तसेच तापावर गुणकारी आहे.




🌹आरोग्यम् धनसंपदा🌹
[15/03, 12:28 PM] +91 73598 83635: *‼     आहार शास्त्र    ‼*

  *‼दही भात निसर्गोपचार‼*
उन्हाळा सुरू झालाय तर हे फायद्याचे ठरेल
पुर्वी रोज भोजन करताना शेवटी भात खाणे व तोही दहीभात खाणे अत्त्यावश्यक असायचे. आणि तो भात कोणी नको म्हटलं तरी आग्रहपूर्वक वाढला जायचा! आग्रह करताना सांगितले जायचे, " शेवटचा दहीभात खाण्याने सासरवाडीला श्रीमंतीचे भाग्य येते. आणि त्या श्रीमंतीचा पहिला सिंहाचा हिस्सा जावईबापूंनाच लाभतो ! "
मग मात्र तो जावई, निमूटपणे व आनंदी होऊन शेवटचा दहीभात खात असे !
.
आपल्या धर्मात अशी कितीतरी उदाहरणे आहेत की जी धर्माने सहजासहजी लोकांच्या रोजच्या जीवनात, न टाळता येणारी म्हणून बसविली आहेत!

मग, काय आहे, नेमके, या शेवटाच्या दहीभाताचे इंगित ?

*यामागे, खरेतर फार मोठे आयुर्वेदिक  शास्त्रीय कारण आहे !*
पण ते तसे आरोग्यदायी व अत्त्यावश्यक म्हणून सांगितले असते तर तत्कालीन समाजाने स्विकारलेच असते, मानलेच असते, किंवा दैनंदिन अंगिकारले असतेच, याची खात्री नव्हती ! मग मानवी जीवनाला अत्त्यावश्यक बाब या पध्दतीने सातत्याने सांगितली गेली म्हणून ती आजवर सुखनैव चालू आहे, अंगिकारली जातेय !

मग नेमके ते भाग्य, सत्य काय आहे ?

.
.

दहीभातात दडलंय आनंदाचे रहस्य; काय म्हणते शास्त्र ?

आपण गणपतीच्या हातावर दही भात देतो. तसेच ब्राम्हण वर्ग दही भात खातात.व तो कसा योग्य आहे ते आता सिद्ध झाले आहे.

जगातील सर्वात जुने शास्त्र म्हणून ओळखले जाणाऱ्या आयुर्वेदात माणसाच्या जेवणाची अचूक पद्धत सांगितली आहे. यानुसारच पूर्वीच्या काळी जेवणाची सांगता दहीभात खाऊन केली जायची. यामागील कारणाचा कधी विचार केला आहे का?

 *दहीभात खाल्ल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढते असे  संशोधनात सिद्ध झाले आहे.*

*मानवी शरीराला आवश्यक असणारे ट्रिप्टोफॅन नावाचे एक रसायन दह्यामध्ये असते.*
 पण आश्चर्याची गोष्ट अशी की हे रसायन मानवी शरीरात तयार होत नाही. याचाच अर्थ असा की, आपण खाल्लेल्या गोष्टींपासून हे रसायन आपल्या शरीराला मिळते. शरीरातील इतर घटकांसोबत त्याचे मिश्रण झाल्यावर *सेरटोनिन आणि मेलाटोनिन* ही रसायने तयार होतात. *त्यातील सेरटोनिन मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी अतिशय उत्तम आहे.* त्याने आपला मूड चांगला होणे, झोप चांगली लागणे, स्मरणशक्ती वाढणे यांसारखे फायदे होतात. *ट्रिप्टोफॅनने मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्याला मेंदूत जाणाऱ्या रक्तापर्यंत जावेi लागते.* ते इतर रसायनांएवढे सोपे नाहीये. *त्यासाठी ट्रिप्टोफॅनचे कर्बोदकांबरोबर विघटन व्हावे लागते. कर्बोदकांच्या मदतीने ट्रिप्टोफॅन मेंदूच्या रक्तापर्यंत पोहोचते.*

आता असा प्रश्न पडेल की कर्बोदक सांगितल्यावर दही भाताबरोबरच का खावे? याचे प्रमुख कारणे म्हणजे *तांदळामध्ये कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते. म्हणून दहीभात खाल्ल्याने मेंदूत सेरटोनिन जास्त प्रमाणत तयार होते. असे केल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यात तुम्ही मदत करता.* त्यामुळे यापुढे जेवणाची सांगता करताना थोडातरी दहीभात......

दहीभात खाण्यामुळे मेंदूचा काम करण्याचा वेग वाढतोच शिवाय आनंदी राहण्यासही मदत होते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

https://www.youtube.com/channel/UCeICP5LtfsHqzY1B7EfG__w
[15/03, 12:28 PM] +91 73598 83635: *काही महत्वाच्या टिप्स*
1.एक लिंबू एक ग्लास पाण्यात पिळून त्यामध्ये एक चमचा मध मिक्स करा आणि पिऊन टाका. हा उपाय रोज केल्यामुळे रक्त वाढ लवकर होते..

2.सोयाबीन मध्ये विटामिन आणि आयरनचे प्रमाण जास्त असते. एनिमियाच्या रुग्णासाठी याचे सेवन करणे फायदेशीर आहे. सोयाबीन उकडून तुम्ही खाऊ शकता.

3.थोडेसे सेंधव मीठ आणि थोडी मिरी पावडर डाळींबाच्या ज्यूस मध्ये मिक्स करून दररोज पिण्यामुळे शरीरातील आयरनची कमतरता भरून निघण्यास मदत होते.

4.गुळा सोबत शेंगदाणे खाण्यामुळे शरीरातील आयरन वाढते.

5.एनिमियाच्या आजारात पालक औषधा सारखे काम करते. पालक मध्ये विटामिन ए, सी, बी
 9, आयर्न, फाइबर आणि कैल्शियम अधिक प्रमाणात असते. पालक एकावेळीच वीस टक्के पर्यंत आयर्न वाढवू शकते. पालक तुम्ही भाजी अथवा सूप करून करू शकतात.

6.रक्त वाढवण्याचा घरगुती उपाय म्हणून तुम्ही टमाटर वापरू शकता. ताबडतोब रक्त वाढीसाठी एक ग्लास टमाटयाचा रस प्यावा. तुम्ही सूप करूनही पिऊ शकता, वाटल्यास सफरचंद आणि टमाटरचे ज्यूस एकत्र करून पिऊ शकता.

7.बॉडी मधील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मक्याचे दाणे पण खाणे फायदेशीर होईल. हे पोष्टिक असतात तुम्ही हे भाजून किंवा उकळवून खावू शकतात.

8.थोडेसे मध एक ग्लास बीटच्या रसात मिक्स करून पिण्यामुळे शरीराला आयरन अधिक प्रमाणात मिळते ज्यामुळे रक्त तयार होते.

9.हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी थोडेसे मीठ लसणा मध्ये मिक्स करून चटणी बनवा. ही चटणी खाण्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होईल.

10.शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी दुध आणि खजूर खाणे उत्तम उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी रात्री झोपण्याच्या काही वेळ अगोदर दुधामध्ये खजूर टाकावे आणि दुध प्यावे. दुध प्यायल्या नंतर खजूर खावे.

11.एक ग्लास सफरचंद ज्यूस घ्यावे. त्यामध्ये एक ग्लास बीटाचा रस आणि चवीनुसार मध मिक्स करा. हे दररोज प्या. या ज्यूस मध्ये लोह तत्व अधिक असते.

12.2 चमचे तीळ 2 तास पाण्यात भिजत ठेवा. पाणी गाळून तिळाची पेस्ट बनवा. यामध्ये 1 चमचा मध टाका आणि दिवसातून दोन वेळा हे खावे.

13.पिकलेल्या आंब्याचा गर दुधा सोबत घेतला गेल्यास रक्तवाढ होते.

14.पालक, राई, हिरवे वटाणे, मेथी, कोथिंबीर, पुदिना आणि टमाटर हे आपल्या भोजना मध्ये समाविष्ट करा

15.जांभूळ आणि आवळ्याचा रस समान प्रमाणात घेऊन पिण्यामुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. रक्ताची कमी होते नाही.

16.सिंघाडा शरीराला शक्ती देते आणि रक्त वाढ करते. यामध्ये अनेक प्रकारचे महत्वाचे पोषक तत्व असतात. कच्चे सिंघाडेचे सेवन करणे शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वेगाने वाढवते.
*cp आरोग्य संपदा ग्रुप*
[15/03, 12:28 PM] +91 73598 83635: *बहुगुणी औषधी कांदा*

कांदा हे एक अतिशय बहुगुणी, बहुमोली कंदमूळ आहे.
कांद्याचे दोन प्रकार आहेत. लाल कांदा आणि पांढरा कांदा. कांदा हा अतिशय स्वादिष्ट पदार्थ आहे. तो जेवणाची लज्जत वाढवतो. कांद्याशिवाय मिसळीची कल्पनाच करता यात नाही. कांदा भजी, कांदे पोहे वगैरेची नुसती नावं घेतली तरी तोंडाला पाणी सुटतं.


मात्र कांदा हा फक्त खाण्याचा पदार्थ नाही. त्याचे अनेक औषधी गुण आहेत. त्यामुळे कांदा विविध प्रकारे वापरता येतो.



*कांद्याचे विविध उपयोग –* ( टीप :हे केवळ माहिती संकलन असून सर्वसाधारण गुणधर्म दिले आहेत. औषध म्हणून वापरताना तज्ज्ञांकडून सल्ला घेउनच वापरावे)


१) कांदा तळून त्यात जीरे व साखर घालून त्याची चटणी बनवून खाल्याने उन्हाचा त्रास बाधत नाही.

२) मार लागणार्या जखमेवर सुजेवर – कांद्याच्या २ फोडी कराव्या त्यावर हळद टाकावी व विस्तवावर ठेवून त्याला शिजवावे. खिळा, काटा, कांच रुतुन झालेल्या जखमेवर किंवा इतर ठेच लागुन लागलेल्या मारावर, दुखण्यावर कांदा बांधावा. ३ दिवसात आराम पडेल.

३) बेशुद्ध पडणे – कोणत्याही कारणाने बेशुध्द पडलेल्या माणसाला कांदा फोडून त्याचा वास दिल्यास मनुष्य शुध्दीवर येतो. दगडाने किंवा हाताने कांदा फोडून नाकाजवळ धरावा.

४) उन्हाळी होणे – उन्हाळी वगैरे उन्हाळ्यामधे नेहमी होतात. कांदा खाण्यामधे वापरल्याने त्यापासून बचाव होतो. १-२ कांदे जवळ ठेवून उन्हात फिरले तरी उन्हाचा फार त्रास होत नाही.

५) कृमी – पोटात कृमी झाले असे वाटल्यास कांद्याचा रस आणि वावडिंगाचे चूर्ण एकत्र मिळवून दिवसातून ३ वेळा घेतल्यास कृमी मरुन ते बाहेर निघतील.

६) प्रदर व प्रमेह — या विकारात कांद्याच्या रसाबरोबर मध सकाळ संध्याकाळ घेतल्याने फायदा होतो.

७) फ्ल्यू — कांद्याचा रस ३-३ तासाचे अंतराने १-१ चमचा दिल्यास फ्ल्यूमध्ये चांगला फायदा होतो.

८) मुलांच्या आकडीवर – कांदा फोडून त्याचा वास द्यावा.

९) लहान मुलास मोडशी व जंत झाल्यास  कांद्याचा रस द्यावा.

१०) डोळे खाजवल्यास – कांद्याच्या रसात खडीसाखर उगाळून रात्री झोपताना डोळ्यास लावावी.

११) कावीळ – थोडा कांदा, थोडा गुळ, तेवढीच हळद टाकून रात्री झोपताना द्यावे.

१२) डोळे आल्यास – डोळ्यात कांद्याचा रस एक थेंब टाकावा.

१३) तंबाखूचा त्रास – तंबाखू खाण्यामूळे चक्कर आली व कासावीस वाटले तर त्यास कांद्याचा रस पाजावा.

१४) मुळव्याधीवर – साखर ,तूप व थोडा कांद्याचा रस मिळवून द्यावा.

१५) हागवणीवर – कांदा कापून बारीक करावा व पाण्यामधे स्वच्छ धुवून घ्यावा.  गाईच्या ताज्या दह्याबरोबर खावे म्हणजे हगवणीवर आराम पडतो.

१६) फोडाचे दुखणे – कांद्याचा ठेचा करुन त्याला गरम तव्यावर तापवून तूपामध्ये परतून घ्यावे नंतर त्या लगद्याला फोडावर बांधावे. त्यामुळे दुखणे कमी होवून आराम वाटेल.

१७) उचकी, डोके दुखणे व झोप न येणें या विकारावर कांद्याला चिरुन किंवा हाताने फोडून त्याचा वास द्यावा. त्यामुळे आराम वाटेल.

१८) सर्दी. पडसे – झोपेचे वेळी १ कांदा फोडून त्याचा वास द्यावा व एखादा कांदा खावून टाकावा. त्यामूळे सर्दीवर फायदा होतो. तसेच लहान मूलांना कांद्याचा रस चमचाभर पाजल्यास खोकल्यावरही फायदा होतो.

१९) पासोळ्याचे दुखणे – कांद्याला बारीक वाटून तो बरगड्या (पासोळ्या) दूखतात त्या ठिकाणी बांधल्यास फायदा होतो.

२०) उवा मारण्यास – कांद्याचा रस डोक्याला केसाला लावल्यास उवा, लीखा पळतात.
*cp आरोग्य मित्रा ग्रुप*
[15/03, 12:28 PM] +91 73598 83635: *अश्वगंधा - अष्टपैलु गुणधर्माची औषधी वनस्पति..☘*

भारतीय आयुर्वेदामध्ये बहुगुणी म्हणून वर्णिलेल्या अश्‍वगंधा या वनस्पतीकडे सार्‍या जगाचे लक्ष वेधले गेले आहे. अशाच प्रकारची एक वनस्पती चीनमध्ये फार लोकप्रिय आहे. तिला जिनसेंग असे म्हणतात. त्यामुळेच वैद्यकीय शास्त्रात अश्‍वगंधा वनस्पतीला भारतीय जिनसेंग असे संबोधले जायला लागले आहे. ही वनस्पती माणसाच्या अंगातील जोम वाढविण्यास कारणीभूत ठरते आणि आजारी व्यक्तीमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास उपयुक्त ठरते.



अश्‍वगंधा वनस्पतीच्या पानांमध्ये ऍडाप्टोजीन्स् असतात, जे माणसाचा तणाव, थकलेपणा आणि चिंता यामुळे होणार्‍या दुष्परिणामावर प्रभावी ठरतात. माणसाच्या सार्‍या चयापचय क्रीया नियंत्रणात ठेवण्यास ते उपयुक्त ठरतात. शिवाय मेंदूची क्षमता वाढविण्यास सुद्धा ते फायदेशीर ठरतात.

भारतात अश्‍वगंधा वनस्पती परंपरेने वापरली जात असली तरी पाश्‍चात्य देशांमध्ये अगदी अलीकडे तिच्यावर संशोधन सुरू झाले आहे आणि या संशोधनाअंती तिच्यात अनेक गुणधर्म असल्याचे आढळले आहे. काही अमायनो ऍसिडस्, फॅटी ऍसिडस् सुद्धा या वनस्पतीत असल्याचे आढळले आहे. त्याशिवाय आधुनिक वैद्यक शास्त्राला आव्हान देणार्‍या अल्झायमर्स आणि कर्करोग याही रोगांवर अश्‍वगंधा इलाज करू शकते असे संशोधकांना वाटत आहे.

शरीरातील चरबी कमी करणे, ब्लड शुगर संतुलित ठेवणे आणि मलेरियाचा प्रतिकार करणे असेही गुणधर्म अश्‍वगंधा वनस्पतीत असावे असे संशोधकांना वाटत आहे. असे असले तरी गरोदर महिलांनी अश्‍वगंधेचा वापर करू नये, असा इशारा संशोधकांनी केला आहे. मानसिक तणाव फार वाढला, खूप थकल्यासारखे वाटायला लागले आणि चिडचिड व्हायला लागली तर मात्र अश्‍वगंधाचा विचार करायला हरकत नाही, असे संशोधकांचे मत आहे.
===========================
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*
[16/03, 7:51 AM] +91 73598 83635: 🍃☘ *निसर्गोपचार*🍃☘

*आरोग्य साठी  सकाळी पाणी, दुपारी ताक, संध्याकाळी घ्या दुधाचा घोट, हिच आहे आपल्या निरोगी जीवनाची खरी नोट. शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी*
(१) ९०% आजार हे पोटातून होतात, पोटात अॅसिडीटी, कब्ज नसला पाहिजे, पोट स्वच्छ, साफ तो आरोग्याचा राजा. (२) शरीरात न धरता येणारे १३ वेग आहेत. याचा विचार करा.
(३) १६० प्रकारचे रोग फक्त मांसाहाराने होतात हे लक्षात ठेवा.
(४) ८० प्रकारचे आजार नुसत्या चहा पिण्याने होतात. हा आपल्याला इंग्रजांनी दिलेला विषारी डोस आहे.
(५) ४८ प्रकाचे रोग ऎल्युनियम भांडी वापरल्याने होतात.त्यात आपण ही भांडी सर्रास वापरतो. ही भांडी ब्रिटिशांनी आपल्या कैदी लोकांना त्रास व्हावा म्हणून वापरत.
(६) तसेच दारू, कोल्ड्रिंक, चहा याच्या अति सेवनाने हदय रोग होऊ शकतो.
(७) मॅगी, गुटका,डुक्कराचे मांस, पिज्जा, बर्गर, बिडी, सिगारेट, पेप्सी, कोक यामुळे मोठे आतडे सडते.
(८) जेवण झाल्यावर लगेच स्नान करु नये यामुळे पाचनशक्ती मंद होते, शरीर कमजोर होते.
(९) केस रंगवू नका, हेअर कलरने डोळ्यास त्रास होतो, कमी दिसू लागते. (१०) गरम पाण्याने स्नान करण्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते. गरम पाणी कधीही डोक्यावरुन घेऊ नये डोळे कमजोर होतात.
(११) स्नान करताना कधीही पटकण डोक्यावरून पाणी घेऊ नका कारण पॅरालिसिसचा, हदयाचा अॅटक येऊ शकतो. प्रथम पायावर, गुडघ्यावर, मांडीवर, पोटावर, छातीवर, खांद्यावर, पाणी टाकत चोळत पहिल्यांदा स्नान करावे नंतर डोक्यावर पाणी घ्यावे त्यामुळे डोक्यातून रक्तसंचार पाया कडे होता व त्रास होत नाही, चक्कर येत नाही.
(१२) उभ्याने कधीही पाणी पिऊ नये टाच कायमची दुखु लागते.
(१३) जेवताना वरुन कधीही मीठ घेऊ नये त्यामुळे चक्तदाब, ब्लडप्रेशर वाढतो. (१४) कधीही जोराने शिंकू नये नाहीतर कानाला त्रास होऊ शकतो.
(१५) रोज सकाळी तुळशीचे पाने खावीत कधीच सर्दी, ताप, मलेरिया होणार नाही (१६) जेवणानंतर रोज जुना गुळ आणि सौफ खावी पचन चांगले होते व अॅसिडिटी होत नाही.
(१७) सतत कफ होत असेल तर नेहमी सुंठ व मध चाटावा कफ बाहेर पडतो व आवाज चांगला होतो.
(१८) नेहमी पाणी ताजे प्यावे,विहीरीचे पाणी फार चांगले, बाटलीबंद फ्रिज मधले पाणी कधीही पिऊ नये यामुळे नसानसांत त्रास होतो.
(१९) पाण्याने होणारे रोग यकृत, टायफॉइड, शस्त्र, पोटाचे रोग या पासून लिंबू आपल्याला वाचवते.
(२०) गहूचा चीक, गहूचे कोंब खाण्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते.
(२२) स्वैयपाक झाल्यावर ४८ मिनिटाच्या आत खावा नाहीतर त्यातील पोषक तत्वे नाहीशी होतात.
(२३) मातीच्या भांडयात स्वैयपाक केल्यास १००% पोषक, काशाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९७% पोषक, पिताळाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९३% पोषक, अल्युमिनियमच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ७ ते १३% पोषक असते
(२४) गव्हाचे पीठ १५ दिवस जुने झालेले वापरू नये.
(२५) १४ वर्षाच्या खालील मुलांना मैदयाचे पदार्थ बिस्किटं, सामोसा व इतर पदार्थ खावू घालू नये.
(२६) खाण्यास सैंधा मीठ सर्वश्रेष्ठ त्यानंतर काळेमीठ व नंतर पांढरे मीठ पण हे मीठ फार विषारी असते.
[16/03, 10:37 AM] +91 73598 83635: *कलिंगड कसे‌ निवडाल*?
--------------------------------------

उन्हाळ्यामध्ये चाखता येणाऱ्या अनेक फळांपैकी कलिंगड हे अतिशय मधुर आणि रसाळ फळ आहे. पण बाजारातून कलिंगड आणताना ते चवीला नेमके कसे असेल याचा अंदाज आपल्याला बांधता येत नाही. पण हे काम आपल्याला वाटते तेवढेही अवघड नाही. अर्थात, प्रत्येकाची कलिंगड निवडण्याची पद्धत वेगळी असते. कोणी कलिंगडावर मुठीने मारून बघतात, तर कोणी कलिंगडाचा वास घेऊन पाहतात, तर कोणी कलिंगड हाताने दाबून बघतात, अश्या एक ना अनेक पद्धती आजमावतना आपण लोकांना बघत असतो. आणि इतके केल्यानंतरही आपण निवडलेले कलिंगड मधुर आणि रसाळ असेलच याची काहीही शाश्वती नसते. तर मग चवीला गोड आणि रसदार कलिंगड निवडायचे तरी कसे? तर सर्वप्रथम , कलिंगड घेताना त्यावरील ‘ फील्ड स्पॉट ‘ पाहून घ्यावा. कलिंगडाचा रंग जरी हिरवा असला तरी ते सर्व बाजूंनी एकसारखे हिरवे दिसत नाही. त्याचा रंग कुठे गडद, तर कुठे अगदी फिक्कट असा दिसतो. त्या फिक्कट रंगाच्या भागालाच फील्ड स्पॉट असे म्हटले जाते. हा फील्ड स्पॉट साधारणपणे हलक्या पिवळसर रंगाचा दिसतो. कलिंगडाचा रंग जितका गडद असतो, तितके ते वेलीवर आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ राहिले असावे असे म्हटले जाते. तसेच ज्या कलिंगडावर फील्ड स्पॉट अजिबात दिसत नाही, ते कलिंगड वेलीवरून वेळेआधीच तोडले गेले आहे असे समजावे.

कलिंगडावर दिसणाऱ्या रेषांच्या जाळ्यावरूनही कलिंगड चवीला कितपत गोड असेल याचा अंदाज बांधता येऊ शकतो. आपण कलिंगड निवडताना अगदी नितळ दिसणाऱ्या सालीचे कलिंगड निवडतो. पण तसे न करता ज्या कलिंगडाच्या सालीवर रेघांचे जाळे दिसेल, असेच कलिंगड निवडावे. असे सांगितले जाते की कलिंगडाचे फळामध्ये रूपांतर होण्याआधी जे फूल असते, त्या फुलातुन मधमाश्यांनी जास्त मध शोषले असल्यास, त्या फुलापासून तयार होणारे कलिंगड चवीला जास्त गोड असून, त्याच्या सालीवर रेघांचे जाळे दिसून येते.

कलिंगडामध्येही नर आणि मादी हा लिंगभेद आहे, हे आपल्यापैकी फार कमी जणांना ठाऊक असेल. नर – कलिंगडे ही आकाराने मोठी आणि लंबगोल अशी दिसतात, तर मादी – कलिंगडे आकाराने लहान असून गोल दिसतात. नर कलिंगडे आकाराने मोठी आणि जास्त रसाळ असून मादी कलिंगडे चवीला जास्त गोड असतात. कलिंगड विकत घेताना त्याच्या आकाराचा ही विचार करावयास हवा. जास्त मोठे आणि वजनदार कलिंगड चवीला मधुर आणि रसदार असेलच असे नाही. त्यामुळे कलिंगड विकत घेताना फार मोठे किंवा फार लहान ना घेता मध्यम आकाराचे घ्यावे.
[16/03, 10:37 AM] +91 73598 83635: *उन्हाळ्यासाठी खास आहार कोणता*


🛑उन्हाळ्यात मसालेदार, तेलकट पदार्थ खाणे टाळावे. जेवण्यात अती प्रमाणात मीठ सेवन करणे टाळावे. नमकीन, शेंगदाणे, तळलेले पापड-चिप्स, अती प्रमाणात तेलाचे लोणचे खाणे टाळावे.

🛑उन्हाळ्यात मिळणार्‍या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असतं, म्हणून अश्या फळांचे सेवन अवश्य करावे. जसे टरबूज, खरबूज, काकडी इतर नियमित सेवन केल्याने पाण्यासोबतच खनिज-लवण पूर्ती होण्यात मदत मिळते.

🛑उन्हाळ्यात सामान्य आहार जसे वरण, भात, भाजी, पोळी खाणे योग्य ठरतं. उन्हाळ्यात भुकेपेक्षा कमी आहार घेतला पाहिजे. याने हजमा देखील चांगला राहील आणि शरीरात स्फूर्ती राहील. यासोबत तेलकट पदार्थ खाऊ नये.
🛑उन्हाळ्यात सर्वाधिक पाणी घामामुळे बाष्पीभवित होतं म्हणून दिवसातून किमान चार लीटर पाणी पिणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात नारळ पाणी, ताक आणि लस्सी पिण्याने पाण्याचे संतुलन राहण्यात मदत मिळते.
*cp स्वास्थ माहिती ग्रुप fb*
[16/03, 2:21 PM] +91 73598 83635: *बेल फळ*🌹
बेल हा एक दीर्घायुषी असा वृक्ष आहे. बेलाची पाने आणि फळे याला शंकराच्या पूजेसाठी फार महत्त्व आहे. एक वनस्पती म्हणून पाहिले तर ती गुणकारी वनस्पती असल्याचे दिसून येते.
बेल ही वनस्पती दरवर्षी हजारो फळे देते. परिपक्व पिकलेले पिवळे फळ औषधी म्हणून उपयोगात येते. त्याचा मधुर सुवास येतो, त्यामुळे पचनक्रिया, पोटाचे विकार जाऊन रक्तशुद्धी वाढते. बेलाचा रस घेतल्यास दीर्घायुष्य लाभते.
बेल फळ अस्थमा, रक्तक्षय, अशक्तपणा, जखमा, सूज येणे, उच्च रक्तदाब, कावीळ, अतिसार, अशा अनेक रोगावर गुणकारी आहे.
गर्भवती महिलांना उलट्यांचा त्रास सर्वसामान्य मानला जातो. या त्रासापोटी अनेकदा जेवण बंद केले जाते. त्याचा परिणाम बाळावर होऊन पुढच्या त्रास वाढतो. पण, या समस्येवर बेल सर्वोत्तम उपाय आहे. बेलाचा गर कुटून तांदळाच्या पाण्यासोबत त्याचा लगदा तयार करावा. नंतर त्याची छाननी करून प्यावे. त्यापासून गर्भवती महिलांना आराम मिळतो.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी बेल अतिशय लाभदायी आहे. बेलाच्या पानांचा रस काढून दिवसाला दोन वेळा घेतल्यास मधुमेहापासून मुक्तता मिळविणे शक्य आहे.
वाळलेल्या बेलाच्या गराचा चूर्ण तयार करून गरम दुधात रोज एक चमचा घेतल्याने शरीरात नवीन रक्त तयार होण्यास मदत करते
[16/03, 11:17 PM] +91 73598 83635: *आजचा विषय बडीशेप.*
घरातील जेवण असो किंवा लग्नाच्या पंगती, जेवल्यानंतर बडीशेपची पुडी, घरात डब्यात भाजून ठेवलेली बडीशेपची थाळी आगत्याने पुढे केली जाते. मुखशुद्धी व पचनासाठी अत्यंत उपयोगी बडीशेप औषधी म्हणूनही विविध काढे आणि ‘ग्रीन टी’सारख्या चहामध्येही वापरली जाते. विविध रंगांच्या बडीशेपच्या गोळ्या मुख्यत्वे भारत आणि पाकिस्तानमध्ये वापरल्या जातात. आपल्याला जी हिरव्या रंगाची बडीशेप दिसते ती फिनिक्युलम व्हल्गेर या वनस्पतीचं सुकलेलं पक्व बी असतं. याचबरोबर मसाले पानात हमखास असणारा पदार्थ म्हणून बडीशेपकडे पाहिले जाते. बडीशेपचे झाड कोरड्या वाळूरहित मातीमध्ये समुद्र किंवा मोठ्या नदीपात्राजवळ उत्तमरीत्या उगवते. बडीशेपच्या झाडाचा बुंधा हा फुगीर असून, काही भागांमध्ये त्याची भाजी करूनही खाल्ली जाते. बडीशेपची झाडे साधारण अडीच मीटर इतक्या उंचीपर्यंत वाढतात. झाडाला देखील विशिष्ट वास असतो. बडीशेपची पाने-फुले काही ठिकाणी भाजी करून, तर काही ठिकाणी कच्च्या स्वरूपात खाल्ली जातात.
जगभरात अर्जेटिना, लेबनन, जर्मनी, ब्राझिल, फ्रान्स, इटली, चीन, डेन्मार्क या देशांत तर भारतात महाराष्ट्र, पंजाब, आसाम आणि गुजरात आदी ठिकाणी हिची लागवड होते. यात फिंकोन नावाचा स्वादकारक घटक असतो. बी लहान, पिवळट हिरव्या आणि करडय़ा रंगांचं असून त्यावर रेषा असतात. त्याला काहीसा गोड वास असतो. लोणची, बेकरी पदार्थात, मसाल्यात आणि औषधांमध्येही त्याचा वापर केला जातो. मुखशुद्धीसाठी ती जेवणानंतर खाल्ली जाते. हे झाड साधारण पाच फूट उंचीपर्यंत वाढतं. पानं बारीक आणि चविष्ट असतात. या झाडाची पानं कोथिंबिरीप्रमाणे दिसतात. फुलं पांढ-या आणि पिवळसर रंगांची असून आकारानं लहानच असतात. झाडाच्या तु-याला बडीशेपेचे दाणे किंवा फळं येतात. बडीशेपचा वापर खऱ्या अर्थाने १९व्या शतकात मोठ्या प्रमाणात करण्यात येऊ लागला. युरोप, कॅनडा, अमेरिका, आशिया, येथे बडीशेपपासून मद्यनिर्मिती केली जाते. बडीशेप उत्पादनात भारत राजा आहे. अमेरिकेमध्ये रानटी बडीशेपच्या बारीक फुलांचा वापर पारंपरिक खाद्य संस्कृतीमध्ये केला जातो. या फुलांना महत्त्व तर आहेच; पण त्यांचा समावेश मसाल्यामध्ये किंवा मसाल्याचा एक प्रकार म्हणून केला जातो. सुकलेली बडीशेप जी हिरव्या आणि तपकिरी रंगामध्ये आढळते. जसजशी बडीशेप जुनी व अधिक सुकत जाते, तसा तिचा रंग फिकट होत जातो. जेवणात वापरण्याकरिता हिरवट रंगाच्या बडीशेपचा वापर केला जातो. बडीशेपचे कंद ही पातीच्या कांद्याप्रमाणे दिसतात. कोवळी असल्याने व मंद सुवासामुळे त्यांचा वापर विविध ठिकाणी केला जातो. बडीशेपचा वापर आता मोठ्या प्रमाणात प्रामुख्याने सॉस, टूथपेस्ट, सूप्स, आदींमध्ये केला जात आहे. भारत व पाकिस्तान, इराण, अफगाणिस्तान या देशांत पारंपरिक खाद्यपदार्थांमध्ये बडीशेपचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. भारतात काश्मिरी व गुजराथी पदार्थांमध्ये बडीशेप महत्त्वाचा पदार्थ मानला जातो. आसाम, बंगाल, ओडिशा येथे पाच विविध मसाले महत्त्वाचे मानले जातात. त्याला ‘पंच पोहरण’ म्हटले जाते. त्यात बडीशेप असते. भारतात बडीशेप भाजून जेवणानंतर खाण्यास मुखवास म्हणून घेतली जाते. बडीशेपचा वापर बऱ्याच मांसाहारी तसेच शाकाहारी जेवणांमध्ये आवर्जून केला जातो. सध्या हर्बल टीचे खूप फॅड आहे. त्यातही बडीशेप वापरली जाते. जेवण रुचकर होण्यासाठी मसाल्यांचा वापर केला जातो. या मसाल्यांमध्ये बडीशेपचा वापरही मोठ्या प्रमाणात केला जातो. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि गोवा, कारवार या ठिकाणी माशांच्या कालवणाच्या जेवणात बडीशेप हमखास वापरली जाते. खाऊच्या साध्या व मसाले पानांत बडीशेप वापरली जाते. कोल्हापुरात लखनवी आणि साधी अशा दोन प्रकारांत बडीशेप विक्रीसाठी येते.
बडीशेपमध्ये एनिथॉल नावाचा घटक असतो, ज्यामुळे तिला औषधी स्वरूप प्राप्त झाले आहे. मानव व प्राण्यांच्या शरीरात गॅसवातचा त्रास झाला तर बडीशेप गुणकारी मानली जाते. ग्राईप वॉटर, खोकल्याची आयुर्वेदिक औषधे यांच्यात बडीशेप हमखास असते; तर उत्तम दृष्टीसाठी बडीशेपच्या मुळाचा वापर करून काढण्यात आलेला काढा वापरला जातो. रक्तदाबावरही औषधी म्हणून बडीशेपचा वापर औषधी कंपन्या आपल्या उत्पादनात करतात. तसेच माश्या व कीटकांच्या नियंत्रणासाठीही बडीशेपचा वापर केला जातो.
बडीशोप ही भूक वाढवणारी असून अन्नपचन नीट घडवण्यास मदत करते. मूत्रप्रवृत्ती वाढवणारी आहे. त्यामुळे किडनीचं कार्य सुरळीत ठेवण्यास मदत करते.  पोटदुखी, पोटातील वात, पित्त, अजीर्ण यावर अतिशय गुणकारी असते. मासिक पाळीच्या विकारावरही उपयुक्त ठरते. छातीतील जळजळ कमी होते. हृदयरोगाला आळा बसवते. अस्थमा, कफ यासारख्या विकारांवर उपयुक्त ठरते. रक्तदाब नियंत्रित ठेवते. शरीरात वाढलेलं चरबीचं प्रमाण कमी करण्यास मदत करते. बडीशेप तेलानं मसाज केल्याने सांधेदुखी कमी होते. दररोज सेवन केल्याने पचनशक्ती सुधारते.  मधुमेहींनी बडीशेप भाजून तिची पूड करून रोज सकाळी कोमट पाण्यातून घेतली तर आराम पडतो.  अर्धा कप पाण्यात सहा चमचे बडीशेप घालावी. त्याचबरोबरीने त्यात गुलाब पाकळ्या घालाव्यात. हे मिश्रण उकळून गाळून घ्यावं, असं दिवसातून दोनदा घेतल्यानं अॅनिमियासारखे आजार आपसूक कमी होतात.  एक लिटर पाण्यात पन्नास ग्रॅम बडीशेप घालून उकळवा. मिश्रण थंड झालं की गाळून ते पाणी कपाळावर दिवसांतून तीन वेळा लावल्याने मायग्रेनचा त्रास कमी होतो.
*संजीव वेलणकर पुणे.*
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
[17/03, 9:29 PM] +91 73598 83635: 💢..... पंचाम्रुताचे फायदे...
१) स्मरणशक्ति वाढते
२) शरिर निरोगी राहते
३) अँसिडिटि साठि उत्तम उपाय
४) शक्तिवर्धक आहे.
       ------
     घटक
 साखर १  चमचा
  मध १ चमचा
 ताजे दहि  २ चमचे
 साजूक तूप  २ चमचे
 कोमट दूध  ५ चमचे
( वरिल प्रमाणात आणि वरील क्रमाने)
  हे रोझ घेतल्यास शरिर शक्ति, स्फूर्ति, स्मरणशक्ति वाढते. , कांति उजळते, ह्रुदय, मेंदू यांचे पोषण होते.
..... वात, पित्त, कफ, ह्या त्रिदोषांचे संतुलन होते.
  या पंचाम्रुत मध्ये चिमुटभर केशर घातल्यास अजून फायदेशिर.. केशर रक्तधातू वाढवणारे आणि रक्तशुद्वि करणारे आहेत.
   *  पंचाम्रूत*
 पंचाम्रूत म्हणजे दहि, दूध, तूप,  मध, आणि साखर अथवा गूळ समप्रमाणात एकत्र घेणे. फक्त  तूप किंवा मध समप्रमाणात घेउ नये. दोहोंपैकि एकाचे प्रमाण थोडेसे जास्त घ्यावे.
    ##दूधः
 गाईचे दूध सर्वात श्रेष्ठ. ते पचायला हलके, गोड, पित्ताचा नाश करणारे, बळ देणारे आहे. शेळिचे दूध हे हि पथ्यकर आहे., म्हशिचे दूध पचायला हलके असते.
  दूध तापवून प्यावे. दूध कुठल्याहि आंबट फळाबरोबर, मासे, खार्या पदार्थांसोबत, घेउ नये. त्यामूळे शरिरात विषारि घटक उत्पन्न होतात.
       ##दहीः
 दहि खातांना थंड असले तरि पचल्यानंतर उष्ण गुणाचे होते, गोड, व्यवस्थित लागलेले दहि पुष्टिकर असते. अर्धवट लागलेले दही किंवा आंबट दहि रक्त दूषित करून त्वचाविकार निर्माण करते. सूज वाढवते.
 -- दहि गरम करू नये......- दहि रात्रि खाउ नये.....
-- सर्दि, खोकला, असतांना दहि खाउ नये....
      ##तूपः
 तूप भूक वाढवणारे, स्म्रूती, बुद्धि वर्धक, त्वचेचे कांतिवर्धन करणारे असते. डोळ्यांचि आग होणे, दुखणे,
 चष्म्याचा नंबर यासाठी उपयुक्त.
 --  अजिर्ण असताना खाउ नये..
 -- पोट साफ होण्यासाठि रात्रि झोपताना गरमदूध+ तूप घ्यावे..
  --  नाक लाल होउन रक्त येत असेल तर नाकात तूप सोडावे..
   --  डोळ्यांसाठी तूप, मध, साखर रोज खाल्याने फायदा होतो..
      ##मधः
  मध गोड, रूक्ष, कफावर कार्य करणारा आहे.
 -- मध गरम करून अथवा उष्ण पदार्थासह खाऊ नये.
 -- डोळ्यात मध घातल्यास डोळ्यांना फायदा होतो.
 --  मध पाण्याने वारंवार लागणारी तहान शमते.
 --  तोंड आले असता मध घालून पाण्याच्या गुळण्या कराव्या.
     ##साखरः
 साखर/ गुळ. तहान कमि होते.
 खडिसाखर सर्वश्रेष्ठ असते.
  * पंचाम्रुताचे फायदे*
  -- शरिर पुष्ट करते
  --  पोटात आग पडणे, जळजळ थांबवते.
   -- मानसिक शांति देते.
   -- मनावरचा ताण कमि होतो.
   -- बुद्धिवर्धक
   -- वजन वाढवते
   -- सकाळि उठल्याबरोबर घेतले अधिक चांगले फायदे मिळतात.....
...........💢💢💢......
Cp आरोग्य सेवा गृप
[18/03, 12:00 PM] +91 73598 83635: *वजन कमी करायचे का? मग काय करायला हवे त्याचे काही स्मार्ट सोप्या टिप्स.*

Special Weight-loss Diet

सकाळी नाश्याला किंवा न्याहरीला ज्वारी, मका अथवा राजगीरा लाह्या गाईच्या दुधामध्ये घालून घ्याव्यात. त्यामुळे पोट सुद्धा भरते व नाश्ता सुद्धा होतो. मधून मधून रव्याचा उपमा सुद्धा करता येतो किंवा राजगीराच्या लाह्यांचा सुद्धा उपमा करता येते हा उपमा चवीस्ट लागतो. हा उपमा बनवायला सोपा, पचण्यास हलका व हेल्दी सुद्धा आहे.

बनवण्यासाठी वेळ: १५ मिनिट
वाढणी: १ जणासाठी

साहित्य:
१ कप राजगीऱ्याच्या लाह्या
१/४ कप पाणी (किंवा अजून लागलेतर घ्यावे)
१/४ टी स्पून लिंबूरस
मीठ व साखर चवीने
२ टे स्पून कोथंबीर (चिरून)

फोडणी करीता:
१ टी स्पून तेल
१/२ टी स्पून मोहरी
१/२ टी स्पून जिरे
१/४ टी स्पून हिंग
५ कडीपत्ता पाने
१/४ टी स्पून हळद

साहित्य:
एका कढईमधे तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग, कडीपत्ता, हळद घालून मग राजगीऱ्याच्या लाह्या घालून दोन मिनिट परतून घेऊन त्यामध्ये कोमट पाणी घालून मिक्स करून मीठ, लिंबूरस, साखर, कोथंबीर घालून मिक्स करून एक दणदणीत वाफ येऊ द्यावी.
गरम गरम उपमा सर्व्ह करावा.

खालील गोष्टी लक्षात ठेवल्यात तर नक्की फायदा होयील
नाश्ता झाल्यावर दुपारच्या जेवणात चपाती आयवजी ज्वारीची, बाजरीची, तांदळाची किंवा नाचणीची भाकरी बनवावी. ह्या भाक्रीमुळे पोट सुद्धा भरते. वजन वाढत नाही. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी जेवणात भाकरी आवश्क ख्वावी. ज्वारी, बाजरी, तांदूळ हे तंतुमय पदार्थ आहेत. भाकरी बरोबर पालेभाजी किंवा फळभाजी घ्यावी. तेल तुपाचा कमी वापर करावा शक्यतो नॉन स्टिक भांडी वापरावीत म्हणजे तेल कमी लागते.

वजन कमी करायचे असेलतर सूप तर हवेच. सूप हे आपण घरच्या घरी झटपट व ताजे बनऊ शकतो, तसेच सलाड हे वजन कमी करायला चांगले आहे. आपण घरी टोमाटो सूप, मक्याचे सूप, बीटचे सूप, भाज्यांचे सूप बनऊ शकतो त्याने पोट सुद्धा भरते. बाहेरील विकतची महागडी सूप आणून घेण्या पेक्षा घरच्या घरी सूप बनवता येतील.

सलाड मध्ये आपण, कांदा, काकडी, गाजर, बीट, मुळा तसेच कोबी वापरून सलाड बनवू शकतो. सलाड हे पौस्टिक तर आहेच तसेच चवीस्ट सुद्धा लागते. सलाड मधून आपल्या शरीराला जे अन्न घटक लागतात ते मिळतात.

ताक हे वजन कमी करायला उपयोगी आहे. ताक हे साईचे नको. साय काढून बनवलेले असावे. ताक हे दुपारी जेवणामध्ये घ्यावे.

एकदा वजन कमी करायचे ठरवलेतर आपल्या खाण्याच्या सवयीचा एक तक्ता बनवावा व तक्त्याप्रमाणे आपला आहार ठरवून घ्यावा. बनवलेल्या तक्तानुसार वजन कमी केले जाते पण वजन कमी झाले की लगेच आपल्या सवईमधे बदल करू नये.

जर तुम्हाला स्मार्ट दिसायचे असेलतर खाली देलेल्या गोष्टी लक्षात ठेवा. खाली दिलेल्या टिप्स घरगुती वापर करून वजन कमी करण्यासाठी आहेत.
पूर्ण दुध घेण्याआयवजी साय काढून दुध घ्यावे.
दुधा आयवजी ताक घ्यावे.
प्रक्रिया केलेल्या धान्या आयवजी कोंड्यासकटचे पूर्ण धान्य वापरावे.
मधल्या वेळेचे खाणे व पक्वान्न आयवजी फळे खावीत.
सलाड खावीत.
मिल्कशेक अथवा सोडा घेण्याच्या आयवजी लिंबूपाणी घ्यावे.
अंडे पूर्ण घेण्या आयवजी फक्त अंड्यातील पांढरा भाग घ्यावा.
मटन, चिकन व अंड्या आयवजी ताजे मासे घ्यावेत.
तळलेले मसालेदार पदार्था आयवजी उकडलेले अथवा वाफवलेले पदार्थ घ्यावेत.
हंगामी फळे अथवा मोड आलेली कडधान्ये घ्यावीत.
गव्हाची पोळी व भाता आयवजी भाकरी घ्यावी.
जेवण झाल्याबरोबर पाणी पिऊ नका जरा वेळाने पाणी प्या.दिवसाला ७-८ ग्लास पाणी प्या.
वेळच्या वेळी जेवण घ्या. फार उशीरा जेवण करू नका.
रोज चालण्याचा व्यायाम करा. ह्या गोष्टी रोज कटाक्षाने पाळल्या तर नक्की फायदा होईल.
*Cp : Royal Chef Sujata Nerurkar ji*
[18/03, 8:31 PM] +91 73598 83635: *पाणी प्यायचे कसे ? चुकीच्या पद्धतीमुळे होईल पचनाचा आजार, 'हे' 8 नियम पाळा*

आपल्या शरीरासाठी पाणी हे अतिशय महत्वाचे आहे. म्हणूनच पाणी म्हणजे जीवन असे म्हटले जाते. पाणी किती प्यावे, केव्हा प्यावे आणि कसे प्यावे, यास खुप महत्व आहे. मात्र, जेवावे कसे हे आपल्याकडे शिकवले जाते, पण पाणी कसे प्यावे हे शिकवले जात नाही. चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायल्यामुळे शरीराला अपाय होवू शकतो, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

हे लक्षात ठेवा

१. बाहेरुन उन्हातून आल्यावर लगेच पाणी पिऊ नका.
२. उभे राहून, भांड्याला तोंड न लावता वरुन पाणी पिऊ नका.
३. कायम बसूनच पाणी प्या.
४. उभ्याने पाणी प्यायल्यास अपचनाचा त्रास होऊ शकतो.
५. बसून पाणी प्यायल्याने मृतपिंडाचे कामही सुरळीत चालते.
६. तहान लागली तरच पाणी प्या. उगाचच पाणी पिऊ नका.
७. पाणी पिताना एकदम घटाघटा पिऊ नका, थोडे थोडे पाणी हळूहळू प्या.
८. घटाघटा पाणी प्यायल्याने मन भरत नाही. तहान भागल्यासारखे वाटत नाही.🌷आरोग्यम् धनसंपदा 🌷
[20/03, 5:21 PM] +91 73598 83635: *कांद्यांची पात खाण्याचे आरोग्यदायी फायदे*



हिरव्या कांद्याची पात खाण्यासाठी चविष्ट असतेच मात्र त्याचबरोबर त्यात अनेक पोषणतत्वे असतात. या कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण अधिक असते जे शरीरासाठी लाभदायक आहे.

     हिरव्या कांद्याची पात खाण्यासाठी चविष्ट असतेच मात्र त्याचबरोबर त्यात अनेक पोषणतत्वे असतात. या कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण अधिक असते जे शरीरासाठी लाभदायक आहे.

हिरव्या पातीच्या कांद्यामध्ये कॉपर, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम, क्रोमियम, मॅगनीज आणि फायबरचे प्रमाण चांगले असते. हिरव्या पातीच्या कांद्याच्या सेवनाने हृद्याचे आरोग्यही चांगले राहण्यास मदत होते.

हिरव्या पातीच्या कांद्यात अँटीऑक्सिडंट्स असतात. तसेच व्हिटामिन सीचे प्रमाणही अधिक असते. यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते तसेच ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास हिरव्या पातीचा कांदा फायदेशीर ठरतो.

🌹आरोग्यम् धनसंपदा🌹
[24/03, 9:00 AM] +91 73598 83635: छातीत धडधडणे


-डॉ.अविनाश भोंडवे

आपल्या हृदयाचे स्पंदन आयुष्यभर अविरतपणे सुरूच असते. हृदयाचे हे ठोके एरवी आपल्याला जाणवतही नाहीत; पण जेव्हा हृदयाचे हे ठोके आपल्याला स्पष्टपणे जाणवतात, तेव्हा त्याला ’छाती धडधडणे’ किंवा वैद्यकीय परिभाषेत ’पाल्पिटेशन’ म्हणतात. यावेळेस छातीचे ठोके खूप जोरदारपणे पडत असतात. कधी कधी हृदयाच्या स्पंदनाची गती खूप वाढल्याने किंवा एखादा ठोका सतत चुकल्याने, नाहीतर हृदयाच्या कर्णिका खूप वेगाने स्पंदन पावू लागल्यामुळे अशी छाती धडधडतेय, अशी भावना होत असते.



छातीत धडधड जाणवणे हे कोठल्याही एकाच आजाराचे लक्षण नसते. अगदी ठणठणीत तब्येत असलेल्या व्यक्तीलासुद्धा स्वतःच्या हृदयाच्या ठोक्यांची हालचाल प्रबळपणे जाणवल्यामुळे धडधड होऊ शकते. उलटपक्षी काही वेळा जिवाला धोका निर्माण होऊ शकेल, अशा आजारात रुग्णाला धडधड जाणवते. जेव्हा या विशेषतः क्षुल्लक किंवा गंभीर कारण असो, एकंदरीत पाहता ‘धडधड होणे’ या त्रासाकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक असते. उलटपक्षी हृदयरोग नसणार्‍या व्यक्तींना वारंवार धडधड जाणवली, तरी त्याची दखल फार गांभीर्याने घेण्याची गरज नसते.



छातीत धडधडण्याच्या कारणांचे दोन मुख्य प्रकार असतात. पहिल्यात अर्थात हृदयाशी संबंधित आजार असतात आणि दुसर्‍यामध्ये हृदयाशी संबंधित नसलेले काही तसे गंभीर नसलेले अन्य विकार असतात.



अन्य कारणे

* मनोवैज्ञानिक कारणे- खूप चिंता वाटणे, एखाद्या गोष्टीची कमालीची भीती वाटणे, अमर्याद ताणतणाव असणे यामुळे छाती धडधडते. रोजच्या जीवनात भावनांचा अतिरेक झाल्यावर तसेच भयगंड निर्माण झाला असल्यास असेच घडते.



* शारीरिक व्यायामाचा अतिरेक- आपल्या क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम, मग ते पळणे असेल, पोहणे असेल किंवा खूप जास्त वजन उचलणे असेल, हा त्रास होतो.



* कॅफीन- चहा, कॉफी, कोला पेये, बाजारात नव्याने आलेली एनर्जी ड्रिंक्स यामध्ये असलेल्या कॅफीन या रासायनिक घटकामुळे हृदयाची गती प्रमाणाबाहेर वाढते. साहजिकच या पेयांचे अतिरेकी सेवन केल्यास छाती धडधड निर्माण होते.



* तंबाखू- सततचे जास्त प्रमाणात धूम्रपान, तंबाखू आणि तिचा समावेश असलेले, पान, गुटखा अशासारखे पदार्थ यामुळे हा त्रास होऊ शकतो.



* ड्रग्ज- कोकेन, अ‍ॅम्फिटॅमाइन अशा नशेसाठी वापरल्या जाणार्‍या औषधांमुळे * वैद्यकीय औषधे- सर्दीमध्ये चोंदलेले नाक मोकळे करण्याची औषधे, दम्याची औषधे, वजन कमी करण्यासाठी दिली जाणारी काही औषधे, थायरॉइडची औषधे यामुळे छातीचे ठोके वाढून हा प्रकार घडतो. त्याउलट हृदयाची गती कमी करणारी औषधे घेतल्यावर ठोके चुकून असाच त्रास होतो.



* संप्रेरके- थायरॉइडचे प्रमाण वाढल्यास, मासिक पाळीच्या वेळेस, गरोदर अवस्थेत धडधड होऊ शकते. रजोनिवृत्ती झालेल्या स्त्रियांना त्यांच्या शरीरातील संप्रेरकांचा समतोल बिघडल्याने या धडधडीस सामोरे जावे लागते. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर किमान मर्यादेच्या खालच्या पातळीवर जाऊ लागल्यास.



* अ‍ॅनिमिया- रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण खूपच घटल्यास असा त्रास होऊ लागतो.



* क्षारांचे प्रमाण- रक्तातील सोडियम, क्लोराईड, पोटॅशियमचे प्रमाण बिघडल्यास ठोके जाणवू लागतात.



* आहार- अगदी तडस लागेपर्यंत जेवण केल्यास तसेच काही तयार अन्नपदार्थात असलेल्या ‘मोनो सोडियम ग्लुटामेट’सारख्या घटकांनी हृदयाचे ठोके जाणवू लागतात. काही व्यक्तींना ठरावीक अन्नघटकांची अ‍ॅलर्जी असते. असे पदार्थ खाण्यात आल्यावर छातीत धडधड व्हायला लागते.



हृदयविकाराशी निगडित कारणे



* हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी हृदयाच्या ठोक्यांच्या गतीत आणि नियमितपणात बदल होऊन असा त्रास जाणवतो.

* हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या आतील थरात कोलेस्टेरॉलचा कठीण स्तर निर्माण होऊन, हृदयाचा रक्तपुरवठा अनियंत्रित होतो, त्यामुळे असा त्रास होतो.



* हृदयाची आकुंचन-प्रसरण पावण्याची क्षमता कमी झाल्याने असाही त्रास होतच असतो.



* हृदयाच्या कप्प्यांमध्ये असलेल्या झडपा जर पूर्णपणे बंद होत नसली तर धडधड वाटायला लागते. ‘मायट्रल व्हॉल्व्ह प्रोलॅप्स’ या एका नगण्य विकारात असा त्रास हमखास होतो.



* काही व्यक्तींची हृदयातील ठोक्यांची नियमितता ठरविणारी यंत्रणा अतिसंवेदनाक्षम होते. अशी व्यक्ती ओणवी असताना चटकन् उभी सरळ झाली की धडधड सुरू  होते. या विकाराला ’अ‍ॅट्रियोव्हेंट्रिक्युळलर नोडल टॅकिकार्डिया’ म्हणतात.



निदान

छातीत धडधड होतेय म्हणून तक्रार घेऊन येणार्‍या रुग्णाच्या तक्रारींचा, त्याच्या वैद्यकीय इतिहासाचा, त्याचे खाणेपिणे, तो घेत असलेली औषधे, त्याची जीवनशैली यांचा नीट मागोवा घेतला जातो. त्याला अ‍ॅनेमिया, मधूमेह, थायरॉइड असे काही अन्य आजार आहेत का? याची विचारपूस केली जाते. तद्नुषंगाने त्याच्या रक्त-लघवीची तपासणी केली जाते.



हृदयाच्या विशेष तपासण्यात रुग्णाचा ईसीजी काढला जातो. यामध्ये अनियमित ठोक्यांचे, चुकलेल्या ठोक्यांचे ज्ञान होते. टू-डी-एकोकार्डिओग्राफी या तपासणीत हृदयांतर्गत रचनेतील दोष समजू शकतात. स्ट्रेस टेस्ट करून हृदयाच्या कार्यक्षमतेचा विचार करता येतो.



मध्येच पण सतत धडधड होते अशी काही रुग्णांची तक्रार असते. त्यांना होल्टर नावाचे एक यंत्र चोवीस तासांसाठी छातीला बांधले जाते. त्यात संपूर्ण दिवसाचे आणि रात्रभराचे छातीचे ठोके नोंदले जातात. त्यानंतर त्या नोंदींचे विश्‍लेषण करून रुग्णाच्या तक्रारीचे निदान होते.



उपचार

छातीत धडधडण्याच्या तक्रारीचा इलाज त्याच्या मूलभूत कारणांप्रमाणे केला जातो. बहुसंख्य रुग्णांची ही तक्रार निरुपद्रवी प्रकारची असते आणि ती आपोआपच बरी होते. त्यामुळे अशांना कुठल्याही उपचाराची खरेतर गरजच नसते.



जर शारीरिक तपासण्यांमध्ये कुठलाही आजार निष्पन्न झाला नाही तर त्या व्यक्तीने असा त्रास ज्या परिस्थितीत होतो त्यावर नियंत्रण करावे लागते. बर्‍याच वेळा हा त्रास चिंता आणि मानसिक तणावांनी होत असतो. अशावेळेस तणावाचे नियोजन करणे आवश्यक असते. त्यासाठी मनःशांतीसाठी ध्यानधारणा, शरीर आणि मन शिथिल करणारे काही व्यायाम, योग, मानसोपचारतज्ज्ञांकडे समुपदेशन अशा गोष्टी कराव्यात. काही जणांना ताई-इची, स्वसंमोहन, एरोमा थेरपी अशा बिगर वैद्यकीय उपचारांनीसुद्धा बरे वाटू शकते.



तंबाखू, मद्यपान, चहा-कॉफी, कोला पेये, एनर्जी ड्रिंक्स, ड्रग्ज या गोष्टींची सवय किंवा व्यसन असल्यास त्या सोडण्याच्या दृष्टीने ठोस उपाय करावेत. ज्या अन्नपदार्थांनी त्रास होतो ते वर्ज्य करावेत. कुठलीही औषधे आपल्या त्रासास कारणीभूत होत आहेत असे वाटल्यास आपल्या डॉक्टरांकडून त्याची खात्री करून घ्यावी आणि त्याबाबत वेगळी औषधे घ्यावीत. आपल्या मनानेच औषधे बंद करू  नयेत किंवा सर्दी, खोकल्यासाठी भलतीच औषधे परस्पर घेऊ नयेत.



तपासण्यांमध्ये मधूमेह, थायरॉइड, अ‍ॅनिमिया अशा काही इतर आजारांचे निदान झाल्यास त्याचे उपचार तज्ज्ञांकडे करावेत. यात जर हृदयविकार निष्पन्न झाला तर हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन इलाज करावा.



तात्पर्य काय, तर छातीत धडधड होत असेल तर घाबरून जाऊन आकाशपाताळ एक करू  नये आणि त्याकडे कानाडोळादेखील करू  नये. मात्र, त्याचे निदान करून त्यावर शास्त्रीय उपचार घेणेच इष्ट ठरते.           🌷आरोग्यम् धनसंपदा 🌷
[24/03, 12:06 PM] +91 73598 83635: 🍃 *आरोग्यं :*-
*लौंग की चाय पीने के लाभ -*

1. प्रतिदिन सुबह लौंग की चाय पीने से आपको साइनस की तकलीफ से निजात मिलेगी। लौंग में उपस्थित यूगेनोल कफ दूर करने में सहायक होता है।

2. यदि आप मसूड़ों या दांतों में होने वाले दर्द से छुटकारा पाना चाहते हैं तो लौंग की गुनगुनी चाय से कुल्ला करें। इससे आपके मुंह में उपस्थित बैक्टीरिया बाहर निकल जाएंगे।

3. लौंग में एंटीसेप्टिक तत्व मौजूद होते हैं जिससे इंफेक्शन को ठीक किया जा सकता है। लौंग की चाय पीने से शरीर के टॉक्सिन्स बाहर निकल जाते हैं। यही नहीं आप इससे बनी चाय को घाव या फंगल इंफेक्शन पर भी लगा सकते हैं।
[27/03, 3:44 PM] +91 73598 83635: *जाणून घ्या केशर खाण्याचे आरोग्यदायी फायदे!*

👉 त्वचा उजळण्यासाठी, सतेज करण्यासाठी केशर सर्रास वापरले जाते. केशरचे काही आरोग्यदायी फायदे देखील आहेत. ते आपण जाणून घेऊया

*1. दृष्टी सुधारण्यासाठी:* शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यास डोळ्यांचा रॅटीना खराब होऊ शकतो. केशरात कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे गुणधर्म आहेत. त्यामुळे या समस्येला प्रतिबंध होईल.

*2. कॅन्सरचा धोका कमी होतो:* स्किन कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी केशर परिणामकारक कार्य करतं. वजन कमी होणे, हिमोग्लोबिन कमी होणे यावर मात करण्यासाठी केशराचा फायदा होतो. केशराचे नियमित सेवन केल्यास शरीरातील व्हिटॅमिन ए चे प्रमाण वाढते.

*3. स्मुर्ती वाढवण्यासाठी:* स्मुर्ती वाढवण्यासाठी केशराचा उपयोग होतो. अल्झायमर सारख्या आजरांना प्रतिबंध करण्याचा केशर हा नैसर्गिक उपाय आहे. वयोमानानुसार येणारा विसराळूपणा कमी करण्यासाठी केशराची मदत होते.

*4. हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी:* केसरामुळे रक्तातील गुड कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते आणि बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. परिणामी हृदयविकारांना आळा बसण्यास उपयुक्त आहे तसंच उच्च रक्तदाबाचा धोका कमी होण्यास मदत होते
[27/03, 7:34 PM] +91 73598 83635: *‼आयुर्वेदशास्त्र - हिरडा.  ‼*


          हिरडा म्हणजे हरीतकी ही अतिशय महत्त्वाची वनस्पती आहे. सुरवारी हिरडा, बाळ हिरडा, रंगारी हिरडा असे याचे मुख्य प्रकार आहेत. नास्ती यस्य गृहे माता तस्य माता हरीतकी म्हणजे ज्याच्या घरी आई नाही त्याची काळजी हिरडा घेतो. इतके हिरड्याचे महत्त्व आयुर्वेदात वर्णन केलेले आहे.

          भूक न लागणे, अन्न न पचणे, यावर बाळहिरडे खावेत. मलावष्टम्भावर हिरड्याचे चूर्ण रोज रात्री कोमट पाण्याबरोबर घ्यावे. मूळव्याधीच्या आजारात संडासाला खडा होणे, कुंथावे लागणे, यावर हिरडा घ्यावे. अम्लपित्तावर हिरडा चूर्ण तुपाबरोबर घ्यावे. खोकला, दमा, कफ, यावर हिरडा चूर्ण आणि पिंपळी चूर्ण मधातून चाटून खावे.

          हिरडा हा डोळ्यांना फार उपयुक्त आहे. डोळे येणे, डोळ्यांना लाली, सूज, डोळ्यांना आग, डोळ्यांना पाणी येणे, या डोळ्यांच्या विविध विकारांवर सुरवारी हिरड्याच्या क्वाथाने डोळे धुवावेत. हिरडा, बेहेडा, आवळा, यापासून त्रिफळा चूर्ण तयार करतात. रोज रात्री १ चमचा त्रिफळा, १ चमचा मध, २ चमचे तूप असे सेवन केल्यास डोळ्यांचे तेज वाढते. चष्म्याचा नंबर कमी होतो. मध आणि तूप मात्र सम प्रमाणात असू नये. हरीतकी हे रसायन आहे. रोज हिरडा चूर्ण सेवन केल्याने शरीर निरोगी रहाते. बुद्धी तरतरीत रहाते. शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. घाम जास्त येत असल्यास आंघोळीच्या वेळी अंगाला हिरडा चूर्ण लावावे. लहान मुलांना काही वेळा संडासाला होत नाही, कुंथावे लागते. अशा वेळी हिरडा पाण्यात उगाळून चाटवावा. दमा, उचकी लागणे यावर हिरडा, सुंठ गरम पाण्यातून घ्यावी. अजीर्ण, भूक न लागणे यावर सुरवारी हिरडा आणि सुंठ गरम पाण्यातून घ्यावी. काविळीवर हिरड्याचा चांगला उपयोग होतो.
          असा हा हिरडा अनेक व्याधींवर गुणकारी आहे.
[27/03, 10:04 PM] +91 73598 83635: हुलग्याचं माडगं - चवीचा अप्रतिम व आरोग्यदायी खाद्यपदार्थ

माडगं म्हणा की सुप...पण चवीचा सम्राटच!

ताप असो की कणकणी असो की सर्दी, पडसं , खोकला अथवा पेशी कमी होणं असो....हुलग्याचं गरमागरम माडगं प्या अन् घोंगडी पांघरूण झोपा....दिड तासात बरे व्हाल.... बरं का?

🍯 साप्ताहिक राष्ट्रसंत 🍯

           कुळीथ  (हुलगे)

1) नाळगुद(अंगावर सुज येऊन पोट फुगणे, लघवी संडास बंद होणे, इ.):- हुलग्याचे माडगे (काढा ) करून प्यायला द्या. दिवसभरात तीन वेळा घेतल्याने ठणठणीत.

2) बाळंतरोग:- हुलग्याचे माडगे करून प्यायला द्या. टुणटुणीत बरे व्हाल!

3) मासिक पाळीचे त्रास :- हुलग्याचे माडगे काही दिवस घेणे उत्तम आहे.

4) थंडी , ताप, कंड, सर्दी, खोकला, इ. वर एकच रामबाण पारंपारीक  उपाय :-  हुलग्याचे माडगे पिऊन घोंगडे पांघरून झोपले की घाम येतो. दिड तासात बरे वाटते.

5) अतिघाम येत असेल तर :- हुलग्याचे पीठ पावडर सारखे अंगाला लावणे. अतिघाम लगेच थांबतो.

6) कणखर, सशक्त होण्यासाठी :- हुलग्याचे माडगे नियमीतपणे अर्धा पेला पिणे उत्तम!

7) वाताचे विकार कमी करण्यासाठी :- हुलग्याचे माडगे दररोज सकाळी सकाळी अनोश्यापोटी पिणे.

8) वजन कमी करण्यासाठी :- हुलग्याचे माडगे नियमित पिणे उत्तम! ( वजन कमी झाले की उच्च रक्तदाब कमी होतो. )

         हुलग्याचे माडगे  करण्याची पद्धत :- हुलगे भाजून कुटून घ्यावेत. हुलग्याच्या चौदा पट पाणी घेऊन ते सहा पट होईपर्यंतच आटवावे. नंतर त्यात चवीप्रमाणे मीठ, तिखट, साजूक तूप घालून फोडणी द्यावी. हे झाले हुलग्याचे माडगे!
        एक ग्लास हुलग्याचे माडगे प्यायला अन् ठणठणीत व्हायला हरकत नाही.

संदर्भ - आयुर्पाठ, लेखक - राधेश बादले पाटील

🍯 साप्ताहिक राष्ट्रसंत 🍯
[29/03, 9:16 AM] +91 73598 83635: हे आपल्या सर्वांना सांगण्यासाठी आहे की कोरोना विषाणूचे पीएच 5.5 ते 8.5 पर्यंत असते.

 * संशोधन: व्हायरलॉजी आणि ऐतिहासिक संशोधन, * जर्नल

 कोरोना विषाणूचा पराभव करण्यासाठी आपल्याला फक्त इतकेच पाहिजे आहे की आपण व्हायरसच्या वरील पीएच पातळीपेक्षा जास्त प्रमाणात क्षारीयुक्त पदार्थ खाणे आवश्यक आहे.

 त्यापैकी काही आहेत:
 लिंबू - 9.9pH
 चुना - 8.2 पीएच
 एवोकॅडो - 15.6pH
 लसूण - 13.2 पीएच
 आंबा - 8.7pH
 टेंजरिन - 8.5 पीएच
 अननस - 12.7pH
 पिवळ्या रंगाची फूले येणारे रानटी फुलझाड - 22.7pH
 संत्रा - 9.2pH

 आपल्या रोगप्रतिकारक शक्तीस चालना देण्यासाठी वरील गोष्टींचे सेवन वाढवा.  ही माहिती फक्त स्वत: वर ठेवू नका.  आपल्या सर्व कुटुंब आणि मित्रांना ते द्या.
[29/03, 8:25 PM] +91 73598 83635: अ‍ॅसिडिटी
=========

खाल्लेले अन्न व्यवस्थित न पचल्यामुळे डायजेशन प्रक्रियेमध्ये पोटात एक असे अ‍ॅसिड स्रावीत होते जे डायजेशनसाठी खूप आवश्यक असते. अनेकदा हे अ‍ॅसिड गरजेपेक्षा जास्त निर्माण होऊ लागते ज्यामुळे हृदयात जळजळ आणि पोटात गरम होते. या स्थितीला अ‍ॅसिडिटी किंवा अ‍ॅसिड पेप्टिक रोगाच्या नावाने ओळखले जाते.

अ‍ॅसिडिटी होण्यामागची कारणे
आहारात अनियमितपणा, अन्न व्यवस्थितपणे न चावणे, पर्याप्त प्रमाणात पाणी न पिणे, तळलेले आणि मसालेदार अन्न खाणे, जंक फूड, तणावग्रस्त राहणे आणि धुम्रपान इ. गोष्टी अ‍ॅसिडिटीला कारणीभूत ठरतात. जड अन्न जास्त प्रमाणात खाल्ल्याने अ‍ॅसिडिटीची समस्या निर्माण होऊ शकते. सकाळी नाष्टा न करणे आणि उशिरापर्यंत उपाशी राहिल्याने अ‍ॅसिडिटी होऊ शकते.

अ‍ॅसिडिटीचे लक्षणं
1. पोट गरम झाल्याचे जाणवणे
2. हृदयात जळजळ
3. मळमळ होणे
4. ढेकर येणे
5. अन्न-पाणी घेण्याची इच्छा न होणे
6. डिस्पेप्सिया

उपाय -

बटाटा -
कदाचित तुम्हाला गॅस, अ‍ॅसिडिटी दूर करण्याचा हा विचित्र उपाय वाटेल, परंतु बटाट्याचे ज्यूस प्यायल्यास गॅस, अ‍ॅसिडिटीची समस्या दूर होते. बटाटा एल्कलाइनचा उत्तम स्रोत आहे. ज्यूस तयार करण्यासाठी कच्चे बटाटे साल काढून पाणी मिसळून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. त्यानंतर या ज्यूसमध्ये थोडेसे गरम पाणी मिसळून हे ज्यूस प्या. गॅस, अ‍ॅसिडिटी दूर होईल तसेच लिव्हर स्वच्छ होते.

जांभूळ
मधुमेह उपचारामध्ये जांभूळ एक पारंपारिक औषध आहे. या फळाला मधुमेह रुग्णांचेच फळ म्हटले तर अतिशोक्ती ठरणार नाही, कारण यातील बी, साल, रस आणि गर हे सर्व घटक मधुमेहमध्ये सर्वात फायदेशीर आहेत. ऋतूनुसार जांभळाचे सेवन औषधी रुपात भरपूर करावे. पोटाच्या रोगावर हे रामबाण औषध आहे. रिकाम्या पोटी जांभूळ खाल्ल्यास गॅस व अ‍ॅसिडिटीची समस्या दूर होते.

पेरू
पेरू खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि अ‍ॅसिडिटीमध्ये फायदा होतो. पेरूमध्ये विविध प्रकारचे गुण असतात, जे आरोग्यासाठी लाभकारी ठरतात. यामध्ये व्हिटॅमिन, फायबर आणि मिनरल तत्व भरपूर प्रमाणत असतात. यामध्ये फायबर असल्यामुळे हे बद्धकोष्ठता दूर करते.

संत्री
संत्र्याची सर्वात मोठी विशेषता म्हणजे यामध्ये उपलब्ध असलेले फ्रक्टोज, डेक्स्ट्रोज, खनिज आणि व्हिटॅमिन्स शरीरात पोहोचताच उर्जा निर्माण करण्याचे कार्य करतात. संत्रीचे सेवन केल्याने शरीर स्वस्थ राहते आणि उत्साह वाढतो. याच्या नियमित सेवनाने अ‍ॅसिडिटी नष्ट होते.

टोमॅटो
शरीरासाठी टोमॅटो अत्यंत लाभकारी आहेत. यामुळे विविध रोगांचे निदान होते. हे शरीरातील विशेषतः किडनीमधील जीवाणू बाहेर काढते. यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फोरस आणि व्हिटॅमिन-सी आढळून येते. अ‍ॅसिडिटीचा त्रास असल्यास टोमॅटोचे सेवन वाढवल्यास हा त्रास दूर होण्यास मदत होईल. यामध्ये क्षार जास्त प्रमाणात असतात. यामुळे याच्या नियमित सेवनाने अ‍ॅसिडिटी होत नाही.

पपई -
हे एक चवदार, गोड आणि आरोग्यदायी फळ आहे. पपईत बीटा-कॅरोटिन, ए, बी, डी जीवनसत्वे आणि कॅल्शियम, प्रोटीन आदी तत्त्व भरपूर प्रमाणात असतात. पपई खाल्याने पोटाचे रोग, हृदयरोग, आतड्यांचे रोग दूर होतात. पचनसंस्थेचे कार्य सुधारते.

गोपियुष ऊपचार सर्वोत्तम व खात्रीशीर.

9404809531/7798617222
[30/03, 2:07 PM] +91 73598 83635: *❤️निरोगी हृदयाचा मंत्र*

💛हृदयाला सात प्रकारचे त्रास संभवतात. त्यापैकी हृदय वाहिन्यांमधले अडथळे हा त्रास सर्वात धोकादायक आहे. हृदयवाहिनीत गुठळ्या होणं, तिचा मार्ग लहान होणं, तिची आकुंचन-प्रसरण क्षमता कमी होणं आदी कारणांनी प्रत्यक्ष हृदयाला होणारा रक्तपुरवठाच कमी होतो किंवा बंद पडतो. अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून प्रतिबंधक उपचारांचा विचार होणं गरजेचं आहे. हृदयरोगावरचा खरा उपचार औषधं किंवा शस्त्रक्रियेत नसून प्रतिबंधात आहे. तरी सुद्धा आहाराबाबत आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

*🧡हृदरोगींसाठीची ‘आचारसंहिता’*

💓सकाळी उठल्यावर चार लसणाच्या पाकळ्या चावून खाव्यात. या पाकळ्यामधला हिरवा कोंब काढून त्या रात्रीच ताकात भिजवाव्यात. लसूण खाल्ल्यानंतर १५ मिनिटं काही खाऊ नये.

💓अर्धा ग्लास कढत पाणी किंवा सुंठ, तुळस, हळद, त्रिफळ्याचा काढा थोडं सैंधव किंवा मध टाकून गरम गरम प्यावं.

💓या दोन गोष्टींनीही हृदयवाहिन्यांमध्ये साठवणारी पुटं आणि त्यात येणारा कठीणपणा कमी होतो. चरबी कमी होते ती वेगळीच.

💓 भूक नसताना वेळ झाली म्हणून खाणं टाळावं. खायचंच झालं तर पचनाला हलके पदार्थ जसे, डाएट चिवडा, पेज किंवा सूप घ्यावं.

💓दुधाचे आटवलेले पदार्थ म्हणजे बासुंदी, श्रीखंड, मिठाया यांना आहारातून पुर्णपणे वर्ज्य करावं. दिवसाच्या आहारात वाट्यांच्या प्रमाणापेक्षा एखादा चमचा मनाच्या समाधानापुरते हे पदार्थ खावेत. पण त्यानंतर गरम पाणी मात्र अवश्य घ्यावं. मात्र हे पदार्थ एकदा खाल्ल्यानंतर निदान पुढला आठवडाभर तरी पुन्हा खाऊ नयेत.

💓 तळलेले पदार्थ, फरसाण, शिळे तसंच आंबवलेले पदार्थ (पनीर, ब्रेड, केक, इडली, ढोकळा) यांनाही हा नियम लावावा.

💓 जेवणात फोडणी, मसाले यांचा वापर संयमाने करावा. भाजी, आमटी तरंगणारं तेल हे पदार्थांच्या चवीचं नव्हे तर तब्येत बिघडवण्याचं लक्षण आहे, हे लक्षात ठेवावं.

💓 मसाल्यांमध्ये जिरे, ओवा, धमे, मिरे, मोहरी, दालचिनी हे हृदयाला उपयुक्त ठरतात. त्यांचा वापर हवाच.

💓 तेल, तुपावर बंदी नको. जेवणात एखादा चमचा तेल किंवा तूप हवंच.

💓 पिझ्झा, पावभाजी, बर्गर आदी पदार्थ जिभेला चाळवणारे असले तरी त्यांचा महिन्यातून एखाद्या वेळीच स्वीकार करावा.

💓 रात्री-बेरात्री जेवण्यापेक्षा द्रवपदार्थ घ्यावेत.

💓 तांदूळ भाजून केलेला भात, पोळीऐवजी फुलका किंवा भाकरीचा वापर वाढवावा.

💓 भाज्यांमध्ये प्रथम पसंती फळभाज्यांना नंतर कंदमुळांना आणि सर्वात शेवटी पालेभाज्यांना असावी.
Cp आरोग्यम धनसंपदा गृप
[30/03, 2:09 PM] +91 73598 83635: *पपईचे उपयोग*

खरं तर कच्च्या पपईतून मिळणारा १ भाग चिक २५० भाग मांस पचवायला मदत करतो .... त्यामुळे कच्च्या पपईचे सेवन हमखास गर्भपाताला कारणीभूत ठरू शकते ....
मात्र पिकलेल्या पपई मध्ये हा चिक अत्यंत कमी असतो .... ज्याने गर्भपात होईलच असे नाही ....त्यामुळे गर्भधारणा झाली आहे हे माहित नसताना चुकून पिकलेली पपई खाल्ली तर खूप घाबरून जायचे कारण नाही ....

पपई हि त्वचेसाठी उत्तम असून , ज्यांच्या चेहऱ्यावर जुन्या मुरुमांचे डाग आहेत / चेहरा काळवंडला आहे अशांनी चांगली पिकलेली पपई बारीक कुस्करून ती फक्त दहा मिनिटे चेहऱ्यास लावून ठेवावी ....आणि चेहरा धुवून टाकावा ....
हा प्रयोग दोन तीन दिवसातून एकदा असा करावा ....

मांस पचनासाठी पपई खूप उपयुक्त असल्याने ज्यांना मांसाहार केल्यावर त्रास होतो अशांनी गरगरीत पिकलेल्या पपईच्या चारपाच फोडी अवश्य खाव्यात ...

असाच उपयोग ज्यांना दुध पचत त्यांनीही करावा ... कच्च्या पपईवर चिरे मारून चिक काढावा ... तो वाळवून ठेवावा आणि दुध पिल्यावर अगदी कणभर पावडर (पाव चिमुट ) खावी ...
पोटांचे विकार दूर करण्यासाठी पपईचे सेवन करणे लाभकारी असते. या फळाच्या सेवनाने पचनसंस्थेचे कार्य सुधारते. पपईच्या रसाने अरूची, अनिद्रा, डोकेदुखी, बद्धकोष्ठता आदी रोग दूर होतात. करपट किंवा आंबट ढेकर येणे थांबते. पोटाचे रोग, हृदयरोग, आतड्यांचे रोग दूर होतात. कच्ची किंवा पक्की पपई भाजी करून खाणे पोटासाठी चांगले.
उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी पपईच्या पानांची भाजी करतात. पपईत ए, बी, डी जीवनसत्वे आणि कॅल्शियम, लोक, प्रोटीन आदी तत्त्व विपुल प्रमाणात असतात. पपईमुळे वीर्य वाढते. त्वचेचे रोग दूर होतात. जखम लवकर भरून येते. मूत्रमार्गातील अडथळे दूर होतात. पचनशक्ती वाढते. भूक वाढते. मूत्राशयाचे आजार दूर होतात. खोकल्यासोबत रक्त येत असल्यास थांबते. लठ्ठपणा दूर होतो. कच्च्या पपईची भाजी करून खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते. पपई व काकडी आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. काकडी व पपईचा आपल्या दररोजच्या आहारात समावेश असल्याने आपली पचनक्रिया सुरळीत होत असते. तसेच आपले सौदंर्य आबादीत ठेवण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावत असते.
धूळ व धूरामुळे आपल्या चेहर्याचवर काळे दाग पडले असतील तर त्यावर आपण काकडी किंवा पपईचा मगज लावून ठेऊ शकतो. त्यानंतर चेहरा पाण्याने धुतल्यावर चेहरा खुलतो व त्वचाही मुलायम होत असते. आपल्या आहारामध्ये आपण पपईचा वापर चटणी, कोशिंबीर भाजी व सॅलडमार्फत करतो. पिकलेली पपई मधुर, वीर्यवर्धक,वातनाशक, पित्तनाशक व रुचकर असते तर कच्ची पपई कफ, पित्त व वायुप्रकोप करणारी असते. पोटाचे विकार, अपचन यांवर पपई गुणकारी असते. पपइच्या पानांपासून तयार केलेला चहा हृदय्विकारामध्ये उपयोगी असतो. दररोज पपई खाल्ल्याने उंची वाढते. शरीराचे संवर्धन होते. पपईचे दुध पाचक, जंतुनाशक, उदाररोगहारक असते. यामुळे कृमी नष्ट होतात. पचन व्यवस्थित प्रकारे होते. तसेच पपइच्या दुधात साखर घालून घेतल्याने अजीर्णही नाहीसे होते. कच्च्या पपइची भाजी अथवा कोशिंबीर अजीर्णाचा त्रास असलेल्यांना वरदायी ठरते. मलावरोध, आतड्यांची दुर्बलता तसेच उदाररोग व हृदयरोग यावर पपइचे सेवन करणे हितावह ठरते. पपइच्या रसामुळे अरुची दूर होते. आतड्यामध्ये पडून राहिलेल्या अन्नाचा नाश होतो. डोकेदुखी(अजीर्णामुळे) दूर होते. तसेच आंबट ढेकर येण बंड होते. खरुज व गजकर्ण यांवर पपइचा चीक लावल्यास फायदा होते. कच्चा पपइच्छा रस तोंडावर चोळून लावल्यास मुरुमे नाहीशी होतात. गरोदारावस्थेमध्ये स्त्रियांनी पपई खाणे टाळावे. पपई उष्ण अस्याने गरोदर स्त्रियांना त्याचा फार त्रास होतो.
नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार पपई उष्ण असल्याने गरोदर स्त्रियांना त्याचा फार त्रास होतो. पपईमध्ये लॅटेक्सचे प्रमाण जास्त असते, जे गर्भाशयामध्ये संकुचन निर्माण करू शकते आणि ही स्थिती गर्भपाताचे कारण ठरू शकते.
🌷आरोग्यम् धनसंपदा🌷
[31/03, 8:28 PM] +91 73598 83635: *निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
 *ह्या चार वस्तुंचा आहारात* *नियमितपणे   समावेश करा*

शरीराच्या दररोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पोटशियमची आवश्यकता असते. यासाठी आहारात पोटॅशियमयुक्त पदार्थांचा समावेश करणे गरजेचे असते. शरीरातील फ्लूइड आणि इलेक्ट्रोलाइट संतुलित ठेवण्यासाठी पोटॅशियम आवश्यक असते. पोटॅशियममध् मुबलक प्रमाणात खनिजे असातात. ही खनिजे हृदय, किडनी, मेंदू आणि स्नायूंसाठी उपयोगी असतात. या शरीर हायड्रेट राहते.
हे पदार्थ नियमित खा
1) *रताळे*
रताळ्यात पोटॅशियम मुबलक असते. नर्वस सिस्टिम सक् ठेवण्यासाठी पोटॅशियम आवश्यक आहे. तसेच रताळ्या बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी6 देखील असते.
2) *संत्री*
संत्र्यात व्हिटॅमिन सी भरपूर असते. संत्री पोटॅशियमच एक चांगला स्त्रोत आहे. याचा ज्यूस व्हिटॅमिन्स, खन आणि अॅन्टी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात.
3) *पालक*
पालक पोषक तत्व आणि पोटॅशियमचा एक मोठा स्त्र आहे. यामधून इतर आवश्यक व्हिटॅमिन्स आणि खनिजे मिळतात.
4) *डाळिंब*
डाळिंबाचे दाणे आणि त्याचा ज्यूस पोटॅशियमचा उत् स्त्रोत आहे.
----------------------------------------------cp
Health tips-arogyam गृप
[31/03, 8:30 PM] +91 73598 83635: अजीर्ण

अजीर्ण रोग कारण
- फार पाणी पिणे , अकाली भोजन करणे , मलमूत्रादिकांचा अवरोध करणे , निद्रेचा नियम नसणे , थोडे किंवा फार खाणे , व अपक्व , जड , शुष्क थंड , वगैरे पदार्थ मिसळलेलें , दुष्टाळलेले , अशुद्ध , न आवडणारे , अथवा शिळे इत्यादि अन्नादिकांचे सेवन करणे , क्षुधा लागली असता त्या वेळी न जेवणे इत्यादि कारणांनी अजीर्ण रोग उत्पन्न होतो . याची साधारण लक्षणे - शूळ , पोटफुगी , ढेकर , शरीरास जडपणा , अनेक प्रकारच्या वायूच्या वेदना , ज्वर , मल आणि वायु यांचा अवष्टंभ . यांवर उपाय -
( १ ) कोणतेही औषध देण्यापूर्वी वमन आणि रेचन द्यावे , लंघन करावें व हिंगाष्टक चूर्ण द्यावे .
( २ ) पिकलेल्या अननसाचे बारीक बारीक तुकडे करून , त्यांत मिरे व सैंधव यांची पूड घालून द्यावे .
( ३ ) लिंबू मधोमध चिरून , त्याच्या दोन्ही फांकीत पादेलोण , सैंघव , सुंठ व योडा हिंग भरून , निखाऱ्यावर ठेवावें , व चांगले पक्व झाले म्हणजे खाली उतरून निवल्या वर चोखा .
( ४ ) पिंपळी , सैंधव , बाळहिरडे व सुंठ यांचे चूर्ण उन पाण्याशी द्यावें .
( ५ ) हरबऱ्याची आंब ताकांत , पाण्यात किंवा साखरेत घालून द्यावी .
( ६ ) सुंठ - गूळ अथवा सुंठ - साखर द्यावी .
( ७ ) पिंपळी व गूळ खावा . ( ८ ) भोजनापूर्वी आल्याच्या रसांत निंबाचा रस व सैंधव ही घालून तें प्राशन करावें म्हणजे अजीर्ण दूर होऊन अग्नी प्रदीप्त होतो क्षीण वायु , कफ , मलबद्धता , आम वात यांचा नाश होतो .
( ९ ) लवंगा व बाळहिरडे यांचा काढा सैंधव घालून द्यावा . म्हणजे सूक्ष्म रेच होऊन अजीर्णाचा नाश होईल . ( १० ) मुळ्याच्या कंदाचे पातळ कापे करून त्यांवर मीठ घालून , जोराने मळून काही वेळ तसेच ठेवावे . नंतर पुनः जोराने मळून त्यांतील पाणी पिळून टाकून ते कापे चावून खावे ; म्हणजे अजीर्ण तात्काळ नाहींसें होतें .
( ११ ) बाळहिरडे , सैंधव व सुंठ यांचा कल्क करून प्यावा .
( १२ ) धने व सुंठ यांचा काढा द्यावा . म्हणजे अजीर्ण , आम , शूलज्वर यांचा नाश होतो . ( १३ ) सैंधव , पादेलोण , जवखार , ओवा , हिरडा , पिंपळी , सुंठ , मिरे , हिंग भाजलेला , वावडिंग यांच्या वस्त्रगाळ चूर्णास गाईचे तूप लावून ते चार मासे चूर्ण भोजनसमयीं प्रथम पांच घांसांबरोबर खावें ; म्हणजे अजीर्ण वात , गुदवात , गुल्मवात , वातप्रमेह , विषमवात , विषूचिका ( मोडशी ) , कावीळ , पांडु , दमा , खोकला यांचा नाश करील .
( १४ ) चित्रक , ओक , सैंधव , सुंठ व मिरे यांचे चूर्ण ताकाशी ७ दिवस घ्यावें ; म्हणजे अजीर्ण व मूळव्याधि यांचा नाश होतो .
( १५ ) सुंठ ५ भाग , पिंपळी ४ भाग , अजमोदा ३ भाग , ओंवा २ भाग , बाळहिरडे १६ भाग यांचे चूर्ण करून घ्यावे ; म्हणजे अजीर्ण , आम , गुल्म आणि मलावष्टंभ यांचा नाश होतो .
पथ्य - - अग्रीला प्रदीप्त करणारे व हलके असे पदार्थ , जुने मूग , तांबडे तांदूळ , चुका , चाकवत , कोंवळा मुळा , लसूण , जुना कोहळा , शेवगा , पडवळ , वांगें , आंवळे , नाारेंग , डाळिंब , निंबू , मध , लोणी , तूप , ताक , मीठ , दही , हिंग , आले , ओंवा , मेथी , धने , तांबूल , उष्णोदक , कडू , तिवट , आंबट , असे रस इत्यादिकांचे सेवन करावें .

अपथ्य - मल , मूत्र व वायु यांचा अवरोध , फार खाणे , जागरण , मिष्टान्न , शिंबी धान्ये , जांभूळ , अळू , जड पदार्थ विरुद्ध अन्न - पान इत्यादि वर्ज.संदर्भ -(हींदुस्थानचा वैद्दराज) कै.आयुर्वेदमहोपाध्याय शंकर दाजीशास्त्री पदे गुरुजी.
(टिप-आपल्या स्वास्थ्य संवर्धन आणि व्याधी नाशनार्थ मार्गदर्शनपर प्रारंभिक शास्त्रोक्त माहिती देण्याचा हा प्रयत्न असून , औषधांचा वनस्पतीचा प्रत्यक्ष वापर तज्ञांच्या सल्ल्यानेच करावा)
Cp आरोग्य मंत्र गृप
[31/03, 8:31 PM] +91 73598 83635: *केळी*


केळं हे एक स्वस्त आणि आरोग्यासाठी मस्त फळ आहे. दररोज केळं खाण्याचे अनेक चांगले फायदे शरीरावर होतात. केळ्यामध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन B6, फायबर्स, कार्बोहायड्रेट आणि व्हिटॅमिन सी असतं.केळ्याची चव गोडसर असते ज्यामुळे लहान मुलांनाही केळं खूप आवडतं. शिवाय केळं सर्वसामान्यांच्या खिशाला परवडण्यासारखं फळ आहे.  केळ्यामध्ये पुरेसे पोषकतत्त्व असल्यामुळे तुमच्या शरीरावर त्याचे चांगले परिणाम दिसून येतात. केळं खाण्यामुळे तुमच्या शरीरावर तर चांगला परिणाम होतोच शिवाय तुमची त्वचाही चमकदार होतं. यासाठीच जाणून घ्या दररोज केळं खाण्यामुळे तुमच्या शरीराला काय फायदा होतो.


*केळ्याचे आरोग्यदायी फायदे*


केळं खाण्यामुळे तुमच्या शरीरावर चांगले फायदे होतात. यासाठीच दररोज एक केळं जरूर खा.


*ह्रदयाचे आरोग्य सुधारते*
केळ्यामध्ये भरपूर पोटॅशियम असते. ज्यामुळे शरीराला पुरेसे मिनरल्स मिळतात. केळ्यातील या पोषक घटकामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. ज्यामुळे ह्रदयाचे कार्य सुरळीत सुरू राहते. जर तुम्हाला ह्रदयसमस्या असतील तर आहारात केळ्याचा वापर करा. दररोज सकाळी अथवा सायंकाळी एक केळं खाण्यामुळे तुमच्या ह्रदयाच्या कार्यावर याचा चांगला परिणाम दिसून येऊ शकतो.


*पचनकार्य सुधारते -*
केळं हे एक अप्रतिम फळ आहे. कारण यामध्ये कार्बोहायड्रेट तर आहेतच शिवाय पुरेश्या प्रमाणात साखरही आहे. ज्यामुळे एक पिकलेलं केळं खाण्यामुळे तुमचं पोट बराचवेळ भरलेलं राहतं. ज्यामुळे तुम्हाला वारंवार अपथ्यकारक पदार्थ खाण्याची  इच्छा होत नाही. शिवाय केळ्यामधील फायबर्समुळे तुमचे पचनकार्य सुरळीत सुरू राहते. ज्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर दिसून येतो.


*वजन नियंत्रणात राहतं*
केळ्यामुळे तुमचे वजन भरपूर वाढतं अशी एक समज आहे. मात्र जर तुम्ही केळी अती प्रमाणात खाल्ली तरच तुमचे वजन वाढते. जर तुम्ही कृष प्रकृतीचे असाल तर वजन वाढवण्यासाठी तुम्ही केळं खाण्यास काहीच हरकत नाही. शिवाय जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर दररोज एक केळं खाण्यास काहीच हरकत नाही. कारण त्यामुळे तु्म्हाला सतत भुक लागणार नाही आणि खालेल्या अन्नाचे पचनही व्यवस्थित होईल.


*ताणतणाव कमी होतो -*
दररोज केळं खाण्यामुळे तुम्हाला  डिप्रेशन अथवा नैराश्यापासून मुक्ती मिळू शकते. केळ्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन बी 6 असतं. ज्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. तुम्हाला शांत झोप लागते आणि मन शांत, निवांत होते.


*दृष्टी सुधारते –*
केळ्यामुळे तुमच्या दृष्टीवर चांगला परिणाम होतो. केळ्यातील व्हिटॅमिन ए मुळे तुमच्या डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. नियमित केळी खाण्याऱ्या लोकांना दृष्टीदोष कमी प्रमाणात होतात. जर तुम्हाला डोळ्याचे आरोग्य सुधारायचं असेल तर दररोज एक केळं खाण्याची सवय स्वतःला लावा.


*केळं कसं साठवून ठेवावं -*
केळ्यावर बाहेरील वातावरणाचा परिणाम लगेचच दिसून येतो. बाहेरच्या वातावरणात केळी लवकर पिकतात. मात्र ती लवकर पिकू नयेत यासाठी  फ्रीजमध्ये ठेवू नका. कारण त्यामुळे ती काळी पडतात. विकत घेताना अर्धी कच्ची केळी विकत घ्या आणि लाकडी बास्केटमध्ये ठेवा. ज्यामुळे ती नैसर्गिक पद्धतीने पिकतील.


*केळी खरेदी करताना या गोष्टींची जरूर घ्या काळजी -*
आजकाल वाढत्या प्रदूषणाचा फटका अनेक खाद्यपदार्थांवर पडत असतो. शिवाय केळी लवकर पिकण्यासाठी ती कृत्रिम पद्धतीने पिकवली जातात. केमिकलयुक्त पदार्थ वापरून पिकवलेली केळी तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. यासाठी केळी घेताना ती नीट पारखून घ्या. ज्या केळ्याचा देठ हिरवा आणि फळ पिकलेलं असेल ते केळं कृत्रिम पद्धतीने पिकवलेलं असू शकतं. कारण कोणतेही फळ देठापासून पिकू लागतं. या खुणेमुळे तुम्हाला कृत्रिम पद्धतीने पिकवलेली आणि नैसर्गिक पद्धतीने पिकवलेली  केळी शोधता येऊ शकतं...
*cp आरोग्य दूत ग्रुप*
[31/03, 8:31 PM] +91 73598 83635: *पेरूच्या पानांचा औषधि उपयोग*

१). पेरूचि पाने जंतूनाशक असल्याने, दातात किड झालि असता, व  हिरड्या सूजल्या असतील तर, रक्त येत असेल तर, पाने पाण्यात उकळवून मग याच्या  गुळण्या कराव्या. आराम पडतो.

२) पेरुचि पाने वाटुन याचा रस  घेतल्यास तीव्र ज्वर उतरतो, उलट्या मळमळ होत असल्यास याचा काढा करून प्यावा..

३)  चेहर्यारवरच्या सुरकुत्या घालवण्यासाठि, कोवळिपाने
 वाटून याचा लेप द्यावा, नंतर धुवा. हळूहळू सुरकुत्या जातात. तसेच याच्या उ कळून थंड केलेल्या पाण्याने
     चेहरा धुतल्यास सुंदर, मुलायम, तजेलदार होतो.

४)  स्रियांना मासिक धर्माचा काहि त्रास असल्यास, श्वेतप्रदर, रक्तप्रदर असल्यास,  रोज सकाळ, संध्याकाळ याच्या पानांचा रस नियमित  घ्यावा. रोग दूर होतात.

५)  शरिरात विविध कारणांनि झालेल्या गाठिंवरिल उपाय म्हणूनहि पेरूच्या पानांचा वापर केला जातो. दुखणार्या गाठिंवर पेरूच्या पानांचि पेस्ट लावून ठेवलि तर आलेलि सूज व दूःख दूर होते..

६)  मधुमेहात वाढलेलि शर्करा कमि करण्यासाठि याचि पाने खुपच उपयोगि आहेत. रोज सकाळी अनशापोटि
 कोवळ्या पानांचा रस अर्धा कप घ्यावा. रक्तशर्करा नियंत्रित होते.

७)  वजन कमी करण्यासाठी ही पेरूचि पाने उपयुक्त असतात. शरिरातिल फँटस् वाढवणार्या घटकांवर नियंत्रण येण्यासाठि पेरूचि पाने खाल्यास फायदा होतो.
      याचे चूर्णहि घेता येईल. पाण्यातून..

८)  अतिसार, जुलाब, डिसेंट्रि, डायरिया, यावर,   पेरूच्या पानांचा रस काढून दिल्यास लगेच रोग आटोक्यात  येतो.
     पचनशक्तिदेखिल मजबूत होते, याच्या सेवनाने
. जंतूनाशक असल्याने पोटातले जंत, सर्व प्रकारचे क्रूमि
  नष्ट होतात.

९) केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी, पेरूचि पाने
 पाण्यात उकळवून मग या पाण्याने केस  धुवावे, मालिश करून,  यात आर्यन व विटामिन सी असल्याने , केस वाढतात, घनदाट होतात, व कोंडा, पुवळ, रूसि  नष्ट होतात..

१०)  पेरुच्या पानामूळे कँसरपासून संरक्षण मिळतं तज्ञांच्या मते ओरल, प्रोस्टेट, व ब्रेस्ट कँसरचा धोका कमी होतो. पेरुच्या पानातिल।  Lycopene हा अँटि आँक्सिडंट घटक कँसरचा धोका कमी करण्यात महत्वाचा ठरतो.

११)  सर्दिवर उपचारः। #   लाईफ हँकच्या मते पेरुच्या  पानात व्हिटमिन  सी।  व आर्यन असतं ज्यामूळे  सर्दि झाल्यास नाकातून वाहणारं पाणि कमि होतं व बँक्टेरिया पसरत नाहि,

१२)  पेरूच्या पानात अँटिअँलर्जि घटक असल्याने
 * हिस्टमिनचि*   ( अँलर्जि व दाह कमी  करणारा घटक)  निर्मिती होण्यास मदत होते. तसेच पेरूच्या पानातिल दाहशामक घटकांमूळे त्वचेवर येणारा लालसरपणा, खाज, अशि लक्षणं कमि होतात.
Cp आरोग्य मंत्र गृप
[31/03, 8:49 PM] +91 73598 83635: *#विड्याचे पान खाण्याचे फायदे#*

आपल्याकडे पूजा विधी मध्ये विड्याच्या पानाला खूप महत्त्व आहे.पूर्वी घरातील मोठी माणसे पान खात असल्याने, घरोघरी विड्याची पाने हमखास असायची,परंतु,आता धार्मिक   कार्याशिवाय,विड्याची पाने घरात आणली जात नाहीत. पानशॉप मध्ये मात्र विड्याची पाने दिसतात.या विड्याच्या पानांना आयुर्वेदातही खूप महत्त्व आहे.यामध्ये अनेक औषधी    गुणधर्म असून,विविध आजारांवर विड्याची पाने उपयुक्त ठरतात."इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल बायोलॉजी" ने विड्याच्या पानातील औषधी        गुणधर्माबाबत संशोधन केले असून या मध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याचे स्पष्ट झाले आहे.                 

डोकेदुखीवर विड्याचे पान गुणकारी असून,याच्या उपचाराने,डोके दुखित लगेच आराम मिळतो.                 

डोकं दुखत असेल तर विड्याच्या पानांचा लेप कपाळावर लावावा,30 मिनिटे हा लेप तसाच ठेवावा,त्यानंतर पाण्याने धुवून टाका.हा उपाय केल्यानंतर डोकेदुखी ताबडतोब थांबते.शिवाय थंड वाटू लागले.                               

विड्याच्या पानामधील औषधी गुणधर्माचा अभ्यास करण्यासाठी,इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल बायोलॉजीने संशोधन केले,या संशोधनात आढळून आलेले निष्कर्ष थक्क करणारे आहेत.या संशोधकांना विड्याच्या पानात अशी तत्व आढळून आली,जी "क्रॉनिक माईलाईड लुकेमिया" सोबत लढण्यास उपयोगी ठरतात. यातील या गुणधर्मामुळे      "बोनमेरो कॅन्सर" बरा होण्यास मदत होते.                                 

पचनक्रिया सुधारण्यासाठी ही विड्याची पाने गुणकारी आहेत,ते पाचकासारखे काम करते,विड्याचे पान शरीराचा मेटोबोलिझम  रेट वाढवतो.शरीर मिनरलस आणि पोषक द्रव्ये घेऊ शकेल,असे काम विड्याची पाने करतात.                           

तसेच वजन कमी करण्यासाठीही ही पाने उपयोगी ठरतात.             

खोकला येत असल्यास,विड्याच्या पानात हळद टाकून ते चावून खाल्यास खोकला थांबतो.                       

तसेच सूज आलेल्या ठिकाणी विड्याचे पान गरम करून बांधल्यास सूज उतरते. 

शिवाय विड्याचे पान खाल्याने पोटातील जंतावरही आराम मिळतो.                या पानांच्या सेवनाने मुख दुर्गंधी निघून जाते.                                       

दररोज अंघोळीच्या पाण्यात विड्याची पाने टाकल्यास पाणी निर्जंतुक होते आणि शरीराला येणारी खाजही दूर होते.                                         

या पानांचा विडा खाताना,कधीही तंबाखूचा वापर करू नये,कारण तंबाखूमुळे कर्करोग होण्याची शक्यता असते.त्यामुळे विड्याच्या पानात तंबाखूचा वापर कधीही करू नये.
*कॉपी पेस्ट आयुर्वेदिक मंत्र fb ग्रुप*
[31/03, 8:49 PM] +91 73598 83635: *केस लवकर लांब होण्याकरता  १० घरगुति ऊपायः*

१)  एका वाटित १ चमचा नारळ तेल, १ चमचा आँलिव्ह आँईल,  १ चमचा मध,   व १ अंडं हे सर्व मिश्रण नीट मिसळून  अगदि केसांच्या मूळापासून लावा  एक तास  मग धुवावे. छान लांबसडक होतात केस..
२)   १ अंडे,  २ ते २/५ चमचे आँलिव्ह आँईल, एक चमचा व्हिटामिन  ई  कँप्सूल, एक चमचा अँपल सायडर,  व  २ थेंब इसेन्शिअल आँईल (  लवेंडर, किंवा रोजमेरि)  टाकून हे  सर्व केसांच्या मुळापासून लावा. व एक तासाने धूवावे.
           
३)  मध्यम आकाराचा अव्हकँडो व एक छोटे केळ मँश करून घ्या. त्यात एक चमचा आँलिव्ह आँईल व व्हिट जर्म तेल  मिक्स करा. हे मिश्रण केसांना लावून हलक्या हाताने मसाज करावा. नंतर थंड पाण्याने धूवा.
 असे आठवड्यातून दोन वेळा करा. केस झटपट वाढतात.
४)  एका भांड्यात एक चमचा आवळ्याचा रस, १ चमचा शिकेकाई पावडर, २ चमचे नारळाचे तेल हे सर्व एकत्र करून ऊकळून घ्या. थोड थंड झाल्यावर आपल्या
 केसांवर लावून मसाज करावा. रात्रि झोपण्यापूर्वि करा. व सकाळि धूवावे.
               
५)  तुमचे केस जर कोरडे व डँमेज ( दुतोंडि) असतिल तर, एका केळामध्ये  ४ चमचे नारळाचे तेल, १ चमचा  ग्लिसरिन व २ चमचै मध  घालून मिक्स करा व हे मिश्रण केसाना लावा. काहि दिवसातच तुमचे केस चमकदार, सिल्कि, घनदाट होतिल.
६)  एक नाश्पति फळ घेउन पेस्ट करून , त्यात  २ चमचे पाणि,  ३ चमचे आँलिव्ह  आँईल, व  २ चमचे मध.घालून थोड घट्ट मिश्रण करा. हे मिश्रण  केसांवर लावून  २०,  ३० मिनिटे लावून.  नंतर धुवावे. नाश्पतित केस चमकदार करण्याचि क्षमता असते. त्यामूळे केस चमकदार होतात.
                 
७)  कडिलिंबाचि काहि पाने घेउन  ४ कप पाण्यात मिसळून उकळून  घ्या. मग ही पाने  थं झाल्यावर काढून ऊरलेले पाणि केसांना  लावून मसाज करावा.
  याने केस लांबसडक होतात.
८)   १५, २०  कडीपत्त्याचि पाने, व एका लिंबाचि साल यात  सोप नट पावडर, हिरवे चणे, व मेथिचि पावडर  कुटून टाका. व हे मिश्रण केसांना लावा. व काहि वेळाने  केस धुवावे.
               
९)  3 वाटलेल्या कांद्याच्या बियात 3 चमचे वाटलेले मेथिचे दाणे मिसळून घ्या. यात थोडे पाणि मिसळून पेस्ट करा. व नंतर यात २ चमचा कोरफड जेल व  २ व्हिटामिन  ई   कँप्सूल टाकून  मिश्रण तयार करून, ते केसांना मुळापासून लावावे. नंतर केस धुवावे.
 याने केस , सिल्कि, व दाट होतात.
१०)   एक चमचा मेथि पावडर, ब्राह्मि, माका, ज्येष्ठमध, मेंदि, नागरमोथा, कचूरसुगंधि, दवणा,  जटामांसि,   जास्वंद फूले,  हे सर्व एकत्रित करून पेस्ट करून केसाना एक तास लावून ठेवा. व नंतर धूवावे.

    वरिल सर्व उपायाने केसांचे टेक्चर चांगले होण्यास मदत होते व केस दाट, काळे, रेशमि होण्यास मदत होते

Cp आरोग्यम धनसंपदा गृप
[31/03, 8:49 PM] +91 73598 83635: *बाळाला जुलाब*

जुलाब व अतिसाराची कारणे
जुलाब, अतिसाराची कारणे दोन प्रकारची असतात.
एक प्रकार म्हणजे निरनिराळया जंतूंमुळे होणारे जुलाब व अतिसार. जीव-जंतुदोषांमुळे होणा-या जुलाबांमध्ये जिवाणू, विषाणू, अमीबा, जिआर्डिया हे सूक्ष्म जीव येतात. जंतांमुळे पण कधीकधी जुलाब होतात.
दुसरा गट म्हणजे जंतुदोषाशिवाय इतर कारणांचा गट. जंतुदोषाशिवाय इतर कारणेही असतात हे समजून घेणे आवश्यक आहे. जुलाब म्हणजे जंतुदोष असेलच असे नाही.
उपाययोजना.
*आरारूट पावडर मध्ये पाणी किंवा दही घालून पातळ लापशी तयार करा व ती बाळास भरवा.
*किंचित जायफळ उगाळून चमचाभर पाण्यात देणे.
*चमचाभर पुदीना रस,लिंबू रस एक चमचा, मध एक चमचा. एकत्रीत करून चारवेळ देणे.
*नुसता लिंबू रस दिला तरीही पीएच बँलन्स साधला जातो.
*बटाटा मँश करून जीरेपूड घालून देणे.
*गाजराचा रस किंवा प्युरी दिवसातून दोन वेळा दिली जाऊ शकते.
*घरी केलेले ताक किंवा लस्सी (साखरविरहित)मध्ये सुद्धा प्रोबायोटिक असतात, त्यामुळे बाळाला ते निश्चितपणाने दिल्यास फायदा होतो.
*आंबट नसलेल्या ताकात धनेजीरे पुड घालून चमचा चमचा चार वेळा देणे.
८.नारळ पाणी
*नारळपाणी देऊ शकता.
*मसूरडाळ अथवा मसूर या काळात मँश करून द्या.
*सफरचंदाच्या मध्ये प्रँक्टीन असते ते उकळून घ्या मँश करून खायला द्या.
*लाह्या पाण्यात भिजवून एक तासाने ते पाणी पाजा.
*जुलाब असतील तेव्हा मँश केलेले केळे थोडेसे भरवा दोन तीन वेळा.
*साखर मीठ पाणी देत जा किंवा दुकानातील ओ आर एस दर अर्धा तासाने देऊ शकता.
*जुलाबात व अतिसारात कुटजारिष्ट बेस्ट पर्याय असून बाळासाठी चमचाभर पाणी व चमचाभर औषध एकत्र करून ते एक वर्षाचा आत असेलतर जेवढे महीन्याचे बाळ त्यातील (1 चमचा  कुटजारिष्ट व 1 चमचा पाणी ह्यांच्या मिश्रण मधील)  तेवढे थेंब व एक ते पाच वर्षा पर्यंत एक छोटा चहाचा चमचा दोन वेळा.
***पण 24 तासांपेक्षा जास्त परिस्थिती तशीच राहिली तर गंभीर परिणाम टाळण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे जरुरी आहे.तसेच १ वर्षाखालील बाळांना घरगुती उपाय करण्याआधी डॉक्टरांना दाखवणे जरुरी आहे. बाळाच्या आहारात द्रव्यपदार्थांची वाढ करू शकता. जर जुलाबासोबत इतर काही लक्षण आढळत असतील तर ताबडतोब बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या****
वैद्य. गजानन
Cp आयुर्वेदिक आजीचा बटवा गृप
[01/04, 7:55 PM] +91 73598 83635: *हळद व कोमट पाणि पिण्याचे फायदे*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

जास्तीत जास्त लोक सकाळी उठताच गरम पाणी आणि लिंबू सेवन करतात. यामुळे त्यांचे पोट साफ राहते आणि पोटातील मळ बाहेर पडतो. लिंबू टाकून गरम पाणी पिण्याचे फायदे तर आपणा सर्वांनाच माहिती आहेत. परंतु जर याच मिश्रणामध्ये थोडीशी हळद मिक्स केली तर याचे गुण अजूनच वाढतील. चला तर मग आज आपण जाणुन घेऊया हे पाणी सकाळी सेवन केल्याने कोणते फायदे होतात आणि पाणी कसे तयार करावे.
साहित्य
अर्धा लिंबू, अर्धा टि स्पून हळद, गरम पाणी, थोडेसे मध (वैकल्पिक)

कृती

एक ग्लास गरम पाण्यात अर्धा लिंबू पिळून त्यामध्ये हळद आणि गरम पाणी मिसळा.यानंतर त्यामध्ये चवीनुसार मध मिसळा. हे मिश्रण तुम्ही हलवत राहा. यामुळे हळद खाली बसणार नाही.

घ्या हळदीचे पाणी पिण्याचे 8 आरोग्य फायदे... हे फायदे वाचल्यावर तुम्ही नियमित हळदीचे पाणी पिणे सुरु कराल...

*शरीराची सूज कमी करते* - शरीरावर कितीही सूज आलेली असेल तर हळदीचे पाणी घेतल्यावर सूज कमी होऊन जाईल. यामध्ये करक्यूमिन नामक एक रसायन असते. जे औषधाच्या रुपात काम करते.

*मेंदूला सुरक्षित ठेवते* - नियमित हळदीचे पाणी पिऊन विसरण्याचा आजार जसे की, डिमेंशिया आणि अल्जाइमरला दूर केले जाऊ शकते. हळद मेंदूसाठी खुप चांगली असते.

*अँटी कँसर गुण*- करक्यूमिन असल्यामुळे हळद एक खुप चांगले अँटीऑक्सींडेंट असते. हे कँसर निर्माण करणा-या कोशिकांसोबत लढते.
पोटाच्या समस्या- एका संशोधनाप्रमाणे नियमित हळदी खाल्ल्याने पित्त जास्त बनते. यामुळे जेवण सहज पचन होते.

*हृदय सुरक्षित ठेवते*- हळदीचे पाणी पिल्याने रक्त जमा होत नाही. यासोबतच धमन्यांमध्ये रक्त साचत नाही.

*अर्थराइट्सचे लक्षण दूर*- यामध्ये करक्यूमिन असल्यामुळे हे जॉइंट पेन आणि सूज दूर करण्यासाठी फायदेशीर असते. हे या रोगावर एका औषधी प्रमाणे काम करते
.
*वय कमी करते*- नियमित हळदीचे पाणी पिल्याने फ्री रॅडिकल्ससोबत लढण्यात मदत मिळते. ज्यामुळे शरीरावर होणारा वयाचा परिणाम धिम्या गतिने होतो.

*टाइप 2 डायबिटीज शक्यता कमी*- बायोकेमिस्ट्री आणि बायोफिजिकल रिसर्चच्या संशोधनानुसार हळदीच्या नियमित सेवनाने ग्लूकोज लेव्हल कमी होऊ शकते. आणि टाइप 2 डायबिटीजची शक्यता कमी होतो.



🌷आरोग्यम् धनसंपदा 🌷
[02/04, 9:30 PM] +91 73598 83635: स्वस्थ रहने के लिए कुछ नियम :-

स्वस्थ रहने के लिए खानपान के कुछ नियमों का पालन करना बहुत ही आवश्यक है। इन नियमों का पालन करके ही व्यक्ति स्वस्थ रह सकता है। जब कोई व्यक्ति खानपान के नियमों के विपरीत भोजन का सेवन करता है तो उसके शरीर में कई प्रकार के रोग उत्पन्न हो जाते हैं जिसके कारण रोगी का स्वास्थ्य दिन प्रतिदिन गिरने लगता है। अत: सभी व्यक्तियों को भोजन संबन्धी नियमों का पालन करना चाहिए।

भोजन संबन्धी कुछ नियम :-

सभी व्यक्तियों को भोजन अपनी भूख से कम ही करना चाहिए। भोजन को खूब चबा-चबाकर खाना चाहिए और हमेशा पौष्टिक भोजन करना चाहिए। इस प्रकार का भोजन करने से रोगी व्यक्ति का स्वास्थ्य अच्छा बना रहता है।
व्यक्तियों को वही भोजन सेवन करना चाहिए जो औषधि के सामान होता है अर्थात वही भोजन करना चाहिए जो शुद्ध हो। कभी भी ऐसा भोजन नहीं करना चाहिए जो दूषित हो तथा शरीर को नुकसान पहुंचाने वाला हो।
सभी व्यक्तियों को सुबह तथा शाम के समय में योग तथा व्यायाम करना चाहिए क्योंकि इससे स्वास्थ्य अच्छा बना रहता है। योग और व्यायाम का लाभ किसी प्रकार की औषधि से कम नहीं होता है। जिस प्रकार औषधि रोगों को ठीक कर देती है, वह भी बिना खर्च किये, ठीक उसी प्रकार योग तथा व्यायाम भी बिना खर्चे कई प्रकार के रोगों को ठीक कर देता है।
सभी मनुष्यों को हमेशा शांत तथा हसंमुख रहना चाहिए क्योंकि इससे स्वास्थ्य सही बना रहता है तथा शरीर निरोगी हो जाता है।
क्रोध, गुस्सा तथा लड़ाई झगड़ा नहीं करना चाहिए क्योंकि इससे शरीर का नाश होता है तथा शरीर का स्वास्थ्य दिन-प्रतिदिन गिरता है।
व्यक्तियों को अपने जिंदगी में कभी भी निराश नहीं होना चाहिए तथा हमेशा खुश रहने की कोशिश करनी चाहिए तभी शरीर का स्वास्थ्य बना रह सकता है।
व्यक्तियों को खाना ऐसा खाना चाहिए जिससे शरीर को लाभ मिलता हो तथा पानी वह पीना चाहिए जो शरीर को निरोगी कर दें तथा सभी व्यक्तियों से ऐसी बोली बोलनी चाहिए जो सबको प्यारी लगती हो।
दिन में एक बार भोजन करना योग के समान होता है अर्थात जो व्यक्ति दिन में 1 बार भोजन करता है उससे उसके शरीर का स्वास्थ्य बना रहता है। जो व्यक्ति दिन में 2 बार भोजन करता है वह भोगी के समान होता है अथार्त उस व्यक्ति का स्वास्थ्य सही नहीं बना रहता है। जो व्यक्ति दिन में 3 बार भोजन करता है उसका भोजन रोगी के सामान होता है क्योंकि ऐसा करने से शरीर में कई प्रकार के रोग हो जाते हैं और शरीर का स्वास्थ्य दिन-प्रतिदिन गिरने लगता है। जब कोई व्यक्ति इन नियमों का पालन करता है तो उसका स्वास्थ्य बना रहता है तथा उसके शरीर में कोई रोग भी नहीं होते हैं।
[02/04, 9:31 PM] +91 73598 83635: मुरूम , पुटकुळ्या वर घरगुती उपाय

०१] कडूलिंबाची मूळ पाण्यात उगाळून चेहऱ्यावर लेप केल्याने
      मुरूम , पुटकुळ्या वर फायदा होतो.

०२] एक छोटा चमचा जवाचे पीठ , अर्धा चमचा चंदन पावडर, चिमुटभर
      हळद, लिंबाच्या रसात घोटून चेहऱ्यावर लेप लाऊन अर्ध्या
      तासाने धुवून टाकणे मुरुमाला लवकर फरक पडतो .

०३] पाच ग्राम  मसूरडाळ पीठ ,एक ग्राम हळद लिंबू रसात मिसळून
      थोडे पाण्यासोबत लेप करा मुरुमाला फायदा होतो.

०४] जांभूळ बी पाण्यात उगाळून लेप केल्यास मुरूम कमी होतात

०५] दुध व बेसन रात्री लेप करून सकाळी कोमट पाण्याने धुतल्यास
       मुरुमाला फरक पडतो .
[02/04, 9:31 PM] +91 73598 83635: *    अतिशय बोलल्यामुळे स्वर बिघडणे म्हणजेच घसा बसल्या
      सारखे झाल्यास रोज एक पिकलेले डाळिंब खाल्यास तीन दिवसात
      घसा सुधारतो

*    डाळींब रस २०ग्राम व खडीसाखर १० ग्राम सकाळ संध्याकाळ
     घेतल्यास काविळ बरा होण्यास मदत होते

*   कोणत्याही कारणाने आलेली अरुची म्हणजे तोंडाला चव लागत
    नाही डाळिंब हे उत्तम रुची देते याचे थोडे थोडे दाने चावुन रस
    गिळावा तोंडाला चव येते

*   डाळिंबाची साल तोंडात धरून चघाळ्ल्याने खोकल्यात आराम
     मिळतो
[02/04, 9:32 PM] +91 73598 83635: खाज (कंड)
==========
त्वचेमध्ये क्षोभ झाल्यामुळे तेथे घासण्याची अथवा खरडण्याची इच्छा झाल्यास ‘खाज सुटली’ असे म्हणतात.
त्वचेच्या स‌र्वांत बाहेरच्या थराला इजा झाली, तर तेथील तंत्रिकाग्रांत (मज्जातंतूंच्या टोकांत) उत्पन्न होणारी संवेदना आवरणरहित अतिसूक्ष्म अशा त्वक्-तंत्रिकेच्या (त्वचेच्या वरच्या भागातील मज्जातंतूच्या) मार्गाने मस्तिष्कापर्यंत (मेंदूपर्यंत) जाते; तेथून प्रतिक्षेपी क्रिया (शरीराच्या एका भागात उत्पन्न झालेल्या संवेदनेमुळे इतरत्र झालेली प्रतिक्रिया) होऊन त्वचा खाजवावी असे वाटू लागते. इजा जर जास्त प्रमाणात असेल, तर स्पर्श आणि वेदना यांची संवेदना त्याच तंत्रिकाग्रांत उत्पन्न होते.
हिस्टामीन आणि इतर प्रथिनजन्य पदार्थ त्वचेत उत्पन्न झाले अथवा रक्तातून तेथे पोहोचले तरी खाज सुटते.

कारणे :
(१) अगदी सामान्य कारण म्हणजे त्वचा कोरडी पडणे. वृद्धावस्थेत त्वचा साहजिकच कोरडी होते. तसेच साबण, गरम पाणी अधिक प्रमाणात वापरल्यासही त्वचा कोरडी पडून खाज सुटते.
(२) फार घाम येणे, उन्हाळ्यातील घामोळे, कीटकदंश, उवा, खरूज, गजकर्ण वगैरे त्वचेचे रोग; बाह्यक्षोभक पदार्थांचा त्वचेशी संबंध येणे (उदा., घुल्याचे केस, खाजकुइली) वगैरे स्थानिक कारणांनीही खाज सुटते. काही औषधिपदार्थ व इतर अधिहर्षताजनक (एखाद्या पदार्थाच्या पूर्वसंबंधामुळे दुसऱ्या संबंधाच्या वेळी विकृत प्रतिक्रिया करणारे, अ‍ॅलर्जी निर्माण करणारे) पदार्थ रक्तामार्गे त्वचेपर्यंत पोहोचले तरी खाज सुटून पित्त उठते.
(३) मधुमेह, गर्भिणी-अवस्था, वृक्क (मूत्रपिंड) यकृत आणि ⇨ अवटू ग्रंथींच्या विकारात तसेच आतड्यातील कृमी वगैरे कारणांमुळेही खाज सुटते.
(४) मानसिक व्याधी आणि स्वायत्त तंत्रिका तंत्राच्या (ज्यांची हालचाल इच्छेवर अवलंबून नसते असे स्नायू व ग्रंथी यांचे नियंत्रण करणाऱ्या मज्जासंस्थेच्या भागाच्या) विकारांतही खाज सुटते.

चिकित्सा :
(१) मूळ कारण शोधून काढून ते नाहीसे करणे. कित्येक वेळा असे मूळ कारण सापडणे कठीण असते. (२) साबण, गरम पाणी, दाहक अथवा कडक पदार्थांचा वापर करणे टाळावे. (३) त्वचेवर झिंक ऑक्साइड, कॅलॅमीन, कापूर मेंथॉल वगैरे पदार्थांची मलमे अथवा लेप लावले असता त्वचेवर त्यांचा शामक परिणाम होऊन खाज सुटणे बंद होते. (४) हिस्टामीन-विरोधी अनेक औषधे आणि कॉर्टिसॉनच्या जातीच्या औषधांचा चांगला उपयोग होतो.

संकलन -
डॉ.जितेंद्र घोसाळकर
धन्वंतरी गोपियुश
७७९८६१७२२२
९४०४८०९५३१

योग्य निदान करून उपचार करणे सोयीस्कर.

आयुर्वेदीय चिकित्सा : खाज हे लक्षण त्वचेमध्ये आलेले दोष बाहेर काढण्याच्या दृष्टीने व्यवस्था करण्याची इंद्रियांना केलेली आज्ञा आहे. खाजवले असताना घर्षण होऊन त्वचेतील दोष बाहेर जातात. त्वचेमध्ये खाजेच्या वेळी पुरळ, चकंदळे इ. त्वचेचे विकार बहुधा असतात. परंतु वरीलप्रमाणे त्वचेमध्ये पुरळ वगैरे न दिसतानाही खाज येत असते. अंगावर पित्त उठते तेव्हा खाज अगोदर आणि नंतर त्वचेवर चकंदळे येतात.

खाजवल्यानंतर कित्येक वेळा बरे वाटते तर कित्येक वेळा आग होते. जेव्हा बरे वाटते तेव्हा कफदोषामुळेच ती खाज असते व खाजविल्यानंतर जेव्हा आग होते तेव्हा कफाला स‌हकारी पित्तदोषही असतो. कफदोष असतो तेव्हा शेकावे, पित्ताचा संबंध असेल तेव्हा सौम्य वाफारा द्यावा.

राईचे तेल लावावे. चरकाचार्यांनी सांगितलेला चंदन कंडुघ्न वनस्पतींचा लेप लावावा आणि पोटातही त्यांचा काढा घ्यावा. कंडू स‌र्वत्र व फार असेल, तर ओकारीचे औषध देऊन ओकारी करवावी आणि स्थानिक असेल, तर जळवांनी रक्त काढावे शिवाय खोरासनी ओव्याचे वस्त्रगाळ चूर्ण पाण्यामधून द्यावे व लावावे.

पित्ताचा संबंध असेल तेव्हा कंडुघ्न औषधांपैकी चंदन, निंब इ. कफनाशक व पित्तहारक अशी द्रव्ये लावावी व पोटात द्यावी.

एखाद्या रोगाचे पूर्वरूप किंवा चिन्ह असेल, तेव्हा त्या रोगाची चिकित्सा करावी. स‌मुद्रफेस किंवा विटेच्या चूर्णाने घासावे.
[03/04, 11:07 AM] +91 73598 83635: *आरोग्य संवाद गृप औरंगाबाद*

नूकतीच पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरणात झालेला बदल यामुळे
👉सर्दी
👉खोकला
👉ताप
👉घसा दुखतो
👉व्हायरल इन्फेक्षन
👉 रोगप्रतिकारक क्षमता कमी होणे
ते सर्व आजारावर एकच उपाय
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

*१ सर्दी खोकला मुळे  ताप व्हायरल इन्फेक्षन*
काढा
लवंग 10
तुळशीचेपाण  10
मीरे 10
 सुंट आल 1तुकडा
ओवा चीमुटभर
दालचिनी 1तुकडा
2 ग्लास पाण्यात उकळा आर्धा होई  पर्यंत उकळावे
4 समान भाग करून
प्रत्येक
4 तासात एकदा
सकाळी 8 दुपारी 12
दुपारी 4 रात्रा 8
4 वेळा गुळ टाकून न
(मधुमेह नसेल तर)
याचा काढा घ्या २ तासात ताप उतरेल
 *प्राणायाम*
🔸अनुलोम-विलोम10 मि
🔹कपालभाती 10
 🔶सूर्यनाडी प्राणायाम 10 मी
🔷जलन्येती क्रिया
🔺
*घसा दुखणे*
1) दूध , हळद व गुळ याचे गरमागरम मिश्रण
पिण्याने घसादुखी कमी होते,
 2)लवंग तुळशीचेपाण दालचीनी मीरे सुंट जेस्टमध
 चघळण्यानेही घसादुखी
कमी होते.
कोमट पाण्याने गरारे करवे
🔺
*घसा खवखवणे*
बरेच वेळा खवखवण्याचा त्रास
 आपल्याला
होतेा. अशावेळी घसा खवखवत असल्यास
1)लवंग तुळशीचेपाण दालचीनी मीरे सुंट जेस्टमध
सर्व सम प्रमाणात चुर्ण करून मधात चाटायला द्या
2) खडी साखर आणि
चिमूटभर कात (विडे करताना घालतात तो ) जिभेवर ठेवून
चघळावा. त्याने खूपच आराम पडतो.
🔺
*खोकल्याची ढास **
 असल्यास- आख्खा सालासकट वेलदोडा किंवा भाजलेली लवंग
गालात धरावा. अथवा कात व साखर मिश्रण चघळावे.
किवा हळदीचे दूध प्यावे रात्री झोपताना
🔺
*कफ झाला असल्यास*
 विडयाची पाने ठेचून रस काढावा व
मधाबरोबर चाटावा. छाती, पाठ शेकण्यानेही कफ सूटून येतो.
एक झेंडूचे फूल रात्री भिजत घालावे सकाळी पाणी गाळून प्यावे
🔺
*तोंड येणे*
तोंडात पुरळ तोंड येणे म्हणजे जीभ हुळहुळी होणे.
तोंड येण्यामुळे जीभेवर फोड येतात तसेच तिखट अजिबात
जिभेला लागू देत नाही. जीभ लालभडक होते. अशा वेळी दोन
दिवस आहारात फक्त द्रव पदार्थ घ्यावेत. फळांचे रस, दूध, ताक,
सरबत यांसारखे पदार्थ घ्यावेत. तोंड येण्या मागे बिघडलेले पचन
पोटात वाढलेली उष्णता
हे मुख्य कारण असते. आणि पोटाला दोन दिवस आराम दिला
की पोट मूळपदावर येते आणि जिभेला आलेली लाली व पुरळ
कमी होण्यासही मदत मिळते.
पेरू जांबाचा पान
 चावून खावा
 🔺
*घशात जळजळ, घसा बसणे*
वेलदोडा दाणे व खडी साखर एकत्र चघळणे.
बसलेल्या घशावर कोमट केलेल्या मिठाच्या पाण्याच्या
गुळण्या करण्यानेही घसा दुखणे, बसणे याला उतार पडतो
🔺 *खोकला खुप येत असेल तर**
आडुळसाची पाण  गुळवेल  काडी
शकतो कडूनिंबाच्या झाडावरचा असल तर उत्तम व
लवंग तुळशीचेपाण दालचीनी मीरे सुंट जेस्टमध
सर्व सम प्रमाणात चुर्ण
काढा करून 4 दिवस
 घ्या
दररोज रात्री झेंडुच फुल ग्लास भर पाण्यात भिजत घाला सकाळी पाणी प्या 6 दिवस करा


🔺
 *एकाच वेळी सर्वच प्रयोग करू नयेत वरील आैषध घेतल्यास सर्दी खोकला ताप येणार नाहीत नाकातून येणार पाणी बंद होईल*





🔺डॉ राजु गोल्हार 🔺
संपर्क
निसर्ग उपचार तज्ञ
9922315555

पोस्ट दिनांक
३.०४.२०२० संपादित
[03/04, 8:30 PM] +91 73598 83635: *इलायची खाण्याचे फायदे*
इलायची ही गोड पदार्थ चहा  यामध्ये वापरली जाते तिचा स्वाद खूप छान असतो बऱयाच आयुर्वेदिक औषधी मध्ये देखील इलायची चा वापर होतो या इलायची चे फायदे काय

1.शारीरिक कमजोरी याने दूर होते
2.घसा दुखत असेल तर सकाळी व झोपण्याआधी 1 इलायची चावून खा व कोमट पाणी प्या याने घसा दुखायचे कमी होईल
3.समरणशक्ती सुधरण्यासाठीही इलायची फायदेशीर आहे
4.हृद्ययासंबंधी आजार असतील तर रोज इलायची खावी
5.ऍसिडिटी झाली असेल तर इलायची खावी म्हणजे जळजळ होत नाही
6.इलायची मुके भूक देखील लागते
7.गॅसेस झाले असतील तर इलायची घेतल्याने आराम मिळतो
8.पित्त देखील इलायची मुळे कमी होते
9.इलायची खल्याने रकट्सभिसरण क्रिया नीट होते
10.इलायची रोज खाल्याने पचनशक्ती मजबूत होते
11.रक्तदाब नियंत्रित राहतो
*cp आरोग्य साधना ग्रुप*
[03/04, 8:30 PM] +91 73598 83635: *डाव्या कुशीवर झोपण्याचे फायदे*_

☑ डाव्या कुशीवर झोपल्यामुळे आपल्या हृदयावर दबाव जाणवत नसल्याने हृदय योग्य पद्धतीने काम करतं. यामुळे हृदयाचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.

☑ डाव्या कुशीवर झोपल्यामुळे शरीरातील विभिन्न अंग आणि मेंदूपर्यंत रक्तात ऑक्सिजनचा प्रवाह सुरळीत होतो. याने शरीराचे सर्व अंग निरोगी राहतात आणि चांगल्या प्रकारे कार्य करतात.

☑ डाव्या कुशीवर झोपल्यामुळे गर्भवती स्त्रियांसाठी डाव्या कुशीवर झोपणे योग्य आहे कारण याने गर्भात वाढत असलेल्या बाळाच्या प्रकृतीवर विपरित परिणाम होत नाही. याव्यतिरिक्त टाचा, हाता आणि पायांमध्ये सूज येण्याची समस्या दूर होते.

☑ डाव्या कुशीवर झोपल्यामुळे रक्त प्रवाह सुरळीत होत असल्याने झोप पूर्ण होते. या स्थितीत झोपून उठल्यावर थकवा जाणवत नाही आणि पोटासंबंधी समस्याही दूर होतात.

☑ पचन क्रिया सुरळीत होते आणि पाचक प्रणालीवर अतिरिक्त दबाव येत नाही. डाव्या बाजूकडे झोपल्याने शरीरात जमा होत असलेले टॉक्सिन लसिका वाहिनी तंत्राद्वारे बाहेर पडतात.

☑ बद्धकोष्ठतेची तक्रार असलेल्यांनी डाव्या कुशीवर झोपायला हवे. आराम मिळेल. गुरुत्वाकर्षणामुळे अन्न लहान आतड्यातून मोठ्या आतड्यात पद्धतशीर ढकलले जाते आणि सकाळी सहजपणे पोट स्वच्छ होतं.

☑ पोटातील अॅसिड वर न जाता खाली येतं, ज्याने अॅसिडिटी आणि छातीत जळजळणे अश्या समस्या दूर होतात.
Cp आरोग्य मंत्रा आजीबाईचा बटवा गृप
[03/04, 8:30 PM] +91 73598 83635: *कान दुखी*
‘कान'' आपल्या ज्ञानेंद्रियांपैकी एक आहे. ज्याद्वारे श्रवण हे महत्त्वाचे काम घडत असते म्हणून काळजीपूर्वक वेळच्या वेळी कानाची तपासणी करून आरोग्य उत्तम ठेवावे.

*कारणे*
थंडीत त्वचा कोरडी पडते व खाजते. त्याचप्रमाणे कानाची त्वचा कोरडी पडून कान खाजतो. कानात मळ साठला असेल तरी कान दुखतो आणि खाजतो.
खूप उष्ण प्रकृती असणाऱ्या स्त्रियांना कानावर किंवा आतील बाजूस फोड येतात. ते ठणकतात व क्वचित तापही येतो. त्यामुळेही कान दुखतो. कानशिले गरम होऊन आग होते.
अनेक स्त्रियांच्या कानातून स्रावही येतो. बऱ्याचदा एकदम मान वळवली, पटकन उठले, आडवे झोपले की चक्कर येते किंवा तोल जातो. अशावेळी पित्त वाढले नसेल तर कदाचित कानात विकृती असू शकते. ही गोष्ट ध्यानात ठेवावी.
बऱ्याच दिवसांपासून सर्दी असणे हेदेखील महत्त्वाचे कारण कानदुखीचे असते. अशी कारणे माहीत असली की त्याप्रमाणे काळजी घेणे सोपे जाते.


*उपचार*
कान दुखतो तो जास्त करून गार हवा सतत कानांना लागल्यामुळे, त्यामुळे पहाटे उठल्यावर विशेषतः थंडीच्या दिवसांत तरी कानाला रुमाल बांधावा.
रोज गरम तव्यावर कापड गरम करून बाहेरून कानांना शेक द्यावा. लसणाच्या २-३ पाकळ्या खोबरेल तेलात गुलाबी होईपर्यंत उकळाव्यात व तेल कोमट झाले की २ थेंब घालावेत.
जुनाट सर्दी असेल तर चिकित्सा करून घ्यावी. पिंपळी चूर्ण मधाबरोबर पाव चमचा प्रमाणात घ्यावे. हवेतील कोरडेपणामुळे, गारठ्यामुळे कानातील मळ कोरडा बनून त्रासदायक ठरतो.
पेन्सिल, पीन, चष्म्याची दांडी, बोटांची नखे, काडना या गोष्टींचा वापर करून मळ काढण्याचा प्रयत्न करू नये. त्यामुळे कानाच्या पडद्याला इजा व जंतुसंसर्ग होण्याचा धोका असतो. त्यासाठी जवळच्या डॉक्‍टरांकडे जाऊन मळ काढून घ्यावा.
उष्णता वाढून कानशिलांची आग होत असल्यास चंदन, ज्येष्ठ मध, अनंत मूळ पावडर एकत्र करून पाण्यात कालवून बाहेरून लेप लावावा. आहारातही तूप, दूध यांचे प्रमाण वाढवावे.
काही वेळा कानावर फोड येतो. त्यावर चंदन उगाळून लावावे. पोटातही गुलकंद घ्यावा. ज्यामुळे उष्णता कमी होते. त्वरित तज्ज्ञ आयुर्वेद डॉक्‍टरांना दाखवून चिकित्सा सुरू करावी.
बऱ्याचदा कानातून स्राव होतो. पाणी आहे की पू आहे हे प्रत्यक्ष तपासल्यावरच कळते. अशावेळी कानाच्या डॉक्‍टरांना लवकर दाखवून यावे. त्याच्या जोडीला त्रिफळा गुग्गुळ, सूक्ष्म त्रिफळा या गोळ्या पाण्याबरोबर २-३ प्रमाणात घ्याव्यात. या गोळ्यांनी वेदना कमी होतात आणि जंतुसंसर्ग वाढत नाही.
कान फुटण्याची तक्रार असेल तर दही, आंबट ताक घेऊ नये. आहारात तिखट चमचमीत खाऊ नये. मिरचीचा कमी वापर करावा.
*Cp arogyadut*
[03/04, 8:31 PM] +91 73598 83635: *सर्व प्रकारच्या त्वचा रोगांवर उपायः*

त्वचा रोग सहाय्यक उपाय योजना ः

१)  आवळकाठि रात्रि भिजवून, नंतर वाटुन तिथे लेप द्यावा.
२) कडुलिंबाचे तेल लावा जिथे खाज सुटते..
३) महामरिच्यादि तेल लावा.
४)  लिंबाच्या रसात पाव वाटी खोबरेल तेलात एक कापराचि वडि, व कडुलिंब रस एकत्रित करून लावा.
५) गोमूत्र व गायिच तूप व कडुलिंब व कोरफड यांचा लेप द्या.
६) तुरिचि डाळ शिजत असतांना त्यात एक हळकुंड टाकावे . नंतर ते उगाळुन  जिथे खाज, फोड असेल , तिथे लावावे.
७)  आवळकाठी व खारकेचे चूर्ण खाल्यास त्वचारोग होत नाही..
८)  महामंजिष्ठादि काढा घ्या. व खदिरारिष्ट घ्यावे.
९) कार्ल्याचा रस खाजेच्या ठिकाणि लावा.
१०) रोज एक अक्रोड खावा.
११)  पोटात व त्वचेवर क्रुमि वाढण्याचि शक्यता असल्याने वावडिंगाचे पाणि प्यावे.
१२) दूधाच्या सायित काथाचि पूड घालून खा.
१३) शरिरात तूपाचि मात्रा वाढवा व तूप भरपूर खा.
.. वरील उपायाने आजार बरा होतो.
  वैद्य. गजानन
Cp आरोग्यम धनसंपदा गृप
[03/04, 9:54 PM] +91 73598 83635: *शरीरातील उष्णता त्रासदायक...*
*वेळीच लक्ष द्या...*
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
ताप नसतांनी शरीराच्या आतील उष्णतेचा त्रास अनेकांना जाणवत असतो. याचे परिणाम शरीरावर मुख्यकरून चेहऱ्यावर दिसून येतात. आपण थोडी दिनचर्या व काही नियम पाळून यावर नियंत्रण मिळवू शकतो...

*  धणे पाण्यात टाकून ते पाणी गाळून सेवन केल्यासशरीरातील उष्णता कमी होते.

* नाकातून रक्तस्त्राव होत असल्यास नाकावरबर्फ फिरवावा.

* कडुनिंबाच्या पानांना नॅचरल हिलर म्हणतात. त्याचारस चेहर्‍यावर लावल्यास मुरुमे लवकर बरी होतात, तसेच काळे डाग कमी होतात.

*  तेलकट त्वचा असल्यास नेहमी तेलविरहितसाधनांचा वापर करावा.

* चेहरा जास्तीत जास्त वेळा थंडपाण्याने धुवावा.

* सर्वसाधारणपणे माणसाच्या शरीराचे तापमान हे 37 अंश सेल्सिअस असते. थोड्या फार प्रमाणात बदल होतो. पण शरीराच्या तापमानात अगदी 1 अंश सेल्सिअसने सुद्धा चढ-उतार झाला तर विविध आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यासाठी शरीराचे तापमान स्थिर ठेवणे गरजेचे असते.

* पाणी आणि रस प्यायल्याने शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकून थंडपणा मिळतो. अर्थात पाणी आणि रसांचे सेवनकरण्याबरोबरच शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी काही थंड प्रकृतीचे पदार्थांचे सेवन केले पाहिजे.

* आहारामध्ये दही, कांदा, मुळा, नारळपाणी, तीळ, मेथी दाणे, दूध, डाळिंब यांचे सेवन प्रमाण वाढवावे.

* सब्जा रात्री भिजून सकाळी काहीही खाण्यापूर्वी घ्यावे, कोरफड असल्यास त्याचे गराचे पाण्यात सेवन करा,

* धूम्रपान, मद्यपान, गरम मसाला, मासे, चहा, कॉपी याचें सेवन टाळा

* आहारातील द्रव पदार्थांचे प्रमाण वाढवावे लागते. या साठी फळांचे सरबत, नारळपाणी, भाज्यांचे सूप याचे आहारातील प्रमाण वाढवावे तसेच दररोज ३ ते ५ लिटर. पाणी प्यावे.

* तेलकट, मसालेदार पदार्थांचे सेवन करू नयेत.तसेच कोकम, लिंबू  सरबत, डाळिंबाचा रस, फळामध्ये संत्री, मोसंबी यांचा वापर शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी व पाण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी करावा.

* मेंदीचे अनेक उपयोग आहेत. शरीरासाठी अत्यंत उपयोगी औषधाप्रमाणे तिचा वापर केला जातो.
उष्णता कमी होण्यासाठी मेंदीचा वापर करणे अत्यंत उपयुक्त ठरते.

* शहरांचे तापमान दिवसेंदिवस वाढत चालले असून शरीरात उष्णतेचे प्रमाणदेखील वाढते आहे.
शारीरिक तापमान वाढल्याने आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे स्वतःची व इतरांनीही काळजी घ्या. निसर्ग ओळखा त्यातच आरोग्य दडलेले आहे.
*cp hk health ग्रुप*
[03/04, 9:58 PM] +91 73598 83635: *तीळाच्या तेलाचे '9' आरोग्यवर्धक फायदे !*



केवळ मकरसंक्रांतीला नव्हे तर आहारात तीळाच्या समावेशाचे आरोग्यादायी फायदे तुम्हांला ठाऊक आहेत का ?

 



Translated By  -  Dipali Nevarekar

तिळामध्ये मिनरल्स, ओमेगा फॅटी अ‍ॅसिड अशी अनेक आरोग्यवर्धक पोषणद्रव्य आढळतात. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात तीळाचा गोडाच्या पदर्थांसोबत नियमित जेवणातही वापर करतात. पण आहारात तीळाच्या बीया जितक्या फायदेशीर आहेत तितकेच तीळाच्या तेलामध्ये सौंदर्यवर्धक फायदेदेखील आहेत. म्हणूनच तुमच्या ब्युटी किटमध्ये तीळाच्या तेलाचा समावेश या '9' कारणांसाठी अवश्य करा.

# 1 हृद्याचे आरोग्य सुधारते - :

तीळाच्या तेलामध्ये लिनोलेइक अ‍ॅसिड हे ओमेगा 6 फॅटी अ‍ॅसिड आढळते. यामुळे रक्तातील बॅड कोलेस्ट्रेरॉल कमी होते आणि आवश्यक कोलेस्ट्रेरॉल वाढते. तसेच यामध्ये मॅग्नेशियम,सेलेनियम आणि कॅल्शियम आढळते. यामुळे हृद्याचे स्नायू बळकट होतात.

#2 हाडांचे आरोग्य सुधारते -:

लहान मुलांना तीळाच्या तेलाने मसाज करावा असे आयुर्वेद सांगते. तीळाच्या तेलाने हाडं मजबूत होतात तसेच बाळाची वाढ सुधारते. नियमित तीळाच्या तेलाने मसाज केल्याने हाडांचे आरोग्य सुधारते. वाढत्या वयानुसार ते ढिसूळ होण्याचे प्रमाणही कमी होते. त्यामुळे  ऑस्ट्रोपोरायसिसचा धोकाही कमी होतो.

#3 गरोदर स्त्रियांसाठी फायदेशीर -:

गर्भवती स्त्रियांनी आहारात तीळाच्या तेलाचा समावेश करावा. यामधील फोलिक अ‍ॅसिड गर्भाच्या सुदृढ वाढीसाठी मदत करते. यामुळे डीएनए चे सिंथेसाईज तसेच बाळाची वाढ योग्यरित्या होते.

#4 त्वचा मॉईश्चराईज करतात -:

नैसर्गिकरित्या त्वचेला पोषण आणि मुलायमता देण्यासाठी तीळाचे तेल फायदेशीर ठरते. त्वचेमध्ये तेल खोलवर झिरपते त्यामुळे इतर तेलाच्या तुलनेत तीळाचे तेल अधिक फायदेशीर ठरते. म्हणूनच गरोदरपणाच्या काळात स्ट्रेचमार्क कमी करण्यासाठी गर्भवती स्त्रियांनी तीळाच्या तेलाचा मसाज करावा.

#5 तोंडाचे आरोग्य सुधारते -:

दातांमधील प्लाग काढण्यासाठी तीळाच्या तेल  फायदेशीर ठरते. यामुळे दात नैसर्गिकरित्या शुभ्र होतात. तसेच बॅक्टेरियाचा नाश झाल्याने टुथ इनॅमलचेही संरक्षण होते.

#6 शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होते -:

शरीरात पित्ताचा त्रास वाढला असल्यास, आठवड्यातून किमान दोनदा तीळाच्या तेलाने मसाज करा. पित्तामुळे शरीरात वाढलेली अतिरिक्त उष्णता कमी होण्यास मदत होते. मात्र तीळाच्या तेलाचा अतिवापर करू नका.

#7 रक्तदाब नियंत्रणात ठेवतो -:

तीळामुळे ऑक्सिडेटीव्ह स्ट्रेस कमी करण्यास मदत होते. यामुळे रक्तदाबावरही नियंत्रण राहते. राईस ब्रान आणि तीळाचे तेल हे रक्तदाब कमी करण्यास फायदेशीर ठरते असे काही संशोधनातून समोर आले आहे.

#8 व्हर्जायनल ड्रायनेस कमी होतो  -:

योनीमार्गातील शुष्कता कमी करण्यासाठी आहारात तीळाचे तेल अवश्य वापरावे. तीळाचे तेल नॅचरल ल्युब्ररीकंट असल्याने  व्हर्जायनल ड्रायनेस कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.

#9 ताण कमी होतो -:

तेलाचा मसाज केल्याने आरोग्य सुधारण्यास मदत होते. डोकं आणि शरीर तेलाने मसाज केल्यास फायदेशीर ठरते. तीळाचे तेल कोमट गरम करून शरीराला मसाज करावा. त्यानंतर तासाभराने गरम पाण्याने आंघोळ करावी. यामुळे शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया  सुधारते आणि ताण कमी होतो

🌷आरोग्यम् धनसंपदा🌷

*घरात रहा सुरक्षित रहा बाहेर पडू नका*

*मीच आहे माझा रक्षक*
[04/04, 6:23 PM] +91 73598 83635: *डोकेदुखी घरगुती उपाययोजना.*

*आलेयुक्त चहा*

आलेयुक्त चहा हा स्वादालाही चांगला लागतो आणि डोकेदुखीत आराम देतो. आलेयुक्त चहामुळे शरीरामधील रक्तवाहिन्यांतील सूज कमी करण्यास मदत होऊन वेदना कमी होते. त्यामुळे दररोज आलेयुक्त चहा पिण्याची सवय लावा. त्यानं सामान्य आरोग्यही चांगलं राहातं.

*पाणी प्या*

शरीरातील पाणी कमी झाल्यानं म्हणजे डिहायड्रेशनमुळे बरेचदा डोकेदुखी होते. अशाप्रकारची डोकेदुखी अनेकांसाठी सामान्य बाब आहे मात्र नक्की डोकं का दुखतंय हे अनेकांना कळत नाही. त्यामुळे यापुढे कधी अचानक डोके दुखायला लागल्यास भरपूर पाणी प्या. कारण भरपूर पाणी प्यायल्याने सुद्दा डोकेदुखीवर मात करता येते.

*स्ट्रेच करून पहा*

अनेकदा नसांच्या किंवा स्नायूंच्या ताणामुळे डोकेदुखी होते. अनेकदा पाठीचा वरचा भाग, मान, खांद्यावर ताण पडल्यास डोकं दुखतं. त्यामुळेच साधेपणानं मानेचं स्ट्रेचिंग केल्यानं डोकेदुखीवर आराम मिळतो. मान डावीकडे-उजवीकडे, वर-खाली सावकाशपणे फिरवल्यास शरिरातील अनेक स्नायूंची हलचाल होऊन ते थोडे मोकळे होतात. मात्र अशाप्रकारे स्ट्रेचिंग करुन व्यायाम करताना मानेला लचका बसणार नाही याची काळजी घ्यावी.

*गरम लवंग*

डोकेदुखी घालवण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे लवंग. तव्यावर काही लवंगा शेकून घ्या. त्यानंतर गरम असतानाच या लवंग रुमालात बांधून घ्या. त्यानंतर या रुमालातून येणारा गरम लवंगांचाचा वास घेत राहा. यामुळे डोकेदुखीचा त्रास नक्कीच कमी होईल.

*अॅक्युप्रेशर करा*

अॅक्युप्रेशर हा अनेक आजारांवरील उपाय आहे. अंगठा आणि तर्जनी म्हणजे पहिल्या बोटाच्या मधल्या भागात असलेल्या स्थायूंवर एक मिनिटापर्यंत दाब द्या. अशाप्रकारे स्नायूवर योग्य प्रमाणात दाब दिल्यामुळे डोकेदुखीपासून सुटका होईल.

*लिंबू पाणी*

शरीरातील आम्लांचं प्रमाण कमी अधीक झाल्यास डोकेदुखी होते. अशाप्रकारची डोकेदुखी असल्यास लिंबूपाण्यात थोडं मीठ किंवा खाण्याचा सोडा घालून ते प्यावं. लिंबू पाण्यामुळे शरीरातील आम्लांच (अॅसीडचं) प्रमाण संतुलित होतं.

*बर्फाचा शेक*

अनेकदा डोक्यामधील नसांना सूज असल्यामुळेही डोकेदुखी होऊ शकते. त्यामुळे कपाळ आणि कानाच्या जवळच्या भागावर बर्फाचा शेक दिल्यास फायद्याचे ठरते. एकंदरीत कोणता ऋतू आहे आणि वातावरणाचा अंदाज घेऊन शेक घ्यायचा की नाही, हे ठरवावे.

*टरबूज खा*

डोकेदुखी असताना पाणीदार फळे खाणे फायद्याचे ठरते. त्यामुळेच टरबुजसारखं पाणीदार फळ खाल्यास वर नमूद केल्याप्रमाणे डिहायड्रेशनपासून होणाऱ्या डोकेदुखीपासून मुक्तता मिळते. त्यामुळे टरबुज किंवा अन्य पाणीदार फळांचा आपल्या आहारात नियमित समावेश असल्यास ते आरोग्यासाठी फायद्याचे असते.

*दीर्घ श्वास घ्या आणि सोडा*

ऑक्सिजनची कमतरता हेही डोकेदुखीचे एक कारण असू शकते. त्यामुळे डोके दुखत असल्यास जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळेल अशा भरपूर झाडं असलेल्या भागात एखादा फेरफटका मारावा. हा फेरफटका मारताना मोठ्याने श्वास घ्यावा आणि सोडावा. डोकेदुखी नक्कीच कमी होते.

सौजन्य.
निरामय आयुर्वेद प्रचार गृप
Cp आरोग्य मंत्र गृप
[04/04, 6:24 PM] +91 73598 83635: 💁‍♂ *हळद घातलेलं दूध* *पिण्याचे काय आहे फायदे !*




🥛अनेकदा घरातील मोठ्या व्यक्ती हळद घातलेलं दूध पिण्याचं सांगतात. या दूधामुळे सर्दी, खोकला दूर होत असल्याचं सांगितलं जातं. पण हे हळद घातलेल्या, हळदीच्या दुधाचे नक्की काय फायदे आहेत?

▪आयुर्वेदात हळदीचं दूध नैसर्गिकरित्या रक्त शुद्ध करणारं, ब्लड प्युरिफायर मानलं जातं. हे शरीरातील रक्ताभिसरण वाढवते.

▪हळदीच्या दुधात अॅन्टी-इनफ्लेमेटरी तत्व असतात. त्यामुळे आर्थराइटिस, पोटाच्या अल्सरपासून बचाव होतो.

▪हळदीचं दूध अॅन्टी-मायक्रोबायल आहे. जे बॅक्टेरियल इन्फेक्शन आणि व्हायरल इन्फेक्शनशी लढण्याचं काम करतो. हळदीचं दूध श्वासासंबंधी समस्या दूर करण्यासही मदत करतं. कारण या दूधाच्या सेवनाने शरीरातील तापमान वाढतं, त्यामुळे फुफ्फुस कंजेशन, सायनस, अस्थमा यांसारख्या समस्यांमध्ये फायदा होऊ शकतो.

▪हळदीचं दूध आर्थराइटिसवरही गुणकारी ठरु शकतं. या दुधामुळे आर्थराइटिसमुळे येणारी सूज कमी होण्यास मदत होते.

▪या दुधामध्ये अॅन्टी-व्हायरल आणि अॅन्टी-बॅक्टेरियल गुण असतात. जे सर्दी, खोकला आणि घशाच्या दुखण्यापासून आराम देण्यास मदत करतात.

🌹🔥🌹🔥🌹🔥🌹🔥🌹🔥
[04/04, 6:25 PM] +91 73598 83635: *बहुगुणी औषधी कांदा*

कांदा हे एक अतिशय बहुगुणी, बहुमोली कंदमूळ आहे.
कांद्याचे दोन प्रकार आहेत. लाल कांदा आणि पांढरा कांदा. कांदा हा अतिशय स्वादिष्ट पदार्थ आहे. तो जेवणाची लज्जत वाढवतो. कांद्याशिवाय मिसळीची कल्पनाच करता यात नाही. कांदा भजी, कांदे पोहे वगैरेची नुसती नावं घेतली तरी तोंडाला पाणी सुटतं.


मात्र कांदा हा फक्त खाण्याचा पदार्थ नाही. त्याचे अनेक औषधी गुण आहेत. त्यामुळे कांदा विविध प्रकारे वापरता येतो.



*कांद्याचे विविध उपयोग –* ( टीप :हे केवळ माहिती संकलन असून सर्वसाधारण गुणधर्म दिले आहेत. औषध म्हणून वापरताना तज्ज्ञांकडून सल्ला घेउनच वापरावे)


१) कांदा तळून त्यात जीरे व साखर घालून त्याची चटणी बनवून खाल्याने उन्हाचा त्रास बाधत नाही.

२) मार लागणार्या जखमेवर सुजेवर – कांद्याच्या २ फोडी कराव्या त्यावर हळद टाकावी व विस्तवावर ठेवून त्याला शिजवावे. खिळा, काटा, कांच रुतुन झालेल्या जखमेवर किंवा इतर ठेच लागुन लागलेल्या मारावर, दुखण्यावर कांदा बांधावा. ३ दिवसात आराम पडेल.

३) बेशुद्ध पडणे – कोणत्याही कारणाने बेशुध्द पडलेल्या माणसाला कांदा फोडून त्याचा वास दिल्यास मनुष्य शुध्दीवर येतो. दगडाने किंवा हाताने कांदा फोडून नाकाजवळ धरावा.

४) उन्हाळी होणे – उन्हाळी वगैरे उन्हाळ्यामधे नेहमी होतात. कांदा खाण्यामधे वापरल्याने त्यापासून बचाव होतो. १-२ कांदे जवळ ठेवून उन्हात फिरले तरी उन्हाचा फार त्रास होत नाही.

५) कृमी – पोटात कृमी झाले असे वाटल्यास कांद्याचा रस आणि वावडिंगाचे चूर्ण एकत्र मिळवून दिवसातून ३ वेळा घेतल्यास कृमी मरुन ते बाहेर निघतील.

६) प्रदर व प्रमेह — या विकारात कांद्याच्या रसाबरोबर मध सकाळ संध्याकाळ घेतल्याने फायदा होतो.

७) फ्ल्यू — कांद्याचा रस ३-३ तासाचे अंतराने १-१ चमचा दिल्यास फ्ल्यूमध्ये चांगला फायदा होतो.

८) मुलांच्या आकडीवर – कांदा फोडून त्याचा वास द्यावा.

९) लहान मुलास मोडशी व जंत झाल्यास  कांद्याचा रस द्यावा.

१०) डोळे खाजवल्यास – कांद्याच्या रसात खडीसाखर उगाळून रात्री झोपताना डोळ्यास लावावी.

११) कावीळ – थोडा कांदा, थोडा गुळ, तेवढीच हळद टाकून रात्री झोपताना द्यावे.

१२) डोळे आल्यास – डोळ्यात कांद्याचा रस एक थेंब टाकावा.

१३) तंबाखूचा त्रास – तंबाखू खाण्यामूळे चक्कर आली व कासावीस वाटले तर त्यास कांद्याचा रस पाजावा.

१४) मुळव्याधीवर – साखर ,तूप व थोडा कांद्याचा रस मिळवून द्यावा.

१५) हागवणीवर – कांदा कापून बारीक करावा व पाण्यामधे स्वच्छ धुवून घ्यावा.  गाईच्या ताज्या दह्याबरोबर खावे म्हणजे हगवणीवर आराम पडतो.

१६) फोडाचे दुखणे – कांद्याचा ठेचा करुन त्याला गरम तव्यावर तापवून तूपामध्ये परतून घ्यावे नंतर त्या लगद्याला फोडावर बांधावे. त्यामुळे दुखणे कमी होवून आराम वाटेल.

१७) उचकी, डोके दुखणे व झोप न येणें या विकारावर कांद्याला चिरुन किंवा हाताने फोडून त्याचा वास द्यावा. त्यामुळे आराम वाटेल.

१८) सर्दी. पडसे – झोपेचे वेळी १ कांदा फोडून त्याचा वास द्यावा व एखादा कांदा खावून टाकावा. त्यामूळे सर्दीवर फायदा होतो. तसेच लहान मूलांना कांद्याचा रस चमचाभर पाजल्यास खोकल्यावरही फायदा होतो.

१९) पासोळ्याचे दुखणे – कांद्याला बारीक वाटून तो बरगड्या (पासोळ्या) दूखतात त्या ठिकाणी बांधल्यास फायदा होतो.

२०) उवा मारण्यास – कांद्याचा रस डोक्याला केसाला लावल्यास उवा, लीखा पळतात.
*cp आरोग्य मित्रा ग्रुप*
[04/04, 6:26 PM] +91 73598 83635: 👉 _*कसे वाढवाल शरीरातील रक्ताचे प्रमाण?*_

जर तुम्हाला सातत्याने थकवा येत असेल, दम लागत असेल किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर तुमच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी झाले आहे असे समजा. अशावेळेस तुम्हाला कोणत्याही औषोधोपचाराची नाही तर योग्य आहाराची गरज असते. म्हणूनच अशावेळी कोणता आहार घ्यावा किंवा कोणते घरगुती उपाय करावेत त्याबद्दल जाणून घेऊयात...

1) ग्लासभर पाण्यात लिंबू पिळून त्यामध्ये चमचाभर मध एकत्र करून प्या. यामुळे शरीरातील रक्तवाढ लवकर होते.

2) रोजच्या आहारात मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश करा. यामुळे आवश्यक जीवनसत्त्व मिळतात व रक्तवाढ लवकर होते.

3) दररोज सफरचंदाचा एक ग्लास रस प्यायल्यास उत्तम किंवा सफरचंदाच्या रसामध्ये बिटाचा रस आणि मध टाकावा. या मिश्रणात लोहाचे प्रमाण जास्त असते.

4) तसेच नियमित एक बीट खाल्याने रक्त वाढण्यास मदत होते.

5) थोडेसे सेंधव मीठ आणि थोडी मिरी पावडर डाळींबाच्या रसामध्ये एकत्र करून दररोज पिण्यामुळे शरीरातील लोहाची कमतरता भरून निघते.

6) एक ग्लास टोमॅटोचा रस किंवा टोमॅटो सूप पिऊन देखील रक्त वाढ होण्यास मदत होते.

7) रात्रीच्या जेवण झाल्यावर शक्य असल्यास शेंगदाणे आणि गूळ एकत्र चावून खावा. रक्त वाढीसाठी हे फायदेशीर आहे.

8) शरीरातील रक्ताची कमतरता भरण्यासाठी रात्री झोपताना काही वेळ अगोदर दुधामध्ये खजूर टाकावे आणि दूध प्यावे.

9) टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात ‘व्हिटॅमिन सी’ असल्यामुळे रक्त वाढवण्यास मदत होते.

10) हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मक्याचे दाणे फायदेशीर आहे. तुम्ही मका भाजून किंवा उकडून खाऊ शकता.
*Cp fitnes club*
[04/04, 6:27 PM] +91 73598 83635: *🌷सकाळी हळदीचे पाणी पिण्याचे फायदे 🌷*

हळद एके ठिकाणी खाण्याचा स्वाद वाढवते, रंग बदलते तसेच याचा उपयोग सौंदर्य वाढविण्यात आणि त्वचेच्या समस्येसाठी होतो. तसेच हळदीचा वापर शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी होतो.

🌷 हळदीमध्ये करक्युमिन नावाचं रसायन
 असते. ते औषध म्हणून काम करते, शरीरातील सूज कमी करण्यासाठी याची मदत होते.

 🌷 तुम्ही सकाळी  गरम पाण्यात हळद टाकून प्यायले तर तुमची बुद्धी तल्लख राहते.

🌷 हळदीत एक ताकदवान अँटीऑक्साइड असतात. जे कॅन्सरच्या कोशिकांशी टक्कर देतात.

 🌷अनेक रिसर्च नुसार हळद रोज खाल्याने पित्त वाढते त्यामुळे जेवण पचण्यात मदत होते.

🌷 हळदीचे पाणी प्यायल्याने रक्त गोठत नाही. रक्त साफ होण्यासही मदत होते.

 🌷हळदीत करक्युमिन असल्याने गुडघ्याचे दुखणे आणि सूज दूर करण्यात औषधापेक्षा अधिक काम करते.

 🌷हळदीचे पाणी नियमितपणे प्यायल्यास फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत होते. यामुळे तुमच्या शरीरावर हळूहळू परिणाम होतो.

🌷 बायोकेमिस्ट्री आणि बायोफिजिकल रिसर्च नुसार हळदीचे सेवन केल्याने ग्लुकोजची लेव्हल कमी राहते. तसेच टाइप २ च्या डायबिटीजचा धोकाही टळतो.

🌷शरीराच्या शुद्धीकरणासाठी गरम पाण्यात लिंबू, हळद आणि मध टाकून प्यायला पाहिजे. हे पेय शरिरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यात मदत करते.
*cp आरोग्य सेवा ग्रुप*
[04/04, 6:28 PM] +91 73598 83635: *कशी घ्याल पायांची काळजी*

० पायाला भेगा पडल्या असतील तर एरंडेल, गुलाबपाणी आणि लिंबाचा रस समप्रमाणात घेऊन टाचांवर दिवसातून २ वेळा चोळून लावा.

० आपली पादत्राणे नरम, आरामदायी घ्यावीत. भेगाळलेल्या पायांना घट्ट व कडक चपलांमुळे जास्त इजा होते.

० पायाची फाटलेली त्वचा कात्रीने कापणे टाळा. कापताना त्वचा खेचली गेली किंवा कात्री लागली तर जखम चिघळून संसर्ग होण्याची शक्यता असते.

० रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात मीठ घालून त्यात पाय १० मिनीटे बुडवून ठेवा. असे केल्याने पायांना आराम वाटेल व धूळ, माती निघून जाईल.

० झोपण्यापूर्वी खोबरेल तेल कोमट करून भेगांना लावून टुथब्रशने टाचा हलके-हलके घासून घ्या. नंतर कपडय़ाने स्वच्छ करून घ्या.

० साखर आणि साय एकत्र करून त्या मिश्रणाने टाचांवरील भेगांवर साखर विरघळेपर्यंत चोळून घ्या, यामुळे भेगा कमी होतील.

० मेण आणि तूप गरम करून त्याचे थेंब भेगांवर नियमित सोडावे, त्यामुळे टाचा मुलायम राहतील.

० भेगांकडे दुर्लक्ष केल्यास कोरडेपणामुळे त्या रुंदावतात व त्यातून रक्त येते. काही वेळा चालताना खूप त्रास होतो. त्यामुळे त्यांना नियमित स्निग्ध पदार्थाने मसाज करावा.

० पावसाळ्यात पायांच्या नखांवर मॅचिंग किंवा पारदर्शक नेलकलर लावा. त्यामुळे नखांच्या कडेला माती साचून तेथे होणारा जंतुसंसर्ग टाळता येईल,

० पावसाळ्यात शक्यतो बंद चप्पल किंवा सँडल वापरणे टाळा, बंद चपलांमध्ये ओलसरपणा राहातो. त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता असते.

० पावसाळ्यात सतत पाण्याशी संपर्क येत असल्याने पायाच्या बेचक्यांमधील त्वचा पांढरी पडते व गळून पडते, खाज सुटते, त्यातून रक्त येते. यासाठी चप्पल वा शूज घालण्यापूर्वी बोरिक पावडर असलेली टॅल्कम पावडर तेथे लावा. अँटिसेप्टिक मलमही लावू शकता.

Cp arogya mitra
[04/04, 9:58 PM] +91 73598 83635: शांत झोप येण्यासाठी काही टिप्स...

* जास्त थकला असाल आणि झोप येत नसेल तर झोपेच्या गोळ्या घेण्यापेक्षा कधी-कधी ब्रॅंडीचे दोन घोट घेऊ शकता. फक्त महिन्यातून एक-दोनदा, त्यापेक्षा जास्त नाही.

* झोपण्याच्या आधी रात्री हात-पायांना कोमट पाण्याने मालीश करा. झोप येण्यासाठी हे अत्यंत उपयोगी आहे. त्यामुळे तुमच्या शरीरालाही कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही.

* रात्री झोपण्याआधी एक ग्लास दुधात एक चमचा मध टाकून प्या.

* रात्री जेवणात जास्त तेलकट आणि तिखट मिरचीचे पदार्थ टाळा. या पदार्थांमुळे झोप उडते.

* शांत झोप येण्यासाठी बेडरूम हवेशीर असण्यासोबतच कमी प्रकाश असणारी हवी. शांत झोप येण्यासाठी हे जरूरी आहे.

* झोपण्याआधी कोमट तेलाने हलक्या हातांनी डोक्याला मालीश करा.

* बरेच दिवस शांत झोप न आल्याने तुमच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसू लागली तर बटाटे किसून त्याजागी लावा. त्यामुळे काळी वर्तुळे नाहीशी होतील.
[04/04, 9:58 PM] +91 73598 83635: सकाळी लवकर उठून पायी फिरायला जा. हा देखील शांत झोप येण्याचा उत्तम उपाय आहे.

* रात्री झोपताना सैल कपड्यांचा वापर करा. त्यामुळे शांत झोप तर येईलच पर शरीरही स्वस्थ राहील.
[04/04, 9:59 PM] +91 73598 83635: स्त्रियांचे विकार -
          अनेक स्त्रियांना मासिक पाळीची तक्रार असते, अनियमितपणा,अपुरे दिवस,पोट दुखणे,कंबर दुखणे इत्यादी तक्रारी असतात, अशा वेळी पिंपळ साल,वडाची साल व चिंचेची साल (सर्व अंतरसाली घ्याव्यात) उगाळून दिवसातून 2 वेळा मध घालून घ्यावे.मासिक पाळीची तक्रार कमी होते हा अनुभव सिद्ध उपाय आहे





[02/03, 7:51 AM] +91 98600 62632: *सुटलेलं पोट कमी करण्यासाठी प्रभावी घरगुती उपाय...*
आपण सुरुवातीला वजन वाढण्याकडे लक्ष देत नाहीत परंतु जेव्हा वजन जास्त प्रमाणात वाढते...
 तेव्हा ते कमी करण्यासाठी घाम गाळत बसाव लागत.
या घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही लवकर वजन कमी करू शकता.
 कांदा, आलं, लसूण, टोमॅटो, दालचिनी या पदार्थांमुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत मिळते.

*आहारात मिठाचे प्रमाण जितके कमी करता येईल तेवढे करा. कारण मिठातील सोडियममुळे शरीरात पाण्याचे प्रमाण वाढते आणि लठ्ठपणा वाढतो....*

 रात्री झोपण्यापूर्वी ग्रीन टी प्यायल्यानं शरीराची पचनक्रिया वाढते.
ज्यामुळं आपलं वजन कमी होण्यास मदत होते.

आहारात साखरेचे प्रमाण जितके कमी करता येईल तेवढे करा.
साखरेऐवजी गुळ अथवा मधाचा वापर नक्कीच करू शकता.
आहारात नियमितपणे दही असेल तर त्यामुळे सडपातळ होता येईल.
*पोटाची चरबी कमी करण्यासाठी दररोज सकाळी कच्च्या लसणाची एक पाकळी खावा...
 यामुळे पोटावर आलेली  चरबी कमी होण्यासाठी मदत होईल.

पूर्ण झोप झाली नाही तर वजन वाढतं.
झोप चांगली झाली तर पचनक्रिया वाढते आणि अतिरिक्त चरबी वाढत नाही. सकाळी उपाशी पोटी गरम पाण्यात एक चमचा मध टाकून घेतल्याने आपलं वजन कमी होण्यास मदत होते.
*योगा व सूर्यनमस्कार केल्याने वजन घटण्यास झपाट्याने मदत होते. पोट कमी करण्यासाठी  योग सर्वोत्तम आहे....*

कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि थोडे मिठ मिसळून घ्या. दररोज सकाळी याचे सेवन केल्याने शरीरातील मेटाबॉलिजम चांगले राहाते आणि सोबतच तुमचे वजन कमी होण्यासही मदत होते. वजन कमी करायचे असल्यास स्वताला पहाटे पायी चालण्याची सवय लावा यामुळे पोटावर आलेली  चरबी कमी होण्यासाठी मदत होईल.

रात्री उशिरा जेवन केल्याने पोटावरील चरबी वाढते. त्यामुळे रात्री झोपण्याच्या २ तासाआधी जेवा. रात्रीचं जेवनामध्ये हलका आहार घ्या. तेलकट, मसालेदार जेवण करू नका. झोपण्याआधी शतपावली कण्यास विसरु नका. यामुळे पोटावर आलेली चरबी कमी होण्यासाठी मदत होईल.

     🙏🕉🙏
🏆क्रीडाभारती🏆
[14/03, 11:15 AM] +91 98222 29249: 🍵 *आयुर्वेदाकडुन आरोग्याकडे*🍵

*दात दुखी मिनिटात बंद करून दात्तातील कीड बाहेर फेकते ही वनस्पती…*

 दातांची काळजी घेतली पाहिजे हे आपण सर्व मानतो आणि त्यासाठी आपण प्रयत्न सुध्दा करतो.
सकाळ संध्याकाळ चांगल्या टूथपेस्टने दात स्वच्छ करतो इत्यादी.
पण तरीही कधी कधी एवढे करून दातांना कीड लागतेच आणि त्यानंतर जर दात दुखायला लागल्यावर ज्या वेदना होतात त्या असह्य असतात. हे तुम्ही स्वता अनुभवले असेल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाला तरी अनुभवताना पाहिले असेल. यावर उपाय मग आपल्याकडे डेंटिस्टकडे जाण्यावाचून दुसरा पर्याय नसतो. डेंटिस्ट तुम्हाला दात काढण्याचा सल्ला देतो किंवा रूटकॅनल करण्याचा महागडा सल्ला देतो.

दातांमध्ये कीड लागल्यानंतर आपला दात प्रचंड दुखायला लागतो, व ती कीड जर नसापर्यंत पोहोचली तर आपल्याला अन्न खाणे पिणे अशक्य होऊन जाते. खूप खर्च देखील करावा लागतो. म्हणून यावरती अतिशय स्वस्त आणि सोपा असा हा उपाय व दातांतील कीड पडून जाईल. असा सहज करता येणार उपाय, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा उपाय केल्याने आपल्या दातांतील कीड निघून जाते व दात दुखणे लगेच कमी होते. अश्या आयुर्वेदिक वनस्पती बद्दल अधिक माहिती जाणून घेऊ. व त्या वनस्पती चे नाव आहे उंबराची पाने. सर्वत्र उपलब्ध होईल अशी ही वनस्पती आहे, व या पानामध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असल्याने अतिशय उपयुक्त असे हे पान आहे.
आपल्याला जर विंचू चावला असेल तर ही पाने थोडीशी चावून त्या जागेवर लावल्याने विंचूचे विष उतरते व त्याच बरोबर अन्नामधून जरी विष बाधा झाली असेल तर याची दोन ते तीन पाने चावून खाल्ली तर त्या विषेचा प्रभाव कमी होऊन जातो. इतकी ही महत्वाची आयुर्वेदिक वनस्पती आहे. त्याच बरोबर दात दुखत असेल तर त्या पानांबरोबर थोडासा कापूर देखील घ्या, तुम्हाला माहीतच आहे की, दात दुखत असेल तर कापूर लावल्याने देखील दात दुःखी तात्काळ थांबते, परंतु काही जणांची अशी शंका असते की, जर आपण कापूर दातांमध्ये धरला तर दात फुटला जातो, तर असे काही होणार नाही कारण आपण यामध्ये उंबराची पाने मिक्स करणार आहोत. हे दोन्ही एकत्र मिक्स केल्यामुळे आपल्या दातांना कोणताही साईट इफेक्ट् होणार नाही.
दाताला काहीही होणार नाही, फक्त तुमच्या दातांमध्ये जी कीड आहे तात्काळ मरेल आणि तुमचा दात ठणकने लगेच बंद होईल. हा उपाय करण्यासाठी दोन छोटी पाने घ्या, व तू स्वच्छ पाण्याने धुवून त्या दोन पानांमध्ये एक कापूर घेऊन ते कुटून घ्या. व ते कुटून घेतलेले पान किडलेल्या व ठणकत असलेल्या दातांमध्ये दाबून धरा, असे 3 दिवस दररोज केल्याने दातांमधील कीड निघून जाईल व किडलेल्या दातामध्ये हे कुटलेले पान धरल्यानंतर तोंडामध्ये जी लाळ निर्माण होते ती लाळ बाहेर टाकून द्यावी, असे दररोज तीन ते चार दिवस केल्यास दात दुखणे पूर्णपणे बंद होऊन जाईल.
[15/03, 8:41 AM] +91 98222 29249: 🍵 *आयुर्वेदाकडुन आरोग्याकडे*🍵

*कोरोना... घाबरु नका, फक्त हे करा..!!*

हे करा-
1. रोज सकाळी हळद मीठ पाण्याच्या खळखळून गुळण्या करा.
2. दिवसभर उकळून कोमट केलेले पाणी प्या. त्यात जमल्यास 2 चार मिरे, धने, जिरे टाकून प्या.
3. घरात कांदा, लसूण, हळद, मोहरी, मिरे,   कोथिंबीर,  वेखंड अश्या उग्र वासाच्या व कफ कमी करणाऱ्या गोष्टींचा वापर वाढवा, कारण हा नाकावाटे आत जाणारा virus श्वसनाच्या मार्गात उग्र गंधी anti viral गोष्टींच्या सेवनाने टिकाव धरू शकत नाही.
4. तुरटी च्या पाण्याने हात स्वच्छ धुवा, जमल्यास थोडी तुरटी फिरवले पाणी अंघोळीला ही वापरा. तुरटी ही उत्तम जंतुघ्न व विषघ्न आहे.
५. भीमसेनी कापूर, तुळस,ओवा फुल, पुदिना अर्क,  बडीशेप, हिंग, धूप, गुग्गुळ यांचा अश्या  गोष्टींचा धूप घरात करा किंवा एक बाटलीत भरून अत्तरासारखे लावून दिवसभर  थोडा थोडा वास घ्या, गूगल करून बघा या सर्व गोष्टी Anti Viral आहेत, कोरोना हाही एक visrus च आहे.
नेहमीच्या व साध्या म्हणून या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. आपल्यासाठी या सहज उपलब्ध व साध्या असल्या तरी या चायना किंवा अन्य जगाला तेवढ्या सहज मिळत नाहीत,

6. रोज हळदीचे दूध किंवा हळद थोडी उकळून प्या.
7. झोपताना कपाळ, छाती ला अमृतधारा किंवा वेखंड पावडर थोडी चोळून झोपा.
एवढे केले तरी पुरेसे आहे.
घाबरून जाऊ नका.
 *आपल्याकडे उष्ण हवामान असल्याने हा विषाणू  फार काळ टिकणार नाही.*
खबरदारी मात्र घ्या.
अफवांना भुलू नका.
सर्दी, खोकला, ताप  झाल्यास
जवळच्या वैद्य व डॉक्टर मंडळींचा सल्ला घ्या. त्यांच्या संपर्कात राहा, लक्षणे तुमच्या फॅमिली डॉक्टर ला भेटून आदी सांगा, तो तुम्हाला तुमच्यापेक्षा जास्त ओळखतो.

*हे करू नका-*
कफाकरक पदार्थ खाणे टाळा.
केक, केळी, कफवर्धक फळे, दही, आंबवलेले पदार्थ.
कारण हे सगळेच कफ वाढवतात व पर्यायाने श्वसनाचे रोग कारण यामुळे virus ला आयते घर मिळते.
जास्त AC, Fan चा वापर टाळा.
थंड हवेतील प्रवास टाळा.
फ्रीज मधील पदार्थ व थंड पदार्थ खाणे टाळा.
जास्त गोड पदार्थ व शीतपेये घेऊ नका.

*लक्षात ठेवा*
उत्तम रोगप्रतिकारक शक्ती असेल तर कँसर पासूनही आपण वाचू शकतो.
काळजी नाही घेतली तर साध्या सर्दीनेही जीव जातो.
आपले आरोग्य आपल्या हातात असते..

[15/03, 7:57 AM] +91 93719 83531: *बेल*


1) बेलाला बिली, सरफळ, बेलपत्रं, कुलम्बाला, मालुरा शिवद्र त्रिदल, त्रिपत्र अशी विविध नावे आहेत. वनस्पतीशास्त्रात बोलला एजल् मारमेलॉज' म्हणतात.

2) कफ, वात, पित्त या त्रिदोषांचा नाश करण्याचे सामर्थ्य बेलांच्या पानात आहे.

3) ऍमिबिक डिसेंट्री, आव झाल्यास बेलफळाचा गर त्यावर उत्तम उपाय आहे.

4) बेलफळाचा मुरंबा करून रोज थोडा खाल्ल्यास आवेमुळे होणारी पोटदुखी थांबते.

5) मेंदूवर आलेला ताण कमी करण्यासही बेलाच्या पानांचे पाणी रोज घेतल्यास त्याचा फायदा होतो.

6) मेंदूची थकान कमी होते, तापामध्ये रोगी बडबड करत असेल तर बेलाची पानं पाण्यात 4 तास भिजत घालून ते पाणी रोग्याला प्यायला देतात.

7) नायटा, इसब यासारख्या त्वचा रोगांवर बेलाची पानं उपयोगी पडतात.

8) वारंवार ताप येत असेल तर बेलाच्या मुळांचा आणि सालीचा काढा प्यायल्यास ताप येत नाही.

9) बेलाचे मूळ दशमुळांपैकी' एक मूळ आहे.

10) बेलाचा प्रमुख गुणधर्म म्हणजे शरीरातील वात, गॅसेस यांचे नियमन करणे. यासाठी तांब्याच्या भांड्यात पिण्याचे पाणी घेऊन त्यात रात्रभर बेलाची पाने भिजत घालून सकाळी त्यातली पाने काढून टाकून ते पाणी प्यावे.

11) पोटात कृमी झाल्यास बेलाच्या पानांचा रस द्यावा.

12) आव, ऍमेबिक डिसेन्ट्री झाल्यास बेलफळातील गर द्यावा, किंवा कोवळ्या बेलफळाचा गर, आंब्याची कोय यांचा काढा साखर व मध घालून द्यावा यामुळे ओकाऱ्याही थांबतात, या आजारात कधी कधी सौचावाटे रक्त पडते.

13) त्यासाठी बेलफळ भाजावे, त्यातला लहान सुपारीएवढा गर काढून त्यात गूळ घालून दिवसातून तीन वेळा द्यावे.

14) दिवस गेलेल्या स्त्रियांना अतिसार झाल्यास सुंठ, बाळबेल यांचा काढा, जवाचे पीठ घालून द्यावा.

15) रक्तातिसार, बद्धकोष्ठ / मलावरोध यावर बाळबेलाचे चूर्ण गुळाबरोबर द्यावे किंवा बेलफळाचा मुरंबा खावा.
[15/03, 3:23 PM] +91 83293 53910: अनेकांना सतत तोंड येण्याची समस्या असते. त्यामुळे जेवतांना अनेकांना त्रास होतो. असंतुलित आहार, पोट खराब असणे, पान-मसाल्यांचं सेवन यामुळे तोंड येण्याचं प्रमाण अधिक असतं. पण यावर काय उपाय कराल जाणून घ्या...

तोंड येण्याची काही कारणे:
१. जास्त मलासेदार पदार्थ खाणे.
२. जास्त गरम पदार्थ किंवा ड्रिंकचे सेवन करणे.
३. दातांची अस्वच्छता
४. जास्त अ‍ॅसिडिक पदार्थांचं सेवन
५. व्हिटॅमिन बी आणि आर्यनचे संतुलन बिघडणे
६. अ‍ॅलर्जी असलेल्या पदार्थांचं सेवन

काही जणांना ताप आल्यावरही तोंड येतं. तर महिलांना मासिक पाळी दरम्यान तोंड येण्याची समस्या असते.

काय आहेत घरगुती उपाय ?

१) तोंड आल्यास एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा मिठ घालून ते पाणी खोड्या वेळ तोंडात धरुन ठेवा.

२) तुळशीचे दोन-तीन पाने चावून त्याचा रस प्या.

३) विड्याच्या पानाचं चूर्ण तयार करुन त्यात थोडं मध मिसळून ते फोडीवर लावावे.

४) विड्याच्या पानाचा रस काढून त्यात साजूक तुप घालून फोडीवर लावावे.

५) लिंबाचा रस आणि मध एकत्र करुन त्याने गुळण्या केल्याने आराम मिळतो.

६) तोंड येण्याची समस्या ही पोट स्वच्छ होत नसल्याने अधिक प्रमाणात होते. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी प्यायले पाहिजे
[15/03, 10:59 PM] +91 93719 83531: *100 जानकारी जिसका ज्ञान सबको होना चाहिए*
1.योग,भोग और रोग ये तीन अवस्थाएं है।
2. *लकवा* - सोडियम की कमी के कारण होता है ।
3. *हाई वी पी में* -  स्नान व सोने से पूर्व एक गिलास जल का सेवन करें तथा स्नान करते समय थोड़ा सा नमक पानी मे डालकर स्नान करे ।
4. *लो बी पी* - सेंधा नमक डालकर पानी पीयें ।
5. *कूबड़ निकलना*- फास्फोरस की कमी ।
6. *कफ* - फास्फोरस की कमी से कफ बिगड़ता है , फास्फोरस की पूर्ति हेतु आर्सेनिक की उपस्थिति जरुरी है । गुड व शहद खाएं
7. *दमा, अस्थमा* - सल्फर की कमी ।
8. *सिजेरियन आपरेशन* - आयरन , कैल्शियम की कमी ।
9. *सभी क्षारीय वस्तुएं दिन डूबने के बाद खायें* ।
10. *अम्लीय वस्तुएं व फल दिन डूबने से पहले खायें* ।
11. *जम्भाई*- शरीर में आक्सीजन की कमी ।
12. *जुकाम* - जो प्रातः काल जूस पीते हैं वो उस में काला नमक व अदरक डालकर पियें ।
13. *ताम्बे का पानी* - प्रातः खड़े होकर नंगे पाँव पानी ना पियें ।
14.  *किडनी* - भूलकर भी खड़े होकर गिलास का पानी ना पिये ।
15. *गिलास* एक रेखीय होता है तथा इसका सर्फेसटेन्स अधिक होता है । गिलास अंग्रेजो ( पुर्तगाल) की सभ्यता से आयी है अतः लोटे का पानी पियें,  लोटे का कम  सर्फेसटेन्स होता है ।
16. *अस्थमा , मधुमेह , कैंसर* से गहरे रंग की वनस्पतियाँ बचाती हैं ।
17. *वास्तु* के अनुसार जिस घर में जितना खुला स्थान होगा उस घर के लोगों का दिमाग व हृदय भी उतना ही खुला होगा ।
18. *परम्परायें* वहीँ विकसित होगीं जहाँ जलवायु के अनुसार व्यवस्थायें विकसित होगीं ।
19. *पथरी* - अर्जुन की छाल से पथरी की समस्यायें ना के बराबर है ।
20. *RO* का पानी कभी ना पियें यह गुणवत्ता को स्थिर नहीं रखता । कुएँ का पानी पियें । बारिस का पानी सबसे अच्छा , पानी की सफाई के लिए *सहिजन* की फली सबसे बेहतर है ।
21. *सोकर उठते समय* हमेशा दायीं करवट से उठें या जिधर का *स्वर* चल रहा हो उधर करवट लेकर उठें ।
22. *पेट के बल सोने से* हर्निया, प्रोस्टेट, एपेंडिक्स की समस्या आती है ।
23.  *भोजन* के लिए पूर्व दिशा , *पढाई* के लिए उत्तर दिशा बेहतर है ।
24.  *HDL* बढ़ने से मोटापा कम होगा LDL व VLDL कम होगा ।
25. *गैस की समस्या* होने पर भोजन में अजवाइन मिलाना शुरू कर दें ।
26.  *चीनी* के अन्दर सल्फर होता जो कि पटाखों में प्रयोग होता है , यह शरीर में जाने के बाद बाहर नहीं निकलता है। चीनी खाने से *पित्त* बढ़ता है ।
27.  *शुक्रोज* हजम नहीं होता है *फ्रेक्टोज* हजम होता है और भगवान् की हर मीठी चीज में फ्रेक्टोज है ।
28. *वात* के असर में नींद कम आती है ।
29.  *कफ* के प्रभाव में व्यक्ति प्रेम अधिक करता है ।
30. *कफ* के असर में पढाई कम होती है ।
31. *पित्त* के असर में पढाई अधिक होती है ।
33.  *आँखों के रोग* - कैट्रेक्टस, मोतियाविन्द, ग्लूकोमा , आँखों का लाल होना आदि ज्यादातर रोग कफ के कारण होता है ।
34. *शाम को वात*-नाशक चीजें खानी चाहिए ।
35.  *प्रातः 4 बजे जाग जाना चाहिए* ।
36. *सोते समय* रक्त दवाव सामान्य या सामान्य से कम होता है ।
37. *व्यायाम* - *वात रोगियों* के लिए मालिश के बाद व्यायाम , *पित्त वालों* को व्यायाम के बाद मालिश करनी चाहिए । *कफ के लोगों* को स्नान के बाद मालिश करनी चाहिए ।
38. *भारत की जलवायु* वात प्रकृति की है , दौड़ की बजाय सूर्य नमस्कार करना चाहिए ।
39. *जो माताएं* घरेलू कार्य करती हैं उनके लिए व्यायाम जरुरी नहीं ।
40. *निद्रा* से *पित्त* शांत होता है , मालिश से *वायु* शांति होती है , उल्टी से *कफ* शांत होता है तथा *उपवास* ( लंघन ) से बुखार शांत होता है ।
41.  *भारी वस्तुयें* शरीर का रक्तदाब बढाती है , क्योंकि उनका गुरुत्व अधिक होता है ।
42. *दुनियां के महान* वैज्ञानिक का स्कूली शिक्षा का सफ़र अच्छा नहीं रहा, चाहे वह 8 वीं फेल न्यूटन हों या 9 वीं फेल आइस्टीन हों ,
43. *माँस खाने वालों* के शरीर से अम्ल-स्राव करने वाली ग्रंथियाँ प्रभावित होती हैं ।
44. *तेल हमेशा* गाढ़ा खाना चाहिएं सिर्फ लकडी वाली घाणी का , दूध हमेशा पतला पीना चाहिए ।
45. *छिलके वाली दाल-सब्जियों से कोलेस्ट्रोल हमेशा घटता है ।*
46. *कोलेस्ट्रोल की बढ़ी* हुई स्थिति में इन्सुलिन खून में नहीं जा पाता है । ब्लड शुगर का सम्बन्ध ग्लूकोस के साथ नहीं अपितु कोलेस्ट्रोल के साथ है ।
47. *मिर्गी दौरे* में अमोनिया या चूने की गंध सूँघानी चाहिए ।
48. *सिरदर्द* में एक चुटकी नौसादर व अदरक का रस रोगी को सुंघायें ।
49. *भोजन के पहले* मीठा खाने से बाद में खट्टा खाने से शुगर नहीं होता है ।
50. *भोजन* के आधे घंटे पहले सलाद खाएं उसके बाद भोजन करें ।
51. *अवसाद* में आयरन , कैल्शियम , फास्फोरस की कमी हो जाती है । फास्फोरस गुड और अमरुद में अधिक है
52.  *पीले केले* में आयरन कम और कैल्शियम अधिक होता है । हरे केले में कैल्शियम थोडा कम लेकिन फास्फोरस ज्यादा होता है तथा लाल केले में कैल्शियम कम आयरन ज्यादा होता है । हर हरी चीज में भरपूर फास्फोरस होती है, वही हरी चीज पकने के बाद पीली हो जाती है जिसमे कैल्शियम अधिक होता है ।
53.  *छोटे केले* में बड़े केले से ज्यादा कैल्शियम होता है ।
54. *रसौली* की गलाने वाली सारी दवाएँ चूने से बनती हैं ।
55.  हेपेटाइट्स A से E तक के लिए चूना बेहतर है ।
56. *एंटी टिटनेस* के लिए हाईपेरियम 200 की दो-दो बूंद 10-10 मिनट पर तीन बार दे ।
57. *ऐसी चोट* जिसमे खून जम गया हो उसके लिए नैट्रमसल्फ दो-दो बूंद 10-10 मिनट पर तीन बार दें । बच्चो को एक बूंद पानी में डालकर दें ।
58. *मोटे लोगों में कैल्शियम* की कमी होती है अतः त्रिफला दें । त्रिकूट ( सोंठ+कालीमिर्च+ मघा पीपली ) भी दे सकते हैं ।
59. *अस्थमा में नारियल दें ।* नारियल फल होते हुए भी क्षारीय है ।दालचीनी + गुड + नारियल दें ।
60. *चूना* बालों को मजबूत करता है तथा आँखों की रोशनी बढाता है ।
61.  *दूध* का सर्फेसटेंसेज कम होने से त्वचा का कचरा बाहर निकाल देता है ।
62.  *गाय की घी सबसे अधिक पित्तनाशक फिर कफ व वायुनाशक है ।*
63.  *जिस भोजन* में सूर्य का प्रकाश व हवा का स्पर्श ना हो उसे नहीं खाना चाहिए
64.  *गौ-मूत्र अर्क आँखों में ना डालें ।*
65.  *गाय के दूध* में घी मिलाकर देने से कफ की संभावना कम होती है लेकिन चीनी मिलाकर देने से कफ बढ़ता है ।
66.  *मासिक के दौरान* वायु बढ़ जाता है , 3-4 दिन स्त्रियों को उल्टा सोना चाहिए इससे  गर्भाशय फैलने का खतरा नहीं रहता है । दर्द की स्थति में गर्म पानी में देशी घी दो चम्मच डालकर पियें ।
67. *रात* में आलू खाने से वजन बढ़ता है ।
68. *भोजन के* बाद बज्रासन में बैठने से *वात* नियंत्रित होता है ।
69. *भोजन* के बाद कंघी करें कंघी करते समय आपके बालों में कंघी के दांत चुभने चाहिए । बाल जल्द सफ़ेद नहीं होगा ।
70. *अजवाईन* अपान वायु को बढ़ा देता है जिससे पेट की समस्यायें कम होती है
71. *अगर पेट* में मल बंध गया है तो अदरक का रस या सोंठ का प्रयोग करें
72. *कब्ज* होने की अवस्था में सुबह पानी पीकर कुछ देर एडियों के बल चलना चाहिए ।
73. *रास्ता चलने*, श्रम कार्य के बाद थकने पर या धातु गर्म होने पर दायीं करवट लेटना चाहिए ।
74. *जो दिन मे दायीं करवट लेता है तथा रात्रि में बायीं करवट लेता है उसे थकान व शारीरिक पीड़ा कम होती है ।*
75.  *बिना कैल्शियम* की उपस्थिति के कोई भी विटामिन व पोषक तत्व पूर्ण कार्य नहीं करते है ।
76. *स्वस्थ्य व्यक्ति* सिर्फ 5 मिनट शौच में लगाता है ।
77. *भोजन* करते समय डकार आपके भोजन को पूर्ण और हाजमे को संतुष्टि का संकेत है ।
78. *सुबह के नाश्ते* में फल , *दोपहर को दही* व *रात्रि को दूध* का सेवन करना चाहिए ।
79. *रात्रि* को कभी भी अधिक प्रोटीन वाली वस्तुयें नहीं खानी चाहिए । जैसे - दाल , पनीर , राजमा , लोबिया आदि ।
80.  *शौच और भोजन* के समय मुंह बंद रखें , भोजन के समय टी वी ना देखें ।
81. *मासिक चक्र* के दौरान स्त्री को ठंडे पानी से स्नान , व आग से दूर रहना चाहिए ।
82. *जो बीमारी जितनी देर से आती है , वह उतनी देर से जाती भी है ।*
83. *जो बीमारी अंदर से आती है , उसका समाधान भी अंदर से ही होना चाहिए ।*
84. *एलोपैथी* ने एक ही चीज दी है , दर्द से राहत । आज एलोपैथी की दवाओं के कारण ही लोगों की किडनी , लीवर , आतें , हृदय ख़राब हो रहे हैं । एलोपैथी एक बिमारी खत्म करती है तो दस बिमारी देकर भी जाती है ।
85. *खाने* की वस्तु में कभी भी ऊपर से नमक नहीं डालना चाहिए , ब्लड-प्रेशर बढ़ता है ।
86 .  *रंगों द्वारा* चिकित्सा करने के लिए इंद्रधनुष को समझ लें , पहले जामुनी , फिर नीला ..... अंत में लाल रंग ।
87 . *छोटे* बच्चों को सबसे अधिक सोना चाहिए , क्योंकि उनमें वह कफ प्रवृति होती है , स्त्री को भी पुरुष से अधिक विश्राम करना चाहिए
88. *जो सूर्य निकलने* के बाद उठते हैं , उन्हें पेट की भयंकर बीमारियां होती है , क्योंकि बड़ी आँत मल को चूसने लगती है ।
89.  *बिना शरीर की गंदगी* निकाले स्वास्थ्य शरीर की कल्पना निरर्थक है , मल-मूत्र से 5% , कार्बन डाई ऑक्साइड छोड़ने से 22 %, तथा पसीना निकलने लगभग 70 % शरीर से विजातीय तत्व निकलते हैं ।
90. *चिंता , क्रोध , ईर्ष्या करने से गलत हार्मोन्स का निर्माण होता है जिससे कब्ज , बबासीर , अजीर्ण , अपच , रक्तचाप , थायरायड की समस्या उतपन्न होती है ।*
91.  *गर्मियों में बेल , गुलकंद , तरबूजा , खरबूजा व सर्दियों में सफ़ेद मूसली , सोंठ का प्रयोग करें ।*
92. *प्रसव* के बाद माँ का पीला दूध बच्चे की प्रतिरोधक क्षमता को 10 गुना बढ़ा देता है । बच्चो को टीके लगाने की आवश्यकता नहीं होती  है ।
93. *रात को सोते समय* सर्दियों में देशी मधु लगाकर सोयें त्वचा में निखार आएगा
94. *दुनिया में कोई चीज व्यर्थ नहीं , हमें उपयोग करना आना चाहिए*।
95. *जो अपने दुखों* को दूर करके दूसरों के भी दुःखों को दूर करता है , वही मोक्ष का अधिकारी है ।
96. *सोने से* आधे घंटे पूर्व जल का सेवन करने से वायु नियंत्रित होती है , लकवा , हार्ट-अटैक का खतरा कम होता है ।
97. *स्नान से पूर्व और भोजन के बाद पेशाब जाने से रक्तचाप नियंत्रित होता है*।
98 . *तेज धूप* में चलने के बाद , शारीरिक श्रम करने के बाद , शौच से आने के तुरंत बाद जल का सेवन निषिद्ध है
99. *त्रिफला अमृत है* जिससे *वात, पित्त , कफ* तीनो शांत होते हैं । इसके अतिरिक्त भोजन के बाद पान व चूना ।
100. इस विश्व की सबसे मँहगी *दवा। लार* है , जो प्रकृति ने तुम्हें अनमोल दी है ,इसे ना थूके ।

_*जनजागृति हेतु लेख को पढ़ने के बाद साझाअवश्य करे*


*व्हायरल ताप; करा घरगुती उपाय*

हल्ली व्हायरल इन्फेक्शनमुळे आलेल्या तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. या तापाबरोबरच सर्दी, खोकला, अंगदुखीसारखे आजारही डोकेवर काढत आहेत.

या तापात रोग प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे इतरही आजारांची लागण लवकर होऊ शकते. चला तर आज व्हायरल तापाची लक्षणं कोणती? त्यावर काही घरगुती उपाय आहेत का? याविषयी जाणून घेऊयात...

🤔 *व्हायरल तापाची लक्षणं* : घसा दुखणं, खोकला, डोकेदुखी, घसा खवखवणे, सांधेदुखी,स उलट्या आणि अतिसार सुरू होतो. याशिवाय डोळे लाल होऊन डोकं गरम व्हायला सुरुवात होते.

व्हायरल तापावर वैद्यकीय सल्ला तर घ्यावाच. पण तुम्ही काही घरगुती उपचार देखील करू शकता. योग्य आहारातून तुम्ही रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करू शकता. यामुळे तापही लवकर बरा होऊ शकतो. लिंबाचा रस आणि मध व्हायरल ताप कमी करते. घशाची खवखव थांबते. शिवाय उलट्या-जुलाबांपासून आराम मिळू शकतो.

ताप 102 किंवा त्याहून कमी असेल तर घरगुती उपचार करूनही ताप कमी करता येऊ शकतो. शरीराचं तापमान कमी होईपर्यंत रुग्णाच्या शरीरावर, कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात. दर सहा तासांनंतर पॅरासिटेमॉलची (क्रोसीन किंवा तत्सम कुठलीही जेनेरिक गोळी) एक गोळी द्यावी. असे करूनही ताप उतरला नाही तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

1) *काढा ट्राय करा* : एक चमचा लवंगांची पावडर, ताज्या आणि स्वच्छ केलेल्या तुळशीच्या पानांबरोबर एक लीटर पाण्यात टाकून उकळा. दर 2 तासांनी हा काढा प्यायला द्या. यामुळे शरीरातील सर्व बॅक्टेरिया, कीटाणू आणि अन्य विषाणू नष्ट होतात.

2) *चहा ट्राय करा* : धण्यात असलेले अँटिबायोटिक तत्त्व विषाणूंविरोधात लढण्याची शक्ती देतात. धण्याच्या बिया शरीराला व्हिटॅमिन देतात. पाण्यात एक मोठा चमचा भरून धणे उकळा. यानंतर यात थोडं दूध आणि साखर मिसळा.




आरोग्यदायी टिप्स
१) आंघोळ करत असताना तोंडात पाणी घेऊन आंघोळ करणे - *सर्दी, खोकला, ताप येत नाही.*
२) पाय उत्तरेस व डोके दक्षिणेला करून झोपले तर *लकवा (पॅरालीसीस)* येत नाही.
३) रोज एक आंब्याचे पान खाल्ले तर *मुखदुर्गंधी* निघून जाते व *अपचन* होत नाही.
४) रोज एक ग्लास ताक प्यायले तर *हार्ट अटॅक* येत नाही.
५) *स्मरण शक्ती* साठी रोज एक पेरू सलग १५ दिवस खाणे, मुलांना देणे.
६) वर्षातून एकदा सलग १५ दिवस गाजराचा रस घेतला तर *कॅन्सर* होत नाही.
७) रोज ४ सीताफळाची पाने खाणे आणि ३ किलोमीटर चालणे - पहिले १ किलोमीटर रेगुलर चालणे हात पुढे व मागे - पोटावरची चरबी निघून जाते , दुसरे किलोमीटर कॅटवॉक सारखे चालणे एक रेषेत पाय पडले पाहिजेत, आतड्याला पीळ पडला पाहिजे - अपचनाचा त्रास होत नाही, पोटावरची चरबी निघून जाते, स्वादुपिंड काम करू लागते व शुगरचा त्रास होत नाही आणि तिसरे किलोमीटर आर्मी परेड सारखे चालणे.
८) रोज एक चमचा पांढरे तीळ खाणे - *हाडे मजबूत होतात.*
९) *ऐकू न येणे*- चमचाभर कांद्याचा रस काढणे, एक थेंब मध टाकणे, कोमट पाण्यात घेऊन वस्त्रगाळ करणे व कानात टाकणे कानात कापूस टाकणे. ३ दिवस करणे किंवा ६ ते ७ दिवस करणे. १५ दिवस करणे
१0) *शरीरशुद्धी साठी* वर्षातून एकदा सलग ३ दिवस काही न खाता पिता फक्त ताजे ताक च पिणे. रात्री झोपताना थोडेसे पाणी चालेल. पहिल्या दिवशी काही होत नाही, संध्याकाळी थकवा जाणवल्या लागतो, लूझ मोशन सारखे होते. दुसऱ्या दिवशी पान त्रास होतो. तिसऱ्या दिवशी पूर्णपणे झोपून राहायला लागते. ४ थे दिवसापासून ८ दिवसापर्यन्त वरण भात खाणे - हिरवी मिरची ८ दिवस खाऊ नये.
११) *जुलाबासाठी*- चमचाभर मेथीचे दाणे अर्धा ग्लासात कोमट पाण्यात गिळणे.
१२) *नाकाचे हाड वाढणे*- ५ रिटा ३ काप पाण्यात टाकून १ चमचा सुंठ पावडर टाकणे आटवून एक कप करणे, वस्त्रगाळ करणे, काचेच्या बाटलीत ठेवून व रोज रात्री झोपताना २-२ थेम्ब नाकात ८ दिवस घालणे.
१३) *मुळव्याधासाठी*- अर्धा लिंबू व त्याच्यात सैंधव मीठ - ४ ते ५ चमचे टाकणे व लोणचे चाखल्यासारखे चाखणे. १० मिनिटात थांबते. वर्षातून ७ दिवस सकाळी व संध्याकाळी करणे. पोटपण सुटणार नाही.
१४ ) वर्षातून फक्त एकदा *शुद्ध संजीवनी* १५ दिवस पिणे (250 मिली लिटर ) किंमत रुपये १२६०/- .फक्त फुलांचा व फळांचा रस आहे. सरबता सारखेय आहे. पथ्य काही नाही. कितीही काम केले तरी *थकवा येत नाही कंबर दुखी, गुडघे दुखी, BP चा त्रास निघून जाईल. उष्णतेचा, मुळव्याधाचा, केस गळतीचा त्रास निघून जातो.*
15) लिंबू घेऊन त्याच्यावर खायचा सोडा टाकणे व दागिन्यांमुळे आलेल्या डागावर १ मिनिट चोळणे व तिसऱ्या मिनिटाला धुवून काढणे. सलग ७ दिवस केले तर डाग पूर्णपणे निघून जातात.
१६) ५ ते ६ चमचे दुघ घेऊन त्याच्यात लिंबू पिळायचा व अर्धा तास ठेवणे व चेहऱ्याला लावणे. आठवड्यातून एकदा करणे. *कातडी गोल्डन रंगाची होते.*
१७) तुळशीच्या पानांचा रस रात्री लावला व सकाळी धुतला तर ब्युटी parlour ला जायची जरूर नाही. मेकअप करायची गरज नाही. चेहऱ्यावरचे सगळे काळे डाग निघून जातात.
१८) *पोटाच्या आजारावर -* वावडिंग चमचाभर वाटीभर पाण्यात रात्री भिजत घालणे, सकाळी उठल्यावर कडक पाण्यात उकळवून गाळून चमच्याने देणे.
१९) *कानाच्या पडद्याला भोक -* उसाचे कांडे घेणे, त्याला जाळात टाकून गरम करायचे व चमचाभर रस घेणे व एक थेम्ब मध टाकायचे, वस्त्रगाळ करणे व कानात टाकायचे, कापूस लावायचा.
२०) *हात पायाला घाम येणे -* सुपारीचे एक खांड - सकाळी व संध्याकाळी खाणे - १५ दिवस खाणे.
२१) *लहान मुलांची छाती भरते, सर्दी झाली तर*- अर्धा चमचा मोहरी घेऊन चेचायची व एक थेम्ब मध घालायचे - त्याच फक्त १ मिनिटं बाळाला वास द्यायचा.
२२) तुरटीच्या पाण्यात सलग ८ दिवस अंघोळ (३ महिन्यातून एकदा - असे वर्षातून ४ वेळा ) केले तर *हात पायाला खाज येणार नाही, खरूज, नायटा गजकर्ण होणार नाही.*


[21/06, 8:44 PM] +91 92145 68502: परिवार में उत्तम स्वास्थ्य हेतु सभी सदस्य निम्न नियमों का पालन करें। ध्यान रहे ये नियम स्वस्थ व्यक्तियों के लिए दिए जा रहे हैं जिससे उनका स्वास्थ्य अक्षुण्ण बना रहे। रोग की परिस्थिति में नियमों में यथासम्भव बदलाव किया जा सकता हैः-


    ► सुबह जल्दी उठो और ३- ४ मील (४- ६ किलोमीटर) रोज टहलो। संभव हो तो शाम को भी थोड़ा टहलो।


    ►  भोजन के साथ पानी कम से कम पीओ। दोपहर के भोजन के घंटे भर बाद पानी पियें ।। भोजन यदि कड़ा और रूखा हो तो २- ४ घूंट पानी अवश्य पियें।


    ► रात्रि जागरण से वात की वृद्धि होती है,जिससे शरीर रुक्ष होता है।बैठे बैठे थोड़ी झपकी लेना स्वास्थ के लिए अच्छा है।


   ►  दिन में 2 बार मुँह में जल भरकर, नैत्रों को शीतल जल से धोना नेत्र दृष्टि के लिए लाभकारी है।


    ►  नहाने से पूर्व, सोने से पूर्व एवं भोजन के पश्चात् मूत्र त्याग अवश्य करना चाहिए। यह आदत आपको कमर दर्द, पथरी तथा मूत्र सम्बन्धी बीमारियों से बचाती है।


   ►  भोजन के प्रारम्भ में मधुर-रस (मीठा), मध्य में अम्ल, लवण रस (खट्टा, नमकीन) तथा अन्त में कटु, तिक्त, कषाय (तीखा, चटपटा, कसेला) रस के पदार्थों का सेवन करना चाहिए।


    ►  स्वास्थ्य चाहने वाले व्यक्ति को मूत्र, मल, शुक्र, अपानवायु, वमन, छींक, डकार, जंभाई, प्यास, आँसू नींद और परिश्रमजन्य श्वास के वेगों को उत्पन्न होने के साथ ही शरीर से बाहर निकाल देना चाहिए।


    ►  कुछ लोगों की यह धारणा है कि चुस्त-दुरुस्त रहने के लिए हर दिन घंटों पसीना बहाना पड़ता है, लेकिन हाल ही में जर्मनी में हुए शोधों से पता चला है कि यह धारणा सही नहीं है। इस शोध के मुताबिक 10 मिनट का व्यायाम भी आपको तरोताजा बनाये रखने के लिए काफी है। हो सकता है कि 10 मिनट के व्यायाम से आपके शरीर की अतिरिक्त चर्बी कम न हो, लेकिन 10 मिनट की एक्सरसाइज आपमें जोश भर देगी और आप सारा दिन खुद को तरोताजा महसूस करेंगी। इसका असर आपके
► हर दिन 10 मिनट का व्यायाम बीमारियों से लडऩे की शक्ति को 40 फीसदी तक बढ़ाता है।


    ►  दफ्तर की सीढिय़ां चढऩा, उतरना तथा पार्किग स्थल से दफ्तर तक पैदल चलना भी तरोताजा रखने वाला व्यायाम है।


►  सुबह-सुबह 10 मिनट की जॉगिंग कई घंटों तक आपमें चुस्ती बरकरार रख सकती है। यह ध्यान रखें कि व्यायाम को मौजमस्ती में करें यानी उसे बोझ समझकर न करें।


►  अगर बाहर जाकर व्यायाम करना संभव न हो तो संगीत की धुन पर 10 मिनट डांस करिए।


►  प्रातः उठते ही खूब पानी पीओ। दोपहर भोजन के थोड़ी देर बाद छाछ और रात को सोने के पहले उष्ण दूध अमृत समान है।


►  बुखार, थकान, कमजोरी महसूस करने की स्थिति में व्यायाम से बचें।


►  ध्यान रखें, जहां व्यायाम करें वहां शांति हो, जगह साफ-सुथरी हो, प्राकृतिक हवा हो और पर्याप्त प्राकृतिक रोशनी हो।


►  व्यायाम का समय बढ़ाना हो तो धीरे-धीरे बढ़ाएं, एकदम से समय बढ़ाने से थकान, कमजोरी की शिकार हो सकती हैं।


►  व्यायाम के समय बातचीत न करें, व्यायाम के समय चुप रहने से फेफड़ों की क्षमता बढ़ती है।
►  तनावमुक्त होकर तथा मन व शरीर शांत रखकर व्यायाम करें।


►  इस हकीकत को स्वीकारें कि हमेशा युवा नहीं रह सकतीं। चाहे दिन रात व्यायाम करें। बढ़ती उम्र को गर्व से स्वीकार करें।


►  अच्छे स्वास्थ्य और लंबी जिंदगी के लिए योगाभ्यास तो जरूरी है ही पर इसके अतिरिक्त कुछ सामान्य नियमों और सावधानियों का पालन भी आवश्यक है। इन नियमों-सावधानियों व जानकारियों के पालन से दिनचर्या व्यवस्थित होने लगती है और हम लंबे समय तक युवा बने रह सकते हैं।


►  प्रातः काल सूर्योदय से पूर्व उठने का नियम बनाएं। इसके लिए रात में जल्दी सोने की आदत डालें। सुबह उठने के बाद शौचादि से निवृत्त होकर ऊषापान करें। ऊषापान के लिए रात में पानी तांबे के बर्तन में भर कर रख दें और सुबह उसमें से लगभग दो गिलास पानी खाली पेट पीएं। सर्दी के मौसम में पानी थोड़ा गुनगुना कर लें।


►  सूर्योदय से पहले ही नित्यकर्म से निवृत्त होकर खुले वातावरण में जाकर योगाभ्यास करें।


►  अपनी दिनचर्या में शारीरिक श्रम को महत्व दें। कई रोग इसीलिए पैदा होते हैं, क्योंकि हम दिमाग से अधिक और शरीर से कम काम लेते हैं। आलस्य त्यागकर पैदल चलने, खेलने, सीढ़ी चढ़ने, व्यायाम करने, घर के कामों में हाथ बंटाने आदि शारीरिक श्रम वाली गतिविधियों में लगें।


►  दिन में कम से कम दो लीटर पानी अवश्य पीओ।


►  भूख लगने पर ही भोजन करें। जितनी भूख हो, उससे थोड़ा कम खाएं। अच्छी तरह चबा कर खाएं। दिन भर कुछ न कुछ खाते रहने का स्वभाव छोड़ दें। दूध, छाछ, सूप, जूस, पानी आदि तरल पदार्थों का अधिकाधिक सेवन करें।


►  प्रकृति के नियमों के अनुरूप चलें, क्योंकि \'कुदरत से कुश्ती\' करके कोई निरोगी नहीं हो सकता।


►  प्रतिदिन योगाभ्यास का नियम बनाएं।
►  भोजन पौष्टिक हो और सभी आवश्यक तत्वों से भरपूर हो।


►  मिष्ठान, पकवान, चिकनाई व अधिक मसालों के इस्तेमाल से परहेज करें।


►  सोने, जागने व भोजन का समय निश्चित करें और साफ-सफाई का हर हाल में ध्यान रखें।


►  बढ़ती उम्र के साथ यदि यह भाव मन में घर कर गया कि मैं बूढ़ा हो रहा हूं, तो व्यक्ति अपने इसी मंतव्य के कारण जल्दी बूढ़ा होने लग जाता है।


►  शरीर का वजन न बढ़ने दें।


►  क्रोध, चिंता, तनाव, भय, घबराहट, चिड़चिड़ापन, ईर्ष्या आदि भाव बुढ़ापे को न्यौता देने वाले कारक हैं। हमेशा प्रसन्नचित्त रहने का प्रयास करें। उत्साह, संयम, संतुलन, समता, संतुष्टि व प्रेम का मानसिक भाव हर पल बना रहे।


►  मन में रोग का भाव बीमारियों में बढ़ोत्तरी ही करता है। स्वास्थ्य का भाव सेहत में वृद्धि करता है इसलिए दिन भर इस भाव में रहें कि मैं स्वस्थ हूं। मन में यह शंका न लाएं कि भविष्य में मुझे कोई रोग होगा।


►  धूम्रपान, मादक पेय- पदार्थ (जरदा, गुटखा, सॉफ्ट ड्रिंक जैसे कोकाकोला, पेप्सी इत्यादि एवं शराब आदि )) सर्वथा छोड़ दो।
►  जीभ पर नियंत्रण रखें, क्योंकि जीभ के दो ही कार्य होते हैं-बोलना और स्वाद लेना। अतः अधिक बोलने से बचें।


►  आधि- मन का रोग, व्याधि- तन का रोग और उपाधि- मद, ये तीनों यौवन के भयंकर शत्रु हैं। इनसे दूर रहें।


►  प्रायः देखा जाता है कि बढ़ती उम्र के साथ व्यक्ति पढ़ना-लिखना छोड़ देता है। इससे उसके मस्तिष्क के तंतु निष्क्रिय होने लगते हैं और नाड़ी तंत्र भी मंद पड़ने लगता है। इसका असर शरीर की समस्त क्रियाओं पर पड़ता है। व्यक्ति जल्दी बूढ़ा होने लगता है। अतः बढ़ती आयु के साथ स्वाध्याय और आध्यात्मिक ज्ञान में वृद्धि होती रहनी चाहिए।


►  बीड़ी-सिगरेट जैसे नशीले व हानिकारक पदार्थों से बचें, क्योंकि ये सभी बुढ़ापे की ओर ले जाते हैं।


► चाय- कॉफी आदि के स्थान पर सादा ठंडा या गुनगुना पानी, नींबू पानी, छाछ, गाजर, पालक चुकन्दर, लौकी, टमाटर इत्यादि सब्जियों का एव मौसम्मी या संतरा, पपीता इत्यादि फलों के रस का उपयोग लाभकारी होता है।



►  डाइबीटीज (शक्कर) के रोगी को शक्कर या उससे बने पदार्थों से पूर्ण परहेज करना चाहिए। फलों में अधिक मीठे फल का सेवन कम करें। फल के रस के बजाय फल खायें ।।
►  तीन सफेद विषों का प्रयोग कम से कम करें - सफेद नमक, सफेद चीनी व सफेद मैदा।


►  प्रतिदिन कुछ न कुछ शारीरिक श्रम, व्यायाम अथवा खेलकूद अवश्य करें। इससे मासपेशिया मजबूती बनी रहती है। हृदय तथा आतों की मासपेशिया सुचारु रूप् से काम करती हैं।


►  घर में फ्रिज में कम से कम सामान रखने का प्रयास करें। पुराना बारीक आटा व सब्जी का प्रयोग जोड़ों के दर्द को आमन्त्रित करता है।


►  हफ्ते में एक दिन नमक/चीनी छोड़कर अस्वाद व्रत करें।


►  नींबू की खटाई उपयोगी रहती है। नींबू पानी का सेवन से शरीर स्वस्थ बना रहता है।


►  फल सब्जियों में ।दजपवगपकंदजे पर्याप्त मात्रा में होते हैं। इनका प्रयोग लाभप्रद रहता है।


► कभी-कभी बादाम व अखरोट का भिगोकर सेवन करते रहें। इससे जोड़ों की ग्रीस अर्थात् ताकत बनी रहती है अखरोट में व्उमहं3होता है जो सेहत के लिए जरुरी है।


► टहलने के अलावा, दौड़ना, साइकिल चलाना, घुड़सवारी, तैरना या कोई भी खेलकूद, व्यायाम के अच्छे उपाय हैं। स्त्रियां चक्की पीसना, बिलौना बिलोना, रस्सीकूदना, पानी भरना, झाड़ू- पोछा लगाना आदि घर के कामों में भी अच्छा व्यायाम कर सकती हैं। रोज थोड़े समय छोटे बच्चों के साथ खेलना, १०- १५ मिनट खुलकर हंसना भी अच्छे व्यायाम के अंग हैं।


► घर में अथवा आस-पास नीम चढ़ी गिलोय उगाकर रखें व हफ्ते पन्द्रह दिन एक-दो बार प्रातःकाल उबालकर पीते रहें। गिलोय से शरीर स्वस्थ व निरोग रहता है। लीवर सुचारू रूप् से काम करता है।


►  गेहू, चावल थोड़ा पुराना प्रयोग करें।
 ►  आवले का उपयोग करें। यह बहुत ही उच्च कोटि का स्वास्थ्यवर्धक रसायन है।


►  जल पर्याप्त मात्रा में पिए अन्यथा भ्पही ठच् शिकार हो जाएगे।


►  भोजन करने के पश्चात् एक दम न सोए न दिन में, न रात में।

►  भोजन के उपरान्त वज्रासन में बैठना बहुत लाभकारी होता है।


► भोजन के पश्चात् दाई सास चलाना अच्छा होता है। इससे जठाराग्नि तीव्र होती है व पाचन में मदद मिलती है।


►  प्रातःकाल सूर्योदय के समय सविता देवता को प्रणाम कर उत्तम स्वास्थ्य की कामना करें व गायत्री मन्त्र पढ़ें। इससे सूर्य स्नान होता है। नस नाडि़यों के रोग जैसे सर्वाइकल आदि नहीं होते।


► सूर्योदय के समय प्राणवायु सघन होती है। उस समय गहरी-गहरी श्वास लेते हुए टहलें अथवा प्राणायाम खुले में करें। इससे बल में वृद्धि होती है व प्रसन्नता बढ़ती है।


►  भोजन शान्त मन से चबा-चबा कर व स्वाद ले-लेकर करें। यदि भोजन में रस आए तो वह शरीर को लगता है अन्यथा खाया-पीया व बेकार निकल गया तथा पचने में मेहनत और खराब हो गई।


►  प्रातः टहलने के बाद भूख अच्छी लगती है। इस समय पौष्टिक पदार्थों का सेवन करें। अंकुरित अन्न, भीगी मूंगफली, आंवला या इससे बना कोई पदार्थ, संतरा या मौसम्मी का रस अच्छे नाश्ता का अंग होते हैं।


►  पानी सदा बैठकर धीरे-धीरे पिए, एकदम न गटकें।
►  मल-मूत्र का त्याग बैठकर करें व उस समय दात भींचकर रखें।


►  वस्त्र सदा ढीलें पहने। नाड़े वाले कुर्ते-पजामे सर्वोतम वेश हैं। कसी जीन्स आदि बहुत घातक होती हैं।


►  भूख से थोड़ा कम खाए।


►  जब भी मिठाई खाए, कुल्ला अवश्य करें।


►  दोनों समय ब्रश न करें, एक समय अनामिका ऊॅंगली से सूखा-मंजन या नमक, सरसों का तेल मिला कर करें। इससे मसूड़ों की मालिश होती है।


►  प्रतिदिन मुह में पानी भरकर अथवा मुह फुलाकर जल से नेत्रों को धोएं।


►  मंजन के पश्चात् जिह्वा अवश्य साफ करें तथा हलक तक ऊॅंगली ले जाकर गन्दा पानी निकाल दें। इससे पासिलस की शिकायत नहीं होती।


►  घर में तुलसी उगाकर रखें इससे सात्विक ऊर्जा में वृद्धि होती है तथा वास्तु दोष दूर होते हैं। समय-समय पर तुलसी का सेवन करते रहें।


►  भोजन के साथ पानी का प्रयोग कम करें। इससे पाचक अग्नि मन्द होने का भय रहता है।


► भोजन सादा करो एवं उसे प्रसाद रूप में ग्रहण करो, शांत, प्रसन्न और निश्चिन्तता पूर्वक करो और उसे अच्छी तरह चबाचबा कर खाओ। खाते समय न बात करो और न हंसो। एकाग्र चित्त होकर भोजन करना चाहिए।
►  मोबाईल पर लम्बी बातें न करें। यह दिमाग में टयूमर व अन्य व्याधियां उत्पन्न कर सकता है।


►  पैदल चले, साइकिल चलाने से जी न चुराएं। अपना काम स्वयं करने का अभ्यास करें।


►  देसी गाय के दूध घी का सेवन करें। देसी गौ का सान्निधय भी बहुत लाभप्रद रहता है।


►  दस-पन्द्रह दिन में एक बार घर में यज्ञ अवश्य करें। अथवा प्रतिदिन घी का दीपक जलाएं।


►  इन्द्रिय संयम विशेषकर ब्रह्मचर्य का उचित पालन करें। यह निरोग जीवन के लिए अनिवार्य है। अश्लील मनोरंजन के साधनों का प्रयोग न करें।


►  मच्छर से बचाव के लिए मच्छरदानी सर्वोतम है। दूसरे साधन लम्बे समय प्रयोग से कुछ न कुछ नुक्सान अवश्य करते हैं।


►  ध्यान रहे लम्बे समय तक वासना, ईष्र्या, द्वेष, घृणा, भय, क्रोध के विचार मन में न रहें अन्यथा ये आपका स्नायु तन्त्र विकृत कर सकते हैं। यह बड़ा ही दर्दनाक होता है न व्यक्ति जीने लायक होता है न मरने लायक।


►  धन ईमानदारी से कमाने का प्रयास करें। सदा सन्मार्ग पर चलने का अभ्यास करें। इससे आत्मबल बढ़ता है।
 ►  सदा सकारात्मक सोच रखे। यदि आपने किसी का बुरा नहीं सोचते तो आपके साथ बुरा कैसे हो सकता है। यदि आपसे गलतिया हुई हैं तो उनका प्रायश्चित करें। इससे उनका दण्ड बहुत कम हो जाता है। जैसे डाकू वाल्मिकी ने लोगों को लूटा तो सन्त हो जाने पर बेसहारों को सहारा देने वाला आश्रम बनाया।


►  दो ठोस आहारों के बीच 6 घण्टें का अन्तर रखें। 3 घण्टें से पहले ठोस आहार न लें। अन्यथा अपच होगा जैसे हाण्डी में यदि कोई दाल पकाने के लिए रखी जाए उसके थोड़ी देर बाद दूसरी दाल डाल दी जाए तो यह सब कच्चा पक्का हो जाएगा। बार-बार खाने से भी यह स्थिति उत्पन्न होती है। भोजन के पश्चात् 6 घण्टें से अधिक भूखे न रहें। इससे भी अम्लता इत्यादि बढ़ने का खतरा रहता है।


►  भूख से कम खाओ अथवा आधा पेट खाओ, चौथाई पानी के लिए एवं चौथाई पेट हवा के लिए खाली छोड़ो।


►  सामान्य परिस्थितियों में जल इतना पीए कि 24 घण्टें में 6 बार मूत्र त्याग हो जाए। मूत्र त्याग करते समय अपने दात बीच कर रखें।


►  दिन में भोजन के पश्चात् थोड़ी देर विश्राम व सायंकाल लगभग 100-200 कदम अवश्य चलें।


►  घर का निर्माण इस प्रकार करें कि सूर्य का प्रकाश पर्याप्त रहे। अन्धेरे वाले घर में कमचतमेेपवद अथवा जीवनी शक्ति का क्षय अधिक होता है।


►  दीर्घ आयु के लिए भोजन का क्षारीय होना आवश्यक है। क्षार व अम्ल का अनुपात 3ः1 होनी चाहिए। जो लोग अम्लीय भोजन करते हैं उसमें उनको रक्त-विकार अधिक तंग करते हैं। कुछ शोधों के निष्कर्ष यह भी बताते हैं कि भोजन में क्षार तत्व बढ़ाकर हृदय की धमनियों के इसवबांहम भी खोलें जा सकते हैं।


►  यदि व्यक्ति को जुकाम रहता है तो रात्रि में नाक में कड़वे तेल की अथवा गाय के घी की दो बूंदे सोने से पूर्व डालें। इससे जुकाम दूर होता है व नेत्र व मस्तिष्क मजबूत बनते हैं। जिनको जुकाम न हो उनके लिए भी यह प्रयोग उत्तम है।
►  रात्रि में सोने से पूर्व पैर के तलवों पर तेल मलना लाभप्रद रहता है इससे शरीर की नस नाडि़या मजबूत होती हैं।


►  सोने से पूर्व यदि पैरों को ताजे पानी से धो लिया जाए तो नींद बहुत अच्छी आती है।


►  जो लोग पेट से सांस लेते हैं वो शान्त प्रकृति के होते हैं व दीर्ध आयु होते हैं। सांस सदा गहरी लेनी चाहिए। गहरी सांस का अर्थ है कि सांस को नाभि तक लेने का प्रयास करें। इससे नाभि चक्र सक्रिय रहता है। नाभि चक्र की सक्रियता पर ही हमारा पाचन तन्त्र निर्भर है।


►  जिन लोगों को उच्च रक्त चाप की समस्या है यह छोटा से प्रयोग करके देखें। रक्तचाप मापें व नोट करें। फिर श्वास को 2-4 बार नीचे नाभि की तरफ धकेंले। फिर रक्तचाप नापें। रक्तचाप में कुछ न कुछ कमी अवश्य प्रतीत होगी।


► आयुर्वेद के अनुसार मनुष्य की प्रकृति तीन प्रकार की होती है। वात, पित, कफ। प्रत्येक व्यक्ति को अपनी प्रकृति को पहचानने का प्रयास अवश्य करना चाहिए। अपनी प्रकृति पहचानने के उपरान्त उसी अनुसार खान-पान, रहन-सहन व दवाओं का उपयोग करना चाहिए। उदाहरण के लिए पित्त प्रकृति का व्यक्ति गरम चीजों जैसे लहसुन आदि का प्रयोग बिल्कुल न करे। अधिक जानकारी के लिए स्वस्थ भारत नामक पुस्तक पढ़ें।


► भोजन में रोज अंकुरित अन्न अवश्य शामिल करो। अंकुरित अन्न में पौष्टिकता एवं खनिज लवण गुणात्मक मात्रा में बढ़ जाते हैं। इनमें मूंग सर्वोत्तम है। चना, अंकुरित या भीगी मूंगफली इसमें थोड़ी मेथी दाना एवं चुटकी भर- अजवायन मिला लें तो यह कई रोगों का प्रतिरोधक एवं प्रभावी ईलाज है।


►  जब भी व्यक्ति को कोई रोग हो तो उसको हल्के उपवास व वैकल्पिक चिकित्सा प(ति का सहारा लेकर दूर करने का प्रयास करें। आज समाज में एक गलत परम्परा बन गई है जैसे ही व्यक्ति को छोटी-मोटी कोई बीमारी होती है अतः इनका उपयोग विवश्ता में करना चाहिए। उदाहरण के लिए यदि व्यक्ति का रक्
►  जो लोग शारीरिक श्रम से वंचित रहते हैं वो आसन, प्राणायाम एवं पैदल चलने का अभ्यास अवश्य करें। आरामपरक जीवन जीने से शरीर के महत्वपूर्ण अंग जैसे लीवर, यकृत, अग्नाश्य ;चंदबतमंेद्ध एवं हृदय धीरे-धीरे करके कमजोर होते चले जाते हैं।


►  जो लोग शारीरिक श्रम कम करते हैं परन्तु मीठा खाने के शौकीन हैं उनको मधुमेह रोग होने का खतरा बना रहता है। क्योंकि उनके रक्त की शर्करा का उपयोग न होने के कारण ख्ंदबतपंे पर अधिक दबाव पड़ता है। अतः उतना खाया जाए जितना आवश्यक है।


►  गतिशीलता ही जीवन है और गतिहीनता ही मृत्यु। गतिशील जीवन ही भविष्य में पल्लवित और पुष्पित होता हुआ संसार को सौरभमय बना देता है।मन की प्रफुल्ता से हमारा स्वास्थ भी सुन्दर और निरोग रहता है।जीवन जीना और स्वस्थ रहना एक मानवीय आवश्यकता के साथ साथ एक कला भी है ,यदि सही तरीके से कुछ नियमानुसार जिन्दगी को ढाल ले तो बहुत हद तक हम सुखी एंव निरोग रह सकते है। जैसे की कोई भी काम एक प्लान के अनुसार शुरू करते हैं उसी प्रकार हमारी दिनचर्या या जीवन शैली भी एक प्लान के अनुसार होनी चाहिए। आज हम इन्ही कुछ खास बिन्दुओ पर प्रकाश डालेंगे।


►  सूर्योदय से दो घंटे पहले हमे अवश्य जग जाना चाहिए।देर तक सोना स्वस्थ के लिए बहुत ही हानिकारक है।इस समय प्रकृति मुक्तहस्त से स्वास्थ्य,प्राणवायु, प्रसन्नता, मेघा, बुद्धि की वर्षा करती है।


►  सुबह उठ कर तांबे के लोटे में भरा पानी का सेवन जो रात्रि में ही रखा हो करना चाहिए,कम से कम दो ग्लास की मात्रा होनी चाहिए। बासी मुँह 2-3 गिलास शीतल जल के सेवन की आदत सिरदर्द, अम्लपित्त, कब्ज, मोटापा, रक्तचाप, नैत्र रोग, अपच सहित कई रोगों से हमारा बचाव करती है।


►  नित्य क्रिया के पश्चात सुबह में एक मील तक टहलने अवश्य ही जाये। उसके बाद प्राणायाम,आसन और व्यायाम 15 से 20 मिनट करना चाहिए।


►  प्रतिदिन हो सके तो गुनगुने
 ►  सुबह का नास्ता सुपाच्य और पौष्टिक होना चाहिए।सुबह में नास्ते की आदत अवश्य डाले।


►  भोजन करने से पूर्व हाथ की अच्छी तरह से साफ कर लेना नितांत आवश्यक है।


►  ठूस ठूस कर खाने से बचना चाहिए। हमेश भोजन भूख से कम ही करना बेहतर है।


►  भोजन हमेशा शांतचित होकर करना चाहिये। प्रत्येक निवाला को खूब चबा चबाकर खाना चाहिए।


► भोजन करने के क्रम में बार बार पानी नही पीनी चाहिये। आवश्यकता के अनुसार दो-चार घूंट पी सकते हैं। भोजन करने के लगभग 45 मिनट बाद ही पानी पीनी चाहिये। एक बात और भोजन से पहले भी पानी का सेवन न करे,नही तो जठराग्नि मंद पड़ जाती है।


 ►  सुलभता के अनुसार भोजन में सलाद, हरी साग-सब्जी,और मौसमी फलो का सेवन करना चाहिए।


►  भोजन के अंत में मठ्ठा का सेवन भी पाचन के लिए लाभप्रद है।


►  भोजन के बाद हाथ और दाँतों की अच्छी तरह सफाई करनी चाहिये। भोजन के बाद लघुशंका कर थोड़ी देर टहलना भी चाहिए।


►  भोजन करते समय ढीले ढाले वस्त्रों को ही धारण करना चाहिए।
► आटा चोकर समेत खाओ, सम्भव हो तो हाथ का पिसा हुआ खाओ। जौ, गेहूं, चना, सोयाबीन का मिस्सी रोटी का आटा सुपाच्य एवं पौष्टिक होता है। पौष्टिकता की दृष्टि से रोटी में हरी सब्जी, पालक, मेथी ,, बथुआ आदि पत्तीदार सब्जी मिलाकर बनायें / खायें। दलिया / खिचड़ी में भी पत्तीदार एवं हरी सब्जियाँ मिलाकर पौष्टिकता बढ़ाई जा सकती है। सब्जियों के सूप का नित्य सेवन पौष्टिक एवं हलके भोजन का अच्छा अंग हो सकता है।


►  प्रकृति विरुद्ध,मौसम विरुद्ध और शरीर विरुद्ध भोजन से वचना चाहिए। भोजन ज्यादा गरम या ज्यादा ठंडा भी नही होना चाहिए। बसी भोजन से परहेज करना चाहिए।


►  सप्ताह में एक दिन उपवास भी आवश्यक है,उस दिन अन्न का सेवन न करें,कुछ फल के रस का ही सेवन करें।इससे हमारा स्वास्थ ठीक रहता है,पेट सबंधी बीमारियों से बचाव होता है।


►  भोजन के तुरंत बाद सोना कई बिमारियों को न्योता देना है।


►  रात्रि का भोजन सोने के तीन घंटे पहले करें। यदि रात्रि फल, दूध लेना है तो भोजन के एक घंटे बाद लें।


►  खाने के तुरंत बाद सहवास से बचना चाहिए। सहवास के तुरंत बाद शिशु को माँ का दूध वर्जित है।


►  सोने से पहले हाथ-पैर धोकर पोंछ ले, अपने इष्टदेव का स्मरण करते हुए सो जाएँ। सर्वप्रथम चित होकर दस सांसे ले,फिर दायें करवट छः गहरी सांसे लें,फिर बायीं करवट लेकर सो जाएँ।


►  सोने के समय मुहँ ढँक कर नही सोना चाहिए। सोने का कमरा भी हवादार हो बहुत ही अच्छा।


►  सोने से पहले संगीत सुनना भी लाभप्रद है।


►  यदि स्वस्थ रहना है तो शराब,धूम्रपान और बुरे व्यसनों से दूर रहना चाहिए।


►  दिन में सोने से जठराग्नि मंद पड़ जाती है।जिससे शरीर में भारीपन,शरीर टूटना,जी मिचलाना ,सिरदर्द,ह्रदय में भारीपन अदि लक्षण उत्पन्न हो जाते है।
[05/08, 3:05 PM] +91 92145 68502: ⚖⚖⚖⚖⚖⚖⚖⚖⚖⚖⚖⚖

*सिर्फ 15 मिनट सोने से पहले करे पैरों की मालिश तो होंगें ये 5 अद्भुत लाभ, जरूर आजमाएँ*

*खून का दौरा सुचारु करे :-* सारा दिन टाईट जूते और अन्य तरह के फुटवियर पहनने से पैरों के तलवों तक खून का दौरा सुचारु रूप से नही हो पाता है । इस अवरुद्ध हुये खून के दौरे को सुचारू करने के लिये पैरों की मालिश सर्वोत्तम उपाय है ।
         सोने से पहले 20 मिनट तक पैरों और तलवों की मालिश करने से पैरों के अंतिम हिस्से तक खून का दौरा सुचारू हो जाता है । यह मालिश उन लोगों के लिये विशेष रूप से लाभकारी है जिनको मधुमेह रोग के कारण तलवों में सुन्नपन की समस्या पैदा होने लगी है ।

*अच्छी नींद लाये :-*सारे दिन की भाग-दौड़ के बाद शाम होते होते दिमाग बहुत ज्यादा थकने लगता है जिस कारण बहुत से लोग शांतिपूर्वक नही सो पाते है और उनकी नींद पूरी रात बार बार टूटती है । यदि ऐसे परेशान लोग रोज रात को सोने से पहले 15 मिनट तक अपने पैरों पर मालिश करें तो यह पैरों की बेचैनी को खत्म करके शांतिपूर्वक नींद आने में सहायता करता है ।

*तनाव और अधीरता को भगाये :-* हम लोग अधिकतर तनाव और अधीरता में रहते ही हैं । पैरों की मालिश तनाव और हड़बड़ी को घटाने में बहुत मदद कर सकती है । यह दिमाग को शांति पहुचाने के अलावा और भी बहुत से लाभ कर सकती है । मालिश करते समय तलवों पर अलग अलग हिस्सों पर अतिरिक्त दवाब देनें से नाड़ीतंत्र सही होता है और पूरे शरीर में आराम महसूस होता है जिससे तनाव में बहुत लाभ होता है । दवाब हाथों से देने के अतिरिक्त एक्यूप्रेशर वाले फुटपैड़ भी प्रयोग किये जा सकते हैं ।

*पैरों के दर्द से राहत :-* अच्छी तरह से की गयी मालिश पैरों और पैरों की माँशपेशियों को बहुत अच्छी तरह से आराम पहुँचाती है साथ ही साथ पैरों पर आयी हुयी सूजन भी मालिश से उतर जाती है जिस कारण से पैरों के दर्द में बहुत आराम होता है । यदि मलिश करने से पहले पैरों को हल्के गुनगुने पानी से धो लिया जाये तो परिणाम और भी बेहतर होते हैं।

*रक्तचाप कम करता है :-* चूंकि दिन भर जूते पहने रहने से पैर के अंतिम भाग तक खून का दौरा सही से नही पहुँच पाता है अत: दिल ज्यादा जोर से पम्पिंग करके इस समस्या को दूर करने की कोशिश करता है जिस कारण से बाकि पूरे शरीर में रक्त्चाप बढ़ने का खतरा रहता है । यदि रात को तलवों में मालिश की जाये तो पैरों का रक्तदवाब सही रहता है और इस समस्या से बचा जा सकता है ।

*पैरों की मालिश कैसे की जाये :-* शरीर के बाकि हिस्सों की मालिश करने के लिये आपको दूसरों की मदद की जरूरत पड़ सकती है किंतु पैरों की मालिश आप अपने आप ही कर सकते हैं । पैरों की मालिश का सही तरीका पढ़िये प्रकाशित आयुर्वेद के सौजन्य से ।
*1– एक बड़े बरतन में गुनगुना पानी भरिये और उसमें अपनी पसंद का कोई भी तेल 6 बूँद ड़ालिये ।*

*2– 10 मिनट के लिये अपने पैरों को इसमें डुबाकर बैठ जाइये और फिर एक सूती तौलिये से पैरों को दबा-दबा कर पोंछ लीजिये ।*

*3– अब एक कुर्सी पर आराम से बैठ जाइये ।*

*4– अपने सीधे पैर के तलवे को उल्टे पैर के घुटने पर टिका लें ।*

*5– अपनी पसंद का कोई भी तेल जैसे कि नारियल तेल, तिल तेल, सरसों तेल अथवा जैतून का तेल हल्का गर्म किया हुया लेकर अपने सीधे पैर की मालिश कीजिये ।*

*6-मालिश करते समय हाथ ऊपर से नीचे की तरफ ले जायें और पैरों पर हल्का हल्का सा दवाब जरूर दीजिये ।*

*7– पैरों के बाद तलवों और पैर की अंगुलियों की भी मालिश कीजिये ।*

*8– अब पैरों की स्थिति बदलकर उल्टे पैर पर भी इसी तरह मालिश कीजिये ।*

*9– ध्यान रखें एक पैर की सम्पूर्ण मालिश के लिये 15 मिनट पर्याप्त हैं ।*

📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖



🌿जवस🌿

🌿 गुडघे दुखीवर रामबाण उपाय 🌿

            मित्रांनो गावात गुडघे दुखिचा त्रास होता त्रास होता म्हणण्यापेक्षा आई तर एक पाय अक्षरशः फरकटत चालायची .
पहिले साधारण डॉ .कडे दाखवले पण तात्पुरता फरक वाटायचा वेदना शामक  गोळीचा पावर सम्पला की पुन्हा वेदना चालू व्हायच्या मग मी त्यांना हाडाचे प्रसिध्द डॉ .रणजलकर यांच्याकडे घेऊन गेलो .
त्यांनी दोन्ही गुढघ्याचे एक्स -रे काढले त्यात त्यानी मला समजाऊन सांगितले की आईच्या दोन्ही गुढग्याच्या जॉइंट मधील( ऑइल )चिकट द्रव जो असतो तो खूप कमी झाला आहे त्यामुळे त्यांचे चालताना गुढघ्याच्या जॉइंट मधील हाडे एकमेकास घासतात आणि त्याच मुळे त्यांना त्रास होतो .
   त्यावर त्यांनी महिन्याला 1400.00 रुपयाच्या गोळ्या लिहून दिल्या आणि वर्तुण काही व्यायाम सांगितले व नियमित खुर्चीत बसायचे सांगितले मांडी घालून बसू नका असे सांगितले .आम्ही ती ट्रिटमेंट वर्षभर नियमित घेतली .आईला थोडा आराम पडल्या मुळे मी ती औषधि नियमित केली .
     एक दिवस माझे जवळचे मित्र, जय हिंद कॉलेज धुळे येथे सायन्स चे प्राध्यापक असलेले अशोक शिंदे सर त्यांच्या गावाकडे जाताना  माझ्या घरी आले , त्यानी आईला लंघडतानी पहिले त्यांच्या लक्षात आले की आईला घुढ्गे दुखीचा त्रास आहे  व वरील सर्व प्रकार मी त्यांना सांगितला त्यांनी आईला जवस खाण्याच्या सल्ला दिला पटकन कुणावर विश्वास न ठेवायच्या सवयीमुळे मीही त्याला उलट तपासले त्यांनी मात्र माझे समाधान केले की .,
     जे घुढ्ग्याच्या जॉइंट मधे ऑइल असते ते ऑइल जवसामधून आपल्या शरीराला मिळते आणि त्याच मुळे जुनी माणसे जवस आवर्जून आहारात वापरत बाकी काही नाही त्यांनी मला जवस  आणण्याचे आदेशच् दिले .
          मला माझ्या मूळ व्याध   वेळचा आयुर्वेदिक औषधिची ताकत माहिती होती ..त्यामूळे मी आईला दोन किलो जवस आणून दिले .
    आईने महिनाभर नियमित जेवण झाले की सकाळ -संध्याकाळ बडिशोप प्रमाणे जवस खाल्ले आणि आईच्या चेहऱ्यावरची दुःख कमी झाले आणि तिने पुढच्या महिन्याच्या गोळ्या आणू नको म्हणून सांगितले आणि विशेष म्हणजे डॉ .च्या गोळ्यांपेक्षा जास्त आराम तिला जवस खाल्ल्या मुळे मिळाला आणि आत्ता ती मस्तपैकी मांडी घालून बसते .ती आता चालताना पहिले जसे पाय ओढित चलत होती तशी आता नाही चालत .
          आत्ता जवस खायला चालू करून जवळ पास चार वर्षे झाले आई नियमित जवस खाते आत्ता तिला कुठल्याही गोळ्या चालू नाही .व गूढगेही सहन होणार् नाही असे दुखतंही नाही व गोळ्यांपासून काही साईड इफेक्ट होण्याची भितीही नाही .
   मी धन्यवाद देतो माझे मित्र अशोक शिंदे सर यांना खूप खूप थँक्स .....
   खूप वयस्कर लोकाना हा त्रास आहे क्रुपया त्यांच्या पर्यंत हा प्रयोग पोहचण्यासाठी मदत करा .

🌷आरोग्यम् धनसंपदा🌷

[06/09, 12:34 PM] +91 73598 83635: चेहऱ्यावरील काळे डाग झटपट घालवण्यासाठी अनेक जण बाजारातील विविध उत्पादनांचा वापर करतात. मात्र त्यामुळे अनेकदा त्याचे चेहऱ्याला फायदा होण्याऐवजी साईड इफेक्ट होतात. आता तुम्ही घरच्या घरी उपाय करुन चेहऱ्यावरचे काळे डाग दूर करु शकतात.

लिंबाचा रस - लिंबाच्या रसात व्हिटामीन सी असते. ज्यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग कमी होण्यास मदत होते. यासाठी लिंबाचा रस कापसाच्या सहाय्याने चेहऱ्यावर लावा. काही वेळाने चेहरा कोमट पाण्याने धुवा. तुमची स्कीन अधिक सेसेंटिव्ह असल्यास लिंबाच्या रसात मध मिसळू शकता.

बटाटा - बटाटाट्याचा वापर करुनही तुम्ही चेहऱ्यावरील काळे डाग घालवू शकता. कच्च्या बटाट्याच्या चकत्या करुन त्या चेहऱ्यावर रगडा. काही वेळाने चेहरा धुवाय

ताक - उन्हाळ्यात अमृतासमान मानले जाणारे ताकही चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यात मदत करते. ताकातील लॅक्टिक अॅसिड त्वचेवरील पिगमेंटेशन कमी करते त्यामुळे चेहरा उजळतो. ताक आणि टोमॅटोचा रस एकत्र करुन चेहऱ्यावर लावल्यास काळे डाग कमी होण्यास मदत होईल.
[06/09, 12:34 PM] +91 73598 83635: नायटा – हा एक प्रकारचा त्वचा रोग आहे. नायटा झालेल्या जागेवर कडुनिंबाचे तेल व करंज तेल चोळून लावल्याने नायटा बरा होण्यास मदत होते. कडुनिंबाचे तेल व करंज तेल काष्ठौषधीच्या दुकानात मिळते.
[06/09, 12:34 PM] +91 73598 83635: त्वचा ही आपल्या शरीराचा अतिशय नाजूक भाग असतो. या त्वचेची योग्य ती काळजी घेणे आवश्यक असते. हिवाळा आणि उन्हाळ्यामध्ये तर त्वचेच्या अनेक तक्रारी निर्माण होतात. हिवाळ्यात थंडीमुळे त्वचा कोरडी पडून त्याची आग होते. तर उन्हाच्या तडाख्यामुळे त्वचा टॅन होऊन काळी पडते. त्वचा काळी पडण्याची अनेक कारणे आहेत, नेमके कारण शोधून त्यावर वेळीच उपाय करणे आवश्यक असते. कधी बाजारातील सौंदर्यप्रसाधनांचा वापर करणे तर कधी पार्लरमध्ये जाऊन यावर उपाययोजना शोधल्या जातात. मात्र काही सोप्या घरगुती उपायांनीही काळवंडलेली त्वचा पूर्वीसारखी होण्यास मदत होते. पाहूयात त्वचा नितळ आणि मुलायम करण्याचे असेच काही सोपे उपाय…
१. कच्चे दूध आणि लिंबू एकत्र करुन ते काळवंडलेल्या त्वचेवर लावून ठेवल्यास त्याचा त्वचेचा काळेपणा निघून जाण्यास मदत होते. आठवड्यातून तीन वेळा हे केल्यास त्याचा फायदा होतो.
२. संत्र्याच्या साली वाळवून त्याची पावडर करुन ठेवावी. संत्र्याप्रमाणेच संत्र्याच्या सालीतही बरेच गुणधर्म असतात. या सालींच्या पावडरमध्ये दही घालून ते मिश्रण लावून ठेवल्यास त्वचा उजळण्यास मदत होते.

३. लिंबू आणि साखर यांचे मिश्रणही काळवंडलेल्या त्वचेसाठी उपयुक्त ठरते. लिंबाच्या रसात साखर योग्य पद्धतीने विरघळून ते मिश्रण हात आणि पाय तसेच हाताचे कोपर, काळवंडलेली मान या ठिकाणी लावावे. चिकट असल्याने आपल्याला काही वेळ नकोसे होते पण थोडा वेळ ठेवून धुवून टाकावे. हे नियमित लावल्यास त्याचा चांगला फायदा होतो.
४. चंदन पावडर हे त्वचेसाठी रामबाण औषध आहे. पूर्वापार चालत आलेल्या या उपायाचा आजही तितकाच चांगला उपयोग होतो. चंदन पावडरमध्ये लिंबाचा रस आणि गुलाबपाणी घालून ते मिश्रण काळवंडलेल्या भागावर लावावे. चेहरा, हात, पाय अशा सगळ्या ठिकाणी १५ मिनिटांसाठी लावून ठेवल्यास त्वचेचा काळेपणा निघण्यास मदत होते.
५. बेकिंग सोडा, लिंबू आणि नारळाचे तेल मिसळून तयार केलेली पेस्ट लावल्याने काळ्या मानेची समस्या दूर होईल. मात्र मानेवर किंवा त्याच्या जवळपासच्या त्वचेवर जखम असल्यास बेकिंग सोडा लावू नये. अन्यथा त्याचा त्रास होऊ शकतो. एका बाऊलमध्ये १ चमचा बेकिंग सोडा घ्या. त्यात अर्था चमचा दही मिसळून पेस्ट तयार करा. दह्यात लॅक्टिक अॅसिड असतं, ज्याने त्वचा उजळण्यात मदत मिळते. दह्याऐवजी पाणीही वापरू शकता.
६. कोरफडीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे विविध सौंदर्यप्रसाधनांमध्ये कोरफडीचा वापर केला जातो. काळवंडलेल्या त्वचेवर कोरफडीची जेल लावल्यास त्याचा त्वचा उजळण्यास निश्चितच फायदा होतो.
[06/09, 12:34 PM] +91 73598 83635: शरीरावर कोणत्याही पांढरे डाग पडले की ते सोपे रित्या बरे होत नाही. डॉक्टर्सप्रमाणे याचे विभिन्न कारण असू शकतात. पण काही घरगुती उपायाने हे दूर होऊ शकतात:
1 तांबा- तांबा तत्त्व त्वचेत मेलनिन निर्मितीसाठी अत्यंत आवश्यक आहे. यासाठी रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी सकाळी रिकाम्यापोटी प्यावे.

2. नारळाचे तेल- हे त्वचेला पुन्हा पूर्वीसारखं करण्यात मदत करतं. यात जीवाणूरोधी आणि संक्रमण विरोधी गुण आढळतात. प्रभावित त्वचेवर दिवसातून 2 ते 3 वेळा नारळाच्या तेलाने मसाज करणे फायद्याचे ठरेल.
[06/09, 12:34 PM] +91 73598 83635: मुतखडा घरगुती उपाय

उपाय करण्यासाठी आवश्यक साहित्य :

20 ग्राम तुळशीचे सुकलेली पाने

20 ग्राम ओवा (अजवायन)

10 ग्राम सेंधव मीठ

औषध बनवण्याची कृती :

20 ग्राम सुकलेली तुळशीची पाने, 20 ग्राम ओवा, आणि 10 ग्राम सेंधव मीठ घेऊन त्यांची पावडर तयार करावी. हे 3 ग्राम चूर्ण कोमट पाण्यात मिक्स करून सकाळ संध्याकाळ सेवन करावे. यामुळे वेदना कमी होतात.

मुतखडयावर इतर प्रभावी उपाय

मुळ्याचा 100 मिलीलीटर रस आणि खडीसाखर एकत्र करून सकाळी रिकाम्या पोटी पिण्यामुळे काही दिवसात किडनी स्टोन विरघळून निघून जाते आणि वेदना कमी होतात.

100 मिलीलीटर नारळाचे पाणी घेऊन त्यामध्ये 10 मिलीलीटर पालक रस एकत्र करून पिण्यामुळे 14 दिवसात मुतखडा संपून जातो. पालकचा रस 20 ते 40 मिलीलीटर दररोज सकाळ संध्याकाळ पिण्यामुळे मुतखडयात आराम मिळतो.

जीरे आणि साखर सम प्रमाणात घेऊन पावडर करा आणि दिवसातून 3 वेळा एक-एक चमचा पाण्याच्या सोबत घेतल्याने मुतखडा विरघळून बाहेर निघून जातो.

मुतखडयावर सर्वात प्रभावी उपाय आहे आवळ्याला सुकवून त्याचे चूर्ण बनवा आणि दररोज मुळ्याच्या सोबत हे सेवन केल्यास मुतखडा बाहेर निघून जातो.

6 ग्राम पपईच्या झाडाच्या मुळाला घेऊन ते बारीक वाटावे आणि एक कप पाण्यात एकत्र करून गाळून घ्यावे आणि त्याचे सेवन करावे. मुतखडा लवकरच बाहेर निघून जाईल.
[06/09, 12:35 PM] +91 73598 83635: *अग्रेषणीय एडमिन पोस्ट*
*#रात्रि_भोज*

*#रात्रि_भोजन_स्वास्थ्य_के_लिए_हानिकारक*

*#रात्रि_भोजन_नर्क_का_पहला_द्वार_हैं..।

*“चत्वारो नरकद्वारा: प्रथमं रात्रिभोजनम ।
*परस्त्रीगमानम् चैव,  सन्धानान्तकाइये ।।“*
             *-पद्मपुराण – प्रभासखण्ड*
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

*हमने देखा होगा की सूर्य की पहली पहली किरणो से सूर्यमुखी और कमल जैसे पुष्‍प खिलते है..*
*और*
*सूर्यास्त के साथ वापिस वो पुष्‍प की पंखुड़िया अपने आप बन्द होजाती है…*

*क्या इस प्रक्रिया का इंसान के साथ कुछ सम्बंध है ??* *जी हा..* *है.. सम्बंध*

*जैसे सूर्यमुखी की पंखुड़िया सूर्य की हाजरी मे खुलती है वैसे ही हमारा जठर (होज़री) का छोटा सा मूह भी खुल जाता है और सूर्यास्त होने के बाद वो अपने आप सिकुड़ जाता है…*
*वैज्ञानिक और वैध कहते है भोजन पचाने के लिये जरूरी ऑक्सिजन सूर्य की हाज़री से मिलता है।*

*#रात_को_लोग_सोते_क्यू_है ??*

*#रात_को_सुस्ती_क्यू_आती_है ??*

*#रात_को_डर_क्यू_लगता_है ??*

*#रात_को_कौनसे_जानवर_शिकार के लिये बाहर निकलते है ??*
*#रात_को_शिकार_करने_वाले_जानवर*
*#उल्लू  #बिल्ली  #कुत्ते  #भेड़िये
#जंगली_जानवर*

*रात को ही काले काम क्यू होते है ??*
*जैसे की चोरी,*  *मार-काट ??*

*रात को ही भूत – प्रेत जैसी बुरी शक्तिया क्यू महसूस होती है ??*

*रात को ही आवारा, मक्कार और गन्दे लोग क्यू दिखाई देते है ??*

*उपर के कुछ सवालो से महसूस किया जाता है की … रात सोने लिये है.. हर प्राणी और जानवर नई उर्जा पाने के लिये सोते है…*
*दिन भर की भगदड़ से शरीर थकान महसूस करता है.. जो लोग बुरी तरह से ठक गये है उनसे ज्यादा काम हम नही करवा सकते.. वैसे ही..*

*हमारे शरीर खुद एक यन्त्र है..*
*जो दिनभर खाई हुई खुराक को चयापचय की प्रक्रिया से पूरी करते हुए शर्करा के रूप मे उत्पादन करता है..*
*जो हमे पोषण देती है..*
*रात का खाना मतलब शरीर के यन्त्र से “ ओवर टाइम “ करवाना।*

*सूर्यास्त के 2 घंटे के बाद शरीर मे आई हुई खुराक अन्ननली से जठर के मूह तक आती है।*
*सूर्य प्रकाश की मोजूदगी ना होने से खुराक पर होने वाली प्रक्रिया मंद हो जाती है।*
*धीरे धीरे से वो जठर मे उतरती है।*
*बहुत खाने पर पूरा पाचनतंत्रा ठप्प हो जाता है*
*मानो की ट्रेफिक जाम !!*
*कई बार पूरा का पूरा खुराक सुबह तक पेट मे पड़ा रहता है।*
*ऐसे इंसान को रात भर नींद नही आती।*
*हाज़त की बीमारी के साथ वॉमिट हो सकती है।*
*उसी से आंखे, पेट, अजीर्ण, ज़ाडा जैसी बीमारी जन्म लेती है।।*

*आयुर्वेद कहता है। की  जो लोग अपने पेट को नरम रखते है, दिमाग को ठंडा रखते है और पैर को गरम रखते है उनको कभी भी डॉक्टर या वैध के पास जाना नही पड़ता।*
*आज साइन्स की इतनी सारी दवाइया है फिर भी करोड़ो लोग अस्पताल मे दिखाई देते है। ऐसा क्यो... ??*

*उसका एक बड़ा कारण है की हमारी दिनचर्या व आहारचर्या बदल गई है।*
*जंक फुड, रात का खाना, खाने का कोई समय ना होना,  पेप्सी और कॉक जैसे पेय है।*
*उसी से सुस्ती आती है… उसी की वजह से गुस्सा आता है।*

*क्या कहते है अपने शास्त्र*

*पद्मपुराण – प्रभासखण्ड*

*“चत्वारो नरकद्वारा: प्रथमं रात्रिभोजनम ।
*परस्त्रीगमानम् चैव,  सन्धानान्तकाइये ।।“*

*अर्थात-*
*नर्क याने जहन्नुम के चार द्वार है..*
*पहला रात्रि भोजन,*
*दूसरा परस्त्रीगमन,*
*तीसरा सूर्य के ताप मे रखे बिना बनाया हुआ आहार *और*
*चौथा कंदमूल खाने से।*

*मारकण्डेय ऋषि का कथन है .. मार्कंड पुराण..*

*“सूर्यास्त के बाद पिया हुआ पानी लहू के बराबर है*
*और*
*खुराक मांस खाने के बराबर है ???”*

*“मांस, मदिरा, रात को खाना और कंदमूल खाने वाले नर्क मे जाने का प्रबंध करते है…”*

*“हे, युधिस्थिर.. देवताओ ने दिन के प्रथम प्रहर मे भोजन किया,*
*दूसरे प्रहर मे संत महात्मा,*
*तीसरे प्रहर मे पूर्वज*और
*चौथे प्रहर मतलब रात को दैत्य व राक्षसो ने किया हुआ है..””*

*#जैन_धर्म*

*केवल ज्ञानी बताते है की अनेक जीवो को अभयदान देने के लिये और जीव हिंसा से बचाने के लिये रात्रि भोजन का निषेध है..*
*इसलिये #जैन_धर्म मे #रात्रि_भोजन को “” #महापाप”” माना गया है..*

*#योग_शास्त्र*

*“रात्रि भोज स्वास्थ्य के लिए हानिकारक हैं।"*
*रात को कम रोशनी मे हमे बहुत कम दिखाई देता है…* *एसे मे भोजन मे यदि ज़ू यानी बालो मे होने वाली लीख से जलोदर की बीमारी आती है..*
*भोजन मे यदि मक्खी आती है तो वॉमिट हो सकती है।*

*भोजन मे यदि स्पाइडर आ जाता है तो सफेद कोढ़ की बीमारी आ सकती है।*

*भोजन मे यदि कंटक आ जाता है तो गले मे भारी दर्द होता है।*

*भोजन मे यदि बॉल आ जाता है तो स्वरभंग हो सकता है।*

*रात को भोजन मे बिजली के प्रकाश से आकर्षित होकर कई उड़ते कीडे मर जाते है..*
*यदि भोजन बिजली के बल्ब के नीचे बन रहा हो तो वो सीधे खुराक मे घुलमिल जाते है..*
*उसी से फ़ूड पाइज़न होता है..*
*कभी कभार छिपकली और कॉंक्रोच भी खुराक मे घुलमिल जाते है।*

*पहले के जमाने के लोग 100 बरस बहुत ही आरम से निकलते थे आज 40 बरस मे मानसिक और शारीरिक बीमारिया शुरु हो जाती है..*
*उसके पीछे कहीं ना कही हमारे बदले हुए आहार और विचार है..*
*रात्रि भोजन के मुद्दे पर अरबी रिवाज़ आर्य संस्कृति से पूरी तरह भिन्न है..*

*क्या इस भगदड भरी दुनिया मे रात्रिभोज को कंट्रोल किया जा सकता है ???*

*#प्रतिक्रिया_अपेक्षित_हैं...*


प्रस्तुति
निरँजनप्रसाद पारीक
*वैदिका*
[06/09, 1:50 PM] +91 73598 83635: मनुके आणि मध एकत्र खाल्ल्याने होतात अनेक फायदे


मनुके आणि मध यांच्यात मोठ्या प्रमाणात लोह, कॅल्शियमसारखी पोषकतत्वे असतात जी शरीरास आवश्यक असतात. रात्रभर मनुके भिजवून सकाळी ते मधात मिक्स करुन खाल्ल्यास शरीरासाठी अनेक फायदे होतात. जाणून घ्या हे १० फायदे

मुंबई : मनुके आणि मध यांच्यात मोठ्या प्रमाणात लोह, कॅल्शियमसारखी पोषकतत्वे असतात जी शरीरास आवश्यक असतात. रात्रभर मनुके भिजवून सकाळी ते मधात मिक्स करुन खाल्ल्यास शरीरासाठी अनेक फायदे होतात. जाणून घ्या हे १० फायदे

१. मनुके आणि मध एकत्र मिसळून खाल्ल्यास रक्तप्रवाह सुरळीत होतो.

२. यामुळे वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.

३. मनुके तसेच मधात फायबर्स असतात. ज्यामुळे पाचनशक्ती सुधारते.

४. यात पोटॅशियमची मात्रा अधिक असते. यामुळे ब्लडप्रेशर नियंत्रित राहतो.

५. मनुके तसेच मधामध्ये लोह असते. ज्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते.

६. यात अँटीऑक्सिडंट्स असतात. हे खाल्ल्याने चांगली झोप येते.

७. मध आणि मनुक्यांमध्ये अँटीबॅक्टेरियल गुण असतात. ज्यामुळे इन्फेक्शनपासून बचाव होतो.

८. यात फॉलिक अॅसिड असते ज्यामुळे महिलांना गरोदरपणात फायदा होतो.

९. मनुके आणि मध यांच्यात कॅल्शियमची मात्रा अधिक असल्याने सांधेदुखीचा त्रास सतावत नाही.

🌹आरोग्यम् धनसंपदा🌹
[06/09, 1:50 PM] +91 73598 83635: खांसी के लिए आर्युवेदिक उपचार
(चाहे किसी भी प्रकार की हो)

1:- हल्दी पाउडर आधा चम्मच मुह के अंतिम हिस्से में डाले और चुप होकर बैठ जायें 10 मिनट तक
ये धीरे धीरे लार के साथ अंदर चली जायेगी
इससे टांसिल भी ठीक हो जाता है पूर्णरूप से

2:- अदरक और पान
दोनों के एक-एक चम्मच रस
को गर्म करने के बाद उसमें एक चम्मच शहद मिलाकर चाट ले

3:- अदरक के टूकड़े को तवे या आग में भूनकर उसपर हल्दी डालकर
चूसते रहे
 (इससे तो भयानक से भयानक खांसी दूर हो जाती है)

4:- अनार के रस को गर्म करके पीने से भी खांसी ठीक हो जाती है

5:- अमरूद को आग में भूनकर खाने से भी खासी ठीक हो जाती है

6:-हल्दी एक चौथाई चम्मच को गर्म दूध में मिलाकर पीये

7:- काली मिर्च को मुह में डालकर चूसते रहे
इससे भी खांसी दूर होती है
 नमो नारायण
[06/09, 1:50 PM] +91 73598 83635: _*💉💉आपलं आरोग्य..!🌡🌡*_


_*🔹ऍसिडिटी किंवा पित्तामुळे छातीत जळजळ होणे...*_


अयोग्य आहार, अनियमित जीवनशैली आणि तणावामुळे ऍसिडिटीचा त्रास अनेकांना होत असतो. आपल्या पोटामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल कमी-अधिक प्रमाणात सतत तयार होत असते. या आम्लामुळे अन्न पचायला मदत करते. मात्र याचे प्रमाण अधिक वाढल्यास ऍसिडिटीची समस्या निर्माण होते. ऍसिडिटी झाल्याने छातीत जळजळ होणे, घशात जळजळ होणे, पोटात आग पडणे, करपट ढेकर येणे अशी लक्षणे असतात. ऍसिडिटीला आम्लपित्त असेही म्हणतात.

ऍसिडिटीची लक्षणे :

Symptoms of acidity in Marathi
• पोटात किंवा छातीत जळजळ होणे,
• घशात जळजळणे,
• तोंडाला आंबट पाणी सुटणे,
• करपट आंबट ढेकर येणे,
• पोटात दुखणे,
• पोटात गॅस होणे,
• मळमळ, उलट्या होणे,
• डोके दुखणे, अर्धशिशी (मायग्रेन डोकेदुखी),
• भूक न लागणे अशी लक्षणे सामान्यत: आम्लपित्तमध्ये असू शकतात.

ऍसिडिटी होण्याची कारणे :

Causes of acidity in Marathi
• मसालेदार, तिखट, खारट, तेलकट पदार्थ अधिक खाण्यामुळे, कोल्ड्रिंक्स, चहा-कॉफी अधिक पिण्यामुळे,
• पोट खूप वेळ रिकामे ठेवणे,
• वेळीअवेळी जेवणे किंवा जेवणाच्या वेळा न पाळणे या सवयीमुळे,
• धूम्रपान, मद्यपान यासारख्या व्यसनांमुळे,
• मानसिक ताणतणाव,
• जागरण केल्यामुळे,
• डोकेदुखी व अंगदुखीच्या गोळ्या वरचेवर घेत राहिल्यामुळे,
तसेच पोटात आढळणाऱ्या ‘पायलोराय’ या जंतूंमुळे पोटातील आम्लाचे प्रमाण वाढून अॅसिडिटी होत असते.

ऍसिडिटी वर घरगुती उपाय :
छातीत जळजळ होणे उपाय, पोटात जळजळणे उपाय –

खाली छातीत जळजळ होणे, घशात आग होणे, पोटात आग होणे, करपट आंबट ढेकर येणे यावरील घरगुती उपाय दिले आहेत.

आले –
ऍसिडिटी किंवा छातीत जळजळत असल्यास आल्याचा तुकडा चावून खावा. यामुळे ऍसिडिटी कमी होण्यास मदत होते.

थंड दूध –
थंड दूध पिण्यामुळेही ऍसिडिटी कमी होण्यास मदत होते. याशिवाय मनुका दुधात घालून उकळून ते दूध थंड झाल्यावर प्यावे व मनुकाही खाव्यात. यामुळे आम्लपित्त कमी होण्यास मदत होते.

केळे –
केळ्यात नैसर्गिकरीत्या Antacids असतात. त्यामुळे ऍसिडिटी, पोटात जळजळ होत असल्यास केळे खाल्याने आराम मिळतो.

बडीशेप –
जेवणानंतर बडीशेप चावून खाल्यामुळे ऍसिडिटी होण्यापासून दूर राहण्यास मदत होते. यामुळे अन्नपचनही व्यवस्थित होते.

तुळशीची पाने –
छातीत किंवा पोटात जळजळ होत असल्यास तुळशीची काही पाने चावून खावीत. यामुळे जळजळणे थांबते, ऍसिडिटी कमी होते.

लिंबू रस –
लिंबू पाण्यात दोन चमचे मध घालावे. हे लिंबूपाणी दिवसभरात थोडे थोडे प्यावे यामुळे ऍसिडिटी कमी होण्यास मदत होते.

ऍसिडिटी होऊ नये म्हणून काय करावे..?

• उपाशीपोटी फार वेळ न राहू नये. वेळेवर जेवण घ्यावे.
• रोज सकाळी नाश्ता (ब्रेकफास्ट) जरूर करावा.
• चमचमीत मसालेदार पदार्थ, आंबट पदार्थ, आंबवलेले पदार्थ, जास्त तिखट पदार्थ, लोणची, कच्चा टोमॅटो, ओलं खोबरं, पापड, अति मांसाहार, हरभऱ्याची डाळ या गोष्टी शक्यतो टाळाव्यात.
• वारंवार चहा-कॉफी पिणे टाळावे.
• स्मोकिंग, मद्यपान ह्या व्यसनांपासून दूर राहावे.
• पुरेसे पाणी म्हणजे दिवसभरात साधारण आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे.
• नियमित व्यायाम व योगासने करावे.
• राग-चिंता-काळजी यावर नियंत्रण
ठेवावे. यासाठी मानसिक ताणतणावांचे नियोजन करावे.
• रात्री न जागणे व दिवसा न झोपणे.
• वारंवार डोकेदुखी, अंगदुखीच्या गोळ्या खाणे टाळावे.
[06/09, 1:50 PM] +91 73598 83635: _*💉💉आपलं आरोग्य..!🌡🌡*_


_*🔹पित्त होण्याची कारणे, पित्ताची लक्षणे, पित्त झाल्यावर घरगुती उपाय*_
 

*पित्ताचा त्रास होणे :*
चमचमीत मसालेदार आहार, अयोग्य जीवनशैली, मानसिक ताण, अपुरी झोप यांमुळे आज अनेक आरोग्याच्या तक्रारीबरोबरच पित्ताचा त्रासही जास्त प्रमाणात होत असतो. पित्तामुळे ऍसिडिटी, डोकेदुखी, अंगावर पित्ताच्या गांधी उटणे (शीतपित्त) अशा अनेक तक्रारी होत असतात. यासाठी पित्त वाढण्याची कारणे आणि पित्त कमी करण्याचे उपाय खाली दिले आहेत.

*पित्त वाढण्याची कारणे :*

पित्त कशामुळे वाढते, काय खाल्याने पित्त वाढते..?
• वारंवार तिखट, मसालेदार, आंबट, खारट पदार्थ खाण्यामुळे, मांसाहार, लोणची, पापड, आंबवलेले पदार्थ म्हणजे आंबट दही, ताक, इडली, डोसा, ब्रेड यासारखे पदार्थ अधिक खाण्यामुळे,
• वारंवार चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स पिण्यामुळे,
• उपवास करणे, जेवणाच्या वेळा न पाळणे, बराच वेळ उपाशी राहण्याच्या सवयीमुळे,
• तंबाखू, सिगरेट, गुटखा, मद्यपान यासारख्या व्यसनांमुळे,
• मानसिक तणाव, राग यांमुळे,
• वरचेवर डोकेदुखी, अंगदुखीच्या गोळ्या घेत राहिल्यामुळे,
• अतिजागरण करणे यांमुळे पित्ताचा त्रास प्रामुख्याने होत असतो.

*पित्तामुळे कोणकोणता त्रास होत असतो..?*
पित्तामुळे अनेक आरोग्याच्या समस्या होत असतात. यामध्ये,
• ऍसिडिटी किंवा आम्लपित्त होणे,
• पित्तामुळे आंबट ढेकर येणे,
• मळमळणे, उलट्या होणे,
• छातीत व पोटात जळजळ होणे,
• अल्सर होणे,
• पित्तामुळे डोके दुखणे, अर्धशिशी (मायग्रेन डोकेदुखी),
• डोळ्यांची आग होणे,
• त्वचेवर पित्ताच्या गांधी उटणे अशा अनेक तक्रारी पित्तामुळे होत असतात.

*पित्त कमी करण्यासाठी काय करावे..?*

लाइफस्टाइलमध्ये बदल करा..
चुकीचा आहार, अयोग्य जीवनशैली यांमुळे पित्ताचा त्रास होत असतो. यासाठी हेल्दी लाइफस्टाइल अंगीकारल्यास म्हणजे योग्य आहार घेणे, नियमित व्यायाम करणे, पुरेशी झोप घेणे, तणावापासून आणि व्यसनांपासून दूर राहिल्यास पित्त तर कमी होईलच शिवाय आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल.

हिरव्या पालेभाज्या खाव्यात..
हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या आहारात असाव्यात. विविध फळे खावीत. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स, व्हिटॅमिन्स, खनिजतत्वे असतात. फायबर्समुळे नियमित पोट साफ होऊन पित्त कमी होते. आहारात आले, वेलदोडे, मिरी, मनुका, केळी, कारले, आवळा यांचा प्रामुख्याने समावेश करावा.

*पित्त वाढवणारे पदार्थ खाणे टाळावे..*
पित्त झाल्यावर काय खाऊ नये?
चमचमीत मसालेदार पदार्थ, आंबट पदार्थ, आंबवलेले पदार्थ, जास्त तिखट पदार्थ, मांसाहार, कच्चा टोमॅटो, ओलं खोबरं, कच्चे शेंगदाणे, हरभऱ्याची डाळ, चहा-कॉफी हे पदार्थ वारंवार खाणेपिणे टाळावे.

*पित्त कमी करण्याचे उपाय :*
• उपाशीपोटी फार वेळ न राहू नये.
• वेळेवर जेवण घ्यावे.
• योग्य आहार घ्यावा. हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या यांचा आहारात समावेश असावा.
• तेलकट, तिखट, आंबट, मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.
• वारंवार चहा-कॉफी पिणे टाळावे.
• पुरेसे पाणी म्हणजे दिवसभरात साधारण आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे.
• रोज पोट साफ झाल्याने पित्त कमी होण्यास मदत होत असते. यासाठी पोट साफ राहील याची काळजी घ्यावी.
• नियमित व्यायाम व योगासने करावे.
• राग-चिंता-काळजी यावर नियंत्रण आणावे. ताण घेऊ नये.
• जागरण करणे टाळावे, दिवसा झोपू नये.
• स्मोकिंग, मद्यपान ह्या व्यसनांपासून दूर राहावे.
• वारंवार डोकेदुखी, अंगदुखीच्या गोळ्या खाणे टाळावे. यासारखी काळजी घेतल्यास पित्त विकार होण्यापासून दूर राहता येते.

*पित्तामुळे छातीत जळजळ होत असल्यास हे करा उपाय..*
पित्तामुळे छातीत किंवा पोटात जळजळ होणे, ऍसिडिटी होणे, आंबट ढेकर येण्याचा त्रास अनेकांना होत असतो.
[06/09, 1:50 PM] +91 73598 83635: *आले एक महाऔषधी वनस्पती....वेदनाशामक, आरोग्यवर्धक अन सौंदर्यवर्धकही!*


सुंदर दिसण्यासाठी महिला महागड्या ब्युटी प्रॉडक्ट्स किंवा पॉर्लरमध्ये जाऊन ब्युटी ट्रीटमेंटवर हजारो रुपये खर्च करतात परंतू आज आम्ही आपल्या हैराण करणारे सत्य सांगणार आहोत की आपल्या किचनमध्ये उपलब्ध असणार्‍या आल्यामुळे देखील आपली सुंदरता वाढू शकते. आल्यात आढळणारे अँटीऑक्सीडेंट त्याला खास बनवतात. यामुळे आजार तर दूर होतातच सुंदरता देखील वाढते.

आल्याचं सेवन केल्याने रक्त परिसंचरण योग्य रित्या होत असल्याने त्वचेत उजळपणा येतो. सुरकुत्या नाहीश्या होतात. आलं एक अँटी बँक्टेरियल औषधी आहे. अॅटी ऑक्सीडेंट्सने भरपूर असल्यामुळे याचे प्राकृतिक गुण त्वचेचं तारुण्य राखण्यास मदत करतं.

आल्यामुळे त्वचेवरील डाग, पुरळ नाहीसे होतात. अनेक प्रकाराच्या फेस मास्कमध्ये देखील आलं वापरलं जातं.

आल्याचं तेल वापरल्याने डोक्यातील कोंडा दूर होतो. आलं वापरल्याने केस गतीने वाढू लागतात. टक्कल पडत असल्यास आल्याच्या रसात लिंबाचं रस मिसळून केसांना लावावं. असे केल्याने देखील केस गळतीवर फायदा दिसून येईल.

जळजळ होत असलेल्या त्वचेवर आल्याचं रस लावल्याने आराम मिळतो
••
जगभर आल्याचा उपयोग मसाल्याचा पदार्थ आणि औषधी म्हणून होतो.

*आल्याला 'महा औषधी‘ म्हणतात,यावरूनच त्याचे औषधी परिणाम ध्यानात येतात.*

आले हे अडीच-तीन फुट वाढणाऱ्या झुडुपाची, जमिनीखाली उगवणारी, पिवळ्या रंगाची मुळी होय. आले दीर्घकाळ टिकण्यासाठी उन्हात तसेच काही ठिकाणी दुधात बुडवून वाळवून त्याची सुंठ बनवतात. सुंठ आल्यापेक्षा उग्र असते.सुंठीचे तेल काढतात. ओल्या मातीत ठेऊन आले बराच काल टिकते.
पचन विकार | Digestive disorders
पाचन विकारांसाठी आल्याचे 3 प्रयोग
अपचन (Indigesion),अन्नाची अनिच्छा,पोटात गॅस धरणे,उलटी (Omiting),पोट साफ न होणे (Constipation) इ.साठी
जेवणापूर्वी ५ ग्रॅम आल्याचा तुकडा मीठ लाऊन चावून चावून खावा.
आल्याचा रस अर्धा चमचा,सम प्रमाणात मध आणि लिंबाचा रस दिवसातून तीनवेळा घ्यावा.
आले,सैंधव मीठ,काळी मिरी आणि पुदिण्याची चटणी जेवणात असावी

श्वसन विकार

सर्दी,जुनाट/डांग्या/क्षयरोगाचा खोकला,भरलेली छाती,कफ,दम्यासाठी.
आल्याचा रस मधासोबत दिवसातून तीनवेळा घ्यावा.
आल्याचे तुकडे पाण्यात उकळून,त्यात गरजेप्रमाणे साखर टाकून ते पाणी गरम गरम प्यावे.आल्याचा चहा घ्यावा.
आल्याचा रस दुप्पट खडीसाखर किंवा गुळासोबत चाटवावा.
सुंठ आणि चौपट खडीसाखर यांचा काढा घेतल्याने कफ पातळ होण्यास मदत होते

स्त्री रोग

स्त्रीरोग संबंधी समस्यांसाठी आल्याचे  २ प्रयोग
अनियमित मासिक पाळी,
पोट दुखी साठी आले टाकून उकळलेले पाणी दिवसातून तीनवेळा घ्यावे.
प्रसूतीमुळे येणाऱ्या इंद्रिय दुर्बलतेवर सुंठीपाक देतात

वेदना शमन
Pain killer

वेदना कमी करण्यासाठी आल्याचे ४ प्रयोग
आले पाण्यात वाटून डोक्यावर,दुखऱ्या भागावर लेप करावा.ओल्या जखमेवर लाऊ नये.

दाढ दुखीवर आले दाढेत धरावे.

कान दुखीवर दोन थेंब आल्याचा रस कानात टाकावा.

*संधीवातात आले किसून,गरम करून लावावे*

१०० ग्रॅम ताज्या आल्याच्या रसामध्ये​ | Ingredients

पाणी ( Water) - ८०.९% वसा (Fats) - ०.९%
कार्बोहायड्रेड्स (Carbohydrates) - १२.३% कॅल्शियम (Calcium) -२० मि.ग्रॅ.
चोथा​ (Fibre) - २.४% फोस्फरस (Phosphorus) - ६० मि.ग्रॅ.
प्रोटीन्स (Proteins) - २.३% लोह (Iron) - २.६० ​ मि.ग्रॅ.
खनिज (Minerals) - १.२% विटामिन सी (Vitamin C) - ६0 मि.ग्रॅ.
आल्याचे उष्मांक मूल्य ६७ आहे.
आल्यामध्ये विटामिन बी-१२,कॅरोटीन,थायमिन,रीबोफ्लेवीन आणि क जीवनसत्व आहे.
आले तिखट,उग्र चवीचे तसेच उष्ण आणि तीक्ष्ण गुणधर्मानी युक्त आहे.
आले पाचक,सारक,अग्निदीपक,वेदनाशामक,कामोत्तेजक आणि रुचीप्रद आहे.वायू आणि कफाचा नाश करणारे आहे.

खबरदारी :-
आले उष्ण असलेने उन्हाळ्यात कमी वापरावे.
उच्च रक्तदाब,अल्सर,रक्तपित्तमध्ये आले खाऊ नये

    🙏🕉🙏
🏆क्रीडाभारती🏆
[06/09, 1:50 PM] +91 73598 83635: *मेथी दाने से करें शुगर कंट्रोल*

- इंटरनेशनल जर्नल फॉर विटामिन एंड न्यूट्रिशन रिसर्च में छपे एक अध्ययन के अनुसार, प्रतिदिन 10 ग्राम मेथी दाने को गर्म पानी पीने से टाइप-2 डायबिटीज को कंट्रोल किया जा सकता है। मेथी दाने का पानी इतना हेल्दी होता है कि इसे पीने से ब्लड शुगर लेवल कम होने लगता है। इसमें काफी मात्रा में फाइबर होता है जो पाचन क्रिया को तेज करता है। इसके साथ ही यह शरीर द्वारा शुगर के इस्तेमाल को भी बेहतर करता है। पिएं ब्लू टी, होंगे सेहत को कई फायदे

- मेथी दाना का पानी बनाना बहुत ही आसान है। एक से डेढ़ चम्मच मेथी दानों को रात को एक गिलास में पानी डालकर भिगो दें। सुबह उठकर इस पानी को अच्छे से छान लें और फिर इसे खाली पेट पिएं।

इससे शरीर का ब्लड शुगर लेवल नियत्रित रहता है और डायबिटीज से बचाव होता है। यह डायबिटीज को कंट्रोल करने में मददगार है। मेथी में मौजूद गेलेक्टोमैनन नामक फाइबर, खून में शुगर के अवशोषण को कम करता है।
*केरला नेचुरल हेल्थ केयर एक ऐसी संस्था है जो प्राकृतिक उपचारओं के माध्यम से शरीर को निरोगी बना सकते हैं*
*संपर्क करे का समय 3pm से 6pm*

*(Contact no:-9643048904)*
*Facebook link*.https://www.facebook.com/295464880971512/

https://www.youtube.com/channel/UCR4Nct41bN-7EUsZ-B48RiQ

https://twitter.com/KeralaaC/status/1052124836015890433?s=19

*Follow this link to join my WhatsApp group*

https://chat.whatsapp.com/F10sU8srXFkCzr1wq6tFlS
[06/09, 1:50 PM] +91 73598 83635: *स्वास्थ्य संबंधी श्रन्खला*
 ---------------------------------------
1. यदि पेशाब का प्रेसर आ रहा हो तो उस समय पानी न पीए।

2. पेशाब करने के तत्काल बाद पानी न पीए

3. लम्बे समय तक किये गए प्राणायाम करने के बाद  करीब आधा घंटा तक पानी नहीं पीए।

4. भोजन करने के बाद सर्दियों में एक घंटे तक व गर्मियों में आधे घंटे तक पानी नहीं पीए। लेकिन यह नियम खुश्क खाना जैसे अचार के साथ रोटियां खाना, कोई पतली सब्जी या कोई पतली चीज़ नहीं, पर लागू नहीं होगा।

5. बाहर धूप में से आने पर तुरंत पानी न पीए।

6. किसी तैलिय वस्तु जैसे दाल के पकौड़े आदि खाने पर तुरंत पानी नहीं पीए। पानी  जरुरी हो तो गर्म पानी पीए।   

  7.मंजन व ब्रश करने के तत्काल बाद पानी नहीं पीए।

*केरला नेचुरल हेल्थ केयर एक ऐसी संस्था है जो प्राकृतिक उपचारओं के माध्यम से शरीर को निरोगी बना सकते हैं*
*संपर्क करे का समय 3pm से 6pm*

*(Contact no:-9643048904)*
*Facebook link*.https://www.facebook.com/295464880971512/

https://www.youtube.com/channel/UCR4Nct41bN-7EUsZ-B48RiQ

https://twitter.com/KeralaaC/status/1052124836015890433?s=19

*Follow this link to join my WhatsApp group*

https://chat.whatsapp.com/F10sU8srXFkCzr1wq6tFlS
[06/09, 1:50 PM] +91 73598 83635: जीवनसत्वे   Vitamins  - - - - -
आवश्य  वापर  करा.

अ(A)

प्रतिकारशक्ती वाढवते, त्वचेचे तसेच दातांचे आरोग्य सुधारते, उत्तम आरोग्याची भावना उत्पन्न करते
पालक, गाजर, रताळे, कोबी, अंड्यातील पिवळा बलक, लोणी--यातून मिळते

ब१(B1)

पचन आणि शरीराचे चलनवलन सुधारते, चेतासंस्थेचे काम सुरळीत चालण्यासाठी आवश्यक
हिरव्या पालेभाज्या, अंड्यातील पिवळा बलक, दाणे, ताजा अननस--यातून मिळते

ब२(B2)

मनावरील ताण कमी करते, पिष्टमय पदार्थांच्या पचनासाठी मदत करते, पेशींना प्राणवायू पुरवते
यीस्ट, अंड्यातील पिवळा बलक, हिरव्या पालेभाज्या, दूध--यातून मिळते

ब३(B3)

कोलेस्टरॉल कमी करते, रक्ताभिसरणातील दोष दूर करते, रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवते
हिरव्या पालेभाज्या, दाणे, यीस्ट--यातून मिळते

ब५(B5)

शरीरातील शक्ती वाढवते
धान्ये, सोयाबीन, अंड्यातील पिवळा बलक--यातून मिळते

ब६(B6)

प्रथिनांच्या पचनासाठी उपयुक्त, मनावरील ताण कमी करते, हार्मोन्स तयार करते
सोयबीन, यीस्ट, हिरव्या पालेभाज्या, सूर्यफुलाच्या बीया--यातून मिळते

ब१२(B12)

पेशी निर्मिती साठी आवश्यक, लाल रक्तपेशी तयार करण्यात महत्वाचा सहभाग
यीस्ट, दुग्धजन्य पदार्थ--यातून मिळते

फॉलिक ऍसिड

लोह पचण्यास मदत करते, शरीरातील रक्ताची पातळी कायम राखते (गर्भवती स्त्रीला याची दुप्पट गरज असते)
गडद हिरव्या पालेभाज्या, यीस्ट, कंदभाज्या, दूध, खजूर, संत्र्याचा रस--यातून मिळते

क(C)

प्रतिकारशक्ती वाढवते, अल्सर निर्मितीस विरोध करते, दातांचे व हिरड्यांचे आरोग्य सुधारते, लोह पचविण्यास मदत करते
लिंबूवर्गातील फळे (संत्रे, मोसंबी...) कांदा, लसुण, मिरची, हिरव्या पालेभाज्या, स्ट्रॉबेरी, कलिंगड, बटाटे, द्राक्षे--यातून मिळते

ड(D)

कॅल्शियम पचविण्यास मदत करते, हाडांच्या वाढीसाठी उपयुक्त, चेतासंस्थेचे काम सुरळीत चालण्यासाठी आवश्यक. (स्त्रीयांना दूध पाजताना अत्यंत आवश्यक)
सुर्यप्रकाश, लोणी, दूध, अंड्यातील पिवळा बलक--यातून मिळते

इ(E)

रक्तात गुठळ्या होण्यास प्रतिबंध करते, रक्तप्रवाह सुरळीत ठेवते, पेशींना प्राणवायू पुरविण्यात मदत करते
लोणी, अंडी, लेट्युस, पुर्ण धान्ये, दूध, पालक, सोयबीन, सुर्यफूल, भोपळा--यातून मिळते

फ(F)

कोलेस्टेरॉल कमी करते, हृदयरोगांचा प्रतिकार करते
दाणे, काजू--यातून मिळते

के(K)

रक्ताभिसरणासाठी उपयुक्त.
यीस्ट, गडद हिरव्या पालेभाज्या, सोयाबीन, सुर्यफूलाचे तेल, अंड्यातील पिवळा बलक--यातून मिळते

🌷आरोग्यम् धनसंपदा 🌷
[06/09, 6:20 PM] +91 73598 83635: *फटी एड़ियों से हैं परेशान तो पहनें मोजे में रखकर नींबू, होंगे अद्भुत फायदे*

1. नींबू रातभर में एड़ियों को मॉश्चराइज कर देता है, जिससे उनमें नमी बनी रहेती और रूखापन दूर होता है।

2. आप चाहे तो बड़े साइज का नींबू लेकर उसे पूरे पैरों और तलवों पर घिस लें, इससे पूरे पैरों को फायदा होगा। अब बचे हुए नींबू के पल्प से पूरी एड़ी कवर करते हुए मोजे पहनें।

3. अगर समह कम हो, तो मोजे में नींबू को 1-2 घंटे रखकर भी पहन सकते हैं। बेहतर परिणाम के लिए पूरी रात नींबू को पैरों में रहने दें।

4. नींबू का रस केमीकल पीलिंग के तौर पर काम करता है, जो एड़ियों पर से फटी और ड्राय त्वचा को उतार कर तलवों को मुलायम बना देता है।

*केरला नेचुरल हेल्थ केयर एक ऐसी संस्था है जो प्राकृतिक उपचारओं के माध्यम से शरीर को निरोगी बना सकते हैं*
*संपर्क करे का समय 3pm से 6pm*

*(Contact no:-9643048904)*
*Facebook link*.https://www.facebook.com/295464880971512/

https://www.youtube.com/channel/UCR4Nct41bN-7EUsZ-B48RiQ

https://twitter.com/KeralaaC/status/1052124836015890433?s=19

*Follow this link to join my WhatsApp group*

https://chat.whatsapp.com/BBERUkhAtQWGYfcwY6wvSj
[06/09, 7:17 PM] +91 73598 83635: 🌹आरोग्यम् धनसंपदा🌹

तणाव कमी करण्यासाठी- पूर्वेकडे किंवा दक्षिणेकडे डोके करून झोपावे. प्राणायाम, ध्यानधारणा व योगासने करावीत. पाय काशाच्या वाटीला तेल लावून घासावे. नाकात गायीचे तूप घालावे. केळी खावीत.


शरीरामध्ये सकाळी वात जास्त असतो. दुपारी पित्त वाढते व संध्याकाळी कफ वाढतो. या तीनही गोष्टींचा जास्त त्रास होऊ नये म्हणून आपल्या तोंडातील लाळ जास्तीत जास्त प्रमाणात पोटात जाणे गरजेचे आहे.
१) वात – वात वाढलेला असेल तर घाण्यावरील शुद्ध तेलाचा वापर करावा. म्हणजे नॉन-रिफाईंड तेल.
कारण रिफाईंड तेलामुळे जास्त रोग होतात. वात वाढू नये म्हणून शुद्ध तेलंच वापरावे. शुद्ध तेल चिकट असते व त्याला जो वास असतो तो वात वाढू देत नाही. त्या तेलात प्रथिने असतात. तेलाला जेवढा वास व चिकटपणा असेल तेवढे ते चांगले समजावे. एकच तेल कधीही वापरू नये. तेल अधुनमधून बदलावे.
शेंगदाणा, सूर्यफुल, तीळ तेल यांपैकी आलटून पालटून वापरावे. सोयाबीन तेल पचायला जड असते. म्हणून ते जास्त वापरू नये. थंडीमध्ये तिळतेलाचा वापर करावा. तसेच शेंगदाणे-गूळ-तूप यांचा वापर करावा. तीळाचे लाडू-चिक्की खावी. पांढर्‍या तिळांपेक्षा काळे तीळ वापरावेत. उन्हाळ्यात पचायला हलके अन्न खावे.
२) पित्त – पित्त वाढू नये म्हणून गावठी गायीच्या तूपाचा वापर करावा. दिवसातून २ ते ४ चमचे तूप खावे.
३) कफ – कफ शांत राहण्यासाठी गूळ व मध खावा. शरीरातील फॉस्फरसाचे प्रमाण कमी झाले तर कफ वाढतो. गुळामध्ये फॉस्फरस जास्त असतो. तसेच काकवी पण खाल्लेली चांगली. गूळ घेताना गडद रंगाचा घ्यावा. पांढरा किंवा पिवळा घेऊ नये. काळपट-चॉकलेटी गूळ घ्यावा. साखरेचा वापर कमीत कमी करावा व त्याऐवजी गुळाचा वापर करावा. त्यामुळे आपले आयुष्य निरोगी राहण्यास मदत होते. गूळ सगळ्याला पचवतो याउलट साखर पचायला जड असते. गूळ शक्तिवर्धक आहे. म्हणून पूर्वी बाहेरून कुणी आले तर गुळ-पाणी द्यायची पद्धत होती. तसेच उन्हात बाहेर पडतानापण गूळ खाऊन पाणी प्यावे व मग बाहेर पडावे, उन्हाचा त्रास होत नाही व अंगात तरतरी येते.
वजन कमी करायचे असेल तर गूळ, तीळ, शेंगदाणे यांचा आहारात वापर करावा. साखरेने वजन वाढते.
* वायू व पित्ताचा त्रास कमी व्हावा म्हणून ताकामध्ये ओवा घालून प्यावे. तसेच भाज्यांमध्येपण ओव्याचा वापर करावा. जेवणानंतर ओवा+सैधव मीठाबरोबर खावा. तसेच काळे जिरे व हिंग आहारात वापरावे. धने-कोथिंबीर यांचाही वापर करावा. या गोष्टींचा रोज वापर केल्याने पित्त कमी होते.
कफासाठी गुळ, मध, सुंठ, आले यांचा वापर करावा. तसेच गावठी गडद हिरवे विड्याचे पान खावे. पानात सुंठ, आलं, गुलकंद, गूळ घालून खावे. कफ कमी होतो. तसेच बडीशेप व लवंगसुद्धा वापरावी.
* वात कमी होण्यासाठी – शुद्ध तेल, दही, दूध, ताक व फळांचे रस घ्यावे. तसेच अधूनमधून त्रिफळा चूर्ण घ्यावे. आणखी एक वातशामक औषधी म्हणजे मेथी! रोज सकाळी ७-८ मेथीदाणे पाण्यासोबत खावेत. तसेच मेथीची भाजी खावी.
* कॅल्शियमसाठी – चुना पानाला लावून खाणे. तसेच दूध, दही, पनीर, ताक, लोणी, संत्र, मोसंबी, आवळा, आंबा, केळी यात कॅल्शियम असते. केळात जास्त कॅल्शियम असते व ते सहज पचते. म्हणून रोज एकतरी केळ खाल्लं पाहिजे.
चाळीशीनंतर स्त्रियांनी केळ व चुना लावून पान खावे. ज्यांना स्टोनचा त्रास आहे त्यांनी चुना खाऊ नये. आपल्या घरातच इतक्या औषधी वस्तू आहेत की त्यांचा आपण जास्तीत जास्त वापर स्वयंपाकात केला पाहिजे. देवाच्या पूजेसाठी आपण जे पंचामृत वापरतो ते वात-पित्त व कफावर उपयुक्त आहे. दूध-तूप-दही-मध-साखर यांचे पंचामृत बनवून रोज खावे. यामुळे तीनही दोष कमी होतात. तसेच अंगात ताकद येते.
काही रोगांवरील घरगुती उपचार पाहू…
* गॅसमुळे छातीत दुखणे – एक चिमटीभर कापूर विड्याच्या पानातून खाणे. एक चमचा आल्याच्या रसात २ चमचे तूप घालून चाटणे.
* नस शुद्धी – शरीरातील रक्तवाहिन्या मोकळ्या असतील तर बीपी नॉर्मल राहते. नसा मोकळ्या होण्यासाठी रोज धने-जिरे भरड पूड खावी. पूड नुसती खायला जमत नसेल तर भातातून, ताकातून घ्यावी. नसा मोकळ्या झाल्यामुळे हृदयविकाराचा संभव राहात नाही. तसेच मूत्रखडे पण विरघळतात. दृष्टीदोष कमी होतो. वजन कमी होते. उत्साह वाढतो. यासाठी धने-जिरं पूड रोज खावी.
* उच्च रक्तदाब – जेव्हा रक्तातील पित्त वाढते तेव्हा रक्तदाब वाढतो. तो कमी होण्यासाठी ज्याच्यात क्षार आहेत अशा वस्तू खाव्यात. उदा. मेथी, मेथीची भाजी, गाजर, दुधी, सफरचंद, पेरू, पालक, वांगे, हिरव्या पालेभाज्या इत्यादी. ज्यांचा रक्तदाब जास्त आहे त्यांनी मीठाचे प्रमाण कमी करावे.
तसेच ज्यांचा रक्तदाब कमी असतो त्यांनी सैंधव मीठाचा वापर करावा. तसेच दालचिनी पावडर अर्धा चमचा + मध अर्धा चमचा असे पाण्याबरोबर घ्यावे. ज्यांना मधुमेह आहे त्यांनी मधाऐवजी गुळाचा वापर करावा.
दुधीचा रस एक ग्लास घ्यावा. मग एका तासाने नाश्ता करावा. मेथी पाण्यात भिजवून ते पाणी रिकाम्या पोटी प्यावे. दुधीच्या रसात कोथिंबीर, पदिना, तुळस हाताने तोडून घालावे. व प्यावे.
हाय ब्लडप्रेशरसाठी बेलाची पाने अतिशय लाभदायी आहेत. ४-५ पाने वाटून एक ग्लास पाण्यात घालून उकळणे व पाणी अर्धे झाले की गाळून प्यावे. गोमुत्र रिकाम्या पोटी प्यावे.
* किडणी खराब झाल्यास – पाव कप पिंपळाच्या पानांचा रस व पाव कप कडुनिंबाच्या पानांचा रस सकाळ-संध्याकाळ घ्यावा.
* झोपेच्या तक्रारी – दोन्ही नाकपुड्यात गाईचे तूप कोमट करून १-१ थेंब घालावे. झोप लागून घोरणे पण कमी होईल. थेंब नाकात घातल्यावर हलका श्‍वास घ्यावा. म्हणजे तूप आत जाईल. कपभर दुधात जायफळ व खडीसाखर घालून रात्री प्यावे. डोक्याला तेल लावावे.
* मानसिक ताण – तणाव कमी करण्यासाठी- पूर्वेकडे किंवा दक्षिणेकडे डोके करून झोपावे. प्राणायाम, ध्यानधारणा व योगासने करावीत. पाय काशाच्या वाटीला तेल लावून घासावे. नाकात गायीचे तूप घालावे. केळी खावीत.
* कानदुखी – कानात कोरफडीचा ताजा रस जरा कोमट करून घालावा.
ऐकू येत नसेल तर मुळाच्या रसाचे ४ तेंब कानात घालावेत.
* दातदुखी – लवंग तेल कापसावर घेऊन तो बोळा दाढेत धरावा. कापूर कापसावर घेऊन दाढेत धरावा व लाळ थुंकावी.
हिरड्यातून रक्त येत असेल तर त्रिफळा चूर्णाने दात घासावेत. बकुळीची साल उगाळून तो लेप बाहेरून लावावा.

🌹आरोग्यम् धनसंपदा🌹
[06/09, 9:23 PM] +91 73598 83635: *फिटकरी के खास गुण*

1.  जिन लोगो को शरीर से ज्यादा पसीना आने की समस्या हो तो वो लोग नहाते समय पानी में फिटकरी को घोलकर नहाने से पसीना आना कम हो जाता  पंसारी से संगे जराहत और फिटकरी लेकर दोनों पीस लें और इस आधा ग्राम चूर्ण की फंकी ताजे पानी के साथ या गाय के दूध के साथ सुबह, दोपहर और शाम दिन में तीन बार लें। कुछ ही दिनों के प्रयोग से अवश्य लाभ होगा।

2.  यदि चोट या खरोंच लगकर घाव हो गया हो और उससे खून बह रहा हो घाव को फिटकरी के पानी से धोएं तथा घाव पर फिटकरी का चूर्ण बनाकर बुरकने से खून बहना बंद हो जाता है।

3.  फिटकरी और काली मिर्च पीसकर दांतों की जड़ों में मलने से दांतों की पीड़ा में लाभ होते है।

4.  सेविंग करने के बाद चेहरे पर फिटकरी लगाने से चेहरा मुलायम हो जाता है।

5.  आधा ग्राम पिसी हुई फिटकरी को शहद में मिलाकर चाटने से दमा और खांसी में बहुत लाभ मिलता है।

6.  भुनी हुई फिटकरी 1-1 ग्राम सुबह-शाम पानी के साथ लेने से खून की उल्टी बंद हो जाती है।

 7. दांत दर्द से बचने के लिए फिटकरी और काली मिर्च को पीसकर दांतों की जड़ों में मलने से दांतों का दर्द ठीक हो जाता है।

8.  खुजली वाली जगह को फिटकरी वाले पानी से धोएं और बाद में उस जगह पर थोड़ा-सा कड़वा तेल लगा लें। उस पर थोड़ा-सा कपूर भी डाल लें।

*केरला नेचुरल हेल्थ केयर एक ऐसी संस्था है जो प्राकृतिक उपचारओं के माध्यम से शरीर को निरोगी बना सकते हैं*
*संपर्क करे का समय 3pm से 6pm*

*(Contact no:-9643048904)*
*Facebook link*.https://www.facebook.com/295464880971512/

https://www.youtube.com/channel/UCR4Nct41bN-7EUsZ-B48RiQ

https://twitter.com/KeralaaC/status/1052124836015890433?s=19

*Follow this link to join my WhatsApp group*

https://chat.whatsapp.com/BBERUkhAtQWGYfcwY6wvSj
[06/09, 9:23 PM] +91 73598 83635: *Special Features of Alum*

 1. People who have problem of excessive sweating from the body, then those people who take alum in water while bathing will reduce the sweating by taking both the gourd and alum from the grocer and grind this half gram powder of fresh water.  Take it with or with cow's milk three times a day in the morning, afternoon and evening.  Using a few days will definitely benefit.

 2. If the wound has occurred due to injury or scratches and bleeding is caused, wash the wound with alum water and make the powder of alum on the wound and stop bleeding.

 3. Grind alum and black pepper and rub it on the roots of the teeth, it provides relief in toothache.

 4. After saving, applying alum on the face makes the face soft.

 5. Licking half gram ground alum mixed with honey provides great benefit in asthma and cough.

 6. Taking 1-1 gram of roasted alum with water twice a day stops vomiting of blood.

 7. To prevent toothache, grinding alum and black pepper in the roots of teeth ends toothache.

 8. Wash the itchy area with alum water and then apply some bitter oil on the place.  Put some camphor on it as well.

*Kerala Natural Health Care is an organization that can make the body healthy through natural remedies*
 *Contact time 3pm to 6 pm*

 *(Contact no: -9643048904)*
 *Facebook link* http://www.facebook.com/295464880971512/

https://www.youtube.com/channel/UCR4Nct41bN-7EUsZ-B48RiQ
 https://twitter.com/KeralaaC/status/1052124836015890433?s=19

 *Follow this link to join my WhatsApp group*

https://chat.whatsapp.com/BBERUkhAtQWGYfcwY6wvSj
[07/09, 9:55 AM] +91 73598 83635: झोप आणि  आपले आरोग्य !!
====================

जशी उत्तम रोगप्रतिकार शक्ती हि उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे,तसेच वयोमानानुसार उत्तम झोप हि सुद्धा उत्तम आरोग्यासाठी महत्वाची आहे.निरोगी आरोग्याचे गुपित आहार, व्यायाम यासोबतच झोपेवर अवलंबून असते. वयोमानानुसार प्रत्येकाला आवश्यक असणार्‍या झोपेचं गणित बदलते.  झोपेचे वेळापत्रक बिघडले कि पचनसंस्था बिघडते...आणि मग लागोपाठ सगळ्याच शरीरातील एकएक संस्था बिघडू लागतात. आणि माणूस आजारी पडतो .
म्हणूनच Sleep Health Journal ने सुचवल्याप्रमाणे तुमच्या जीवनशैली आणि वयानुसार तुम्हांला किती तास झोपणे आवशय्क आहे हे जाणून घ्या.

नवजात बालकं - नुकतेच जन्मलेले ते 3 महिन्याचे बाळ सुमारे 14-17 तास नियमित झोपते.
4-11 महिन्याच्या मुलांना 12-15 तासांची झोप आवश्यक आहे.
1-2 वर्षांच्या मुलांना 11-14 तास झोप पुरेशी आहे.
6-13 वर्ष या शालेय वयोगटातील मुलांना 9-11 तास झोप नियमित आवश्यक असते.
14-17 वर्षातील किशोरवयीन मुलं नियमित 8-10 तास झोपणे आवश्यक आहे.
18-25 वयातील तरुण मंडळी सुमारे 7-9 तास झोपणे सामान्य आहे.
26- 64 या प्रौढ वयोगटातील मंडळीदेखील 7-9 तास झोपणे आवश्यक आहे.
64 हून अधिक वयोगटातील लोकांना 7-8 तास झोप पुरेशी असते.
[07/09, 9:56 AM] +91 73598 83635: ◾मणक्याचे आजार -
मणक्याचा आजार झालेल्या रुग्णामध्ये कंबरेच्या किंवा मानेच्या मणक्यामधील वंगणासारखा पदार्थ कमी झाल्यामुळे दोन मणके हे एकमेकांवर घासल्याने मणक्याची झीज होऊन, त्या ठिकाणी गॅप तयार होतो किंवा मणक्यातील गादी घासली जाते. सायटीका नस दबली जाते.
◾लक्षणे-रुग्णास हातापायांना मुंग्या येतात किंवा दुखते ,कंबरेत दुखणे,सकाळी उठताना त्रास होणे. ,चालताना त्रास होणे किंवा चालता न येणे. ,पायाच्या मागील बाजूने कंबरेपर्यंत शीर दुखणे,मांडी घालून खूप वेळ बसू न शकणे,शौचाला बसता न येणे,चक्कर येणे.इ.
◾कारणे
१.डोक्यावर, खांद्यावर किंवा पाठीवर जड वजनाच्या वस्तू उचलणे.
२.खड्डे असलेल्या रस्त्यावरून सतत मोटारसायकलवरून प्रवास करणे.
३.अपघातामुळे मणक्याला इजा होणे, सतत बैठे काम करणे.
 ४.पोट साफ न होणे, सतत वेदनाशामक औषधी खाणे.
५.स्त्रियांमध्ये पाळी बंद झाल्यानंतर हाडांना येणारा ठिसूळपणा.
६.गर्भाशयाची पिशवी काढून टाकणे.
७.आहार -जेवणामध्ये वातदोष वाढवणारे पदार्थ अधिक असणे उदा. चवळी, बटाटे, हरभरा डाळ, वाटाणे, तळलेले पदार्थ, अति तिखट पदार्थ इ. अनेक कारणांमुळे शरीरात वात दोष वाढून दोन मणक्यातील वंगणासारखा स्निग्ध पदार्थ कमी होऊन मणक्याचे आजार उद्भवतात. ◾आयुर्वेदामध्ये मणक्यांच्या विकारावर अत्यंत उपयुक्त व स्थायी स्वरूपाचे पंचकर्म उपचार उपलब्ध आहेत. बस्ति,पिण्डस्वेद,अग्निकर्म,औषधी उपचार यांच्या  सहाय्याने असाध्य वाटणारा हा आजार आयुर्वेदाने कमी होतो असा अनुभव आहे
[07/09, 9:56 AM] +91 73598 83635: ◾पोटाचे आजार ,पचनाच्या समस्या

 -सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे व बैठे काम,सतत गाडीचा वापर,व्यायामाचा अभाव ,पायी चालणे नसल्यामुळे  ,चुकीचे खाणे पीणे यामुळे अपचनाच्या अनेक  समस्या वाढत आहेत.
◾आजाराची कारणे –
१) वेळी-अवेळी चुकीचे जेवणे,
२) जेवणानंतर पुन्हा जेवणे,
३) भूक नसताना जेवणे,
४) भुकेचे वेळी पाणी पिणे,
५) पचावयास जड, थंड, तेलकट, तूपकट, मसालेदार व खूप तिखट पदार्थ खाणे,
६) तहान असताना पाणी न पिणे,
७) अत्यंबुपान
८) चहा, कॉफी, पान, तंबाखू, विडी, सिगारेट, तपकीर यांचा वापर,
९) चुकीची औषधे

*लक्षणे –*
१. मलप्रवृत्तीस वेळ लागणे, जोर करावा लागणे, जोर करूनही पुरेशी मलप्रवृत्ती न होणे
३. मलाचे स्वरूप चिकट,आवयुक्त किंवा खडा असणे
४. मलामध्ये जंत-कृमी असणे.
५. काही खाऊ नये अशी इच्छा होणे, कमी भूक लागणे.
६. शौचासला आग होणे,मुळव्याधीची लक्षणे उत्पन्न होणे, रक्त पडणे
७. पोट फुगणे, पोट डब्ब होणे, पोटाच्या खालच्या भागात वायू धरणे, अजीर्ण होणे.
८. चक्कर येणे, डोळे दुखणे, त्वचा निस्तेज होणे, अंगाला खाज सुटणे, डोळे व लघवी पिवळी होणे.

*पथ्यापथ्य –*

* वेळेवर व थोडी भूक ठेवून जेवावे. आग्रहापोटी जास्त जेवू नये,रात्री उशीरा जेवू नये.
* जेवणात तेलकट, तुपकट, जड, खूप थंड, खूप तिखट, मसालेदार पदार्थ, शिळे अन्न असू नये.
* कठीण मल असणार्‍यांनी तूप व तेलाचे आहारातील प्रमाण वाढवावे
*कोमट पाणी प्यावे,
*जेवणानंतर  एका तासाने पाणी प्यावे
◾पचनाच्या समस्या दीर्घकाळापासून असेल तर त्यांनी बस्ति पंचकर्म करुन घ्यावे
◾उदर परिक्षण,नाडी परीक्षण करुन घेऊन आयुर्वेदिक औषधोपचाराने पचनाच्या समस्या झपाट्याने कमी होतात
◾अनेक तपासण्या करुनही ज्यांना काही फायदा होत नसेल  त्यांना आयुर्वेदाने नक्की फायदा होतो
[07/09, 9:56 AM] +91 73598 83635: आणि दातदुखीचा त्रास
===========================

दातदुखीचा त्रास फारच वेदनादायी असतो. अशावेळी कॉम्बिफ्लेमसारख्या पेनकिलर घेऊन तात्पुरता त्रास शमवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र त्याचा शरीरावर परिणाम होतो हे तुम्हांला ठाऊक आहे का ? काही अतिगरम किंवा थंड पदार्थ खाल्ल्याने अचानक तीव्र दातदुखीचा त्रास होतो. मग या दुखण्यावर इतर उपचारांपेक्षा काही नैसर्गिक आणि सुरक्षित उपाय करणे अधिक फायद्याचे ठरते. दातदुखी कमी करण्यासाठी ‘पेरूची पानं’ फायदेशीर ठरतात. पेरूच्या पानांनी दातदुखीचा त्रास कमी करण्याआधी जाणून घ्या दातदुखीचा त्रास नेमका कशामुळे जडला आहे.
पेरूच्या पानांनी कशी कमी होते दातदुखी ?
बॅक्टेरियल इंफेक्शन आणि दातांच्या अपुर्‍या स्वच्छतेमुळे अनेकांना दातदुखीचा त्रास होतो. यावर पेरूची पानं हा रामबाण उपाय आहे. पेरूच्या पानांमध्ये फ्लॅवोनॉईड्स तसेच अ‍ॅन्टी बॅक्टेरियल, दाहशामक घटक असल्याने दातदुखीचा त्रास कमी करण्यास नक्कीच फायदा होतो. दातदुखी कमी करण्यासोबतच
पेरूच्या पानांचा दातदुखी कमी करण्यासाठी कसा कराल उपयोग ?
पेरूच्या पानामधील दाहशामक घटक दातदुखीचा त्रास कमी करण्यासोबतच माऊथ अल्सरचा त्रास कमी करण्यासही फायदेशीर ठरतात. मग पहा कोवळ्या पेरूच्या पानांंचा दातदुखी कमी करण्यासाठी कसा कराल वापर ?
ताजी पेरूची पानं तोडून स्वच्छ धुवा. ती कोवळी पानं दाताखाली चघळा. त्या पानांमधून निघणारा रस दुखणार्‍या दातांपर्यंत पोहचू द्या.
दातदुखीचा त्रास कमी करण्यासाठी 3-4 ताजी पानं पाण्यात उकळा. त्यामध्ये मीठ मिसळून या पाण्याचा वापर माऊथवॉश म्हणून करा. दातदुखी कमी करण्यासाठी या पाण्याचा वापर करून गुळण्या करा आणि पाणी पुन्हा बाहेर फेका.
पेरूच्या पानांनी दातदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते. परंतू हा एक घरगुती उपाय आहे. दातदुखीचा त्रास फारच वाढल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. केवळ घरगुती उपायांवर अवलंबून राहू नका.
[07/09, 9:56 AM] +91 73598 83635: कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम
=================
डोळ्यात डोळे घालून पाहणार्‍या तरुणाईला लव्हेरिया व्हायचा, मग मन सैराट होऊन उडायला लागायचं… आता मात्र तरुणाईला कॉम्प्युटरचे वेड लागलंय… त्याच्याच डोळ्यात डोळे घालून तासन्तास बसायचं… नंतर मोबाईलवर वेळ घालवायचा… उरलंच काही तर टी.व्ही. आहेच. परिणाम भयानक… एका नव्या आजाराचा जन्म. कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम… मराठीत गंमतीने ‘कॉम्प्युडोळेरिया’ म्हणायला हरकत नाही… पण हा आजार तरुणाईत बळावतोय… हे गंभीर आहे.
पण हा कॉम्प्युटर व्हीजन सिंड्रोम प्रकार भयानक आहे. कधी काळी ‘चाळिशी’ आल्याचं चष्मा लागल्यानंतर कळायचं. पण आता लहान मुलाबाळांनासुद्धा डोळ्यावर चष्मा सावरत फिरावं लागतंय. हा सारा प्रकार किंवा परिणाम आहे तो याच ‘कॉम्प्युडोळेरिया’चा कॉम्प्युटर किंवा मोबाईलमध्ये वारंवार, तासन्तास डोळे घालून बसल्यामुळे आलेल्या ताणाचा हा परिणाम. दृष्टी अधू होते.एअर कंडिशनमध्ये बसून कॉम्प्युटरवर काम करताना माणूस नेहमी जेवढी डोळ्यांची उघडझाप करतो तेवढी होत नाही. साहजिकच डोळे उघडझाप केल्यामुळे स्वच्छ होतात, तो व्यायामच कमी होतो. परिणाम डोळ्यावर ताण आणि अश्रू पडद्याच्या कार्यात अडथळा यामुळे दृष्टी धूरकट होते
डोळे चुरचुरणे, मान आणि डोके दुखणे, डोळ्यांची जळजळ असा डोळ्यांशी संबंधित काही त्रास होत असेल तर त्याचा आणि तुमच्या कम्प्युटरचा नक्कीच संबंध आहे. कम्प्युटर, लॅपटॉप, टॅब आणि मोबाइलच्या अतिवापरामुळे कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम या आजाराचे प्रमाण वाढू लागले. सध्याच्या उच्च तंत्रज्ञानाच्या युगात संगणकाचा वापर अनिवार्य झाला आहे. केवळ माहिती-तंत्रज्ञानच नव्हे तर इतर अनेक क्षेत्रांमध्येदेखील कर्मचारी तासनतान संगणकावर काम करताना दिसतात. विद्यार्थी दशेत विविध प्रकल्पांसाठी आणि गेम्ससाठी संगणकाचा वापर केला जातो. हल्ली तर लहान मुलेही संगणकावर तासनतास गेम खेळत असल्याचं पहायला मिळतं. परंतु कोणत्याही कारणानं संगणकासमोर तासनतास बसण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. ते वेळीच जाणून घेणं गरजेचं ठरणार आहे. मुख्यत्वे संगणकासमोर तासनतास बसण्यानं पाठ, मान आणि मणक्‍याचे विकार, खांदा दुखणं अशा समस्यांना तोंड देण्याची वेळ येते. त्याच बरोबर संगणकाच्या अधिक वापरानं डोळ्यांवरही अनेक दुष्परिणाम होत असतात. यालाच “कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम’ असं म्हटलं जातं.

गेल्या दोन दशकांपासून वैद्यकीय क्षेत्रात जसा नवनवीन क्षेत्रांचा समावेश झालेला आपणास दिसतो त्याप्रमाणेच आपणच निर्माण केलेल्या वस्तूंचा वापर नीट झाल्यामुळे किंवा अतिवापरामुळे ‘कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम’ ह्य़ा नवीन व्याधीची उत्पत्ती झालेली आहे.
कॉम्प्युटर स्क्रीनकडे काम करताना एकटक पाहण्यामुळे पापण्यांची उघडझाप जवळजवळ थांबविली जाते. याचा दुष्परिणाम म्हणून डोळ्यांपुढे तरलणारा अश्रूंचा थर शरीराच्या व वातावरणातल्या उष्णतेमुळे बाष्पीभवन होऊन उडून जातो. यामुळे डोळ्यांचे पोषण खंडित होते.
एरवी पापण्यांची उघडझाप झालेली फक्त एखादी वस्तू बघण्याची क्रिया कशी होते, ते आपण थोडक्यात पाहू म्हणजे कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम का होतो हे आपणास लगेचच लक्षात येईल.
वस्तुकडे पाहण्याची प्रक्रिया सुरू होते, तेव्हा आपली नजर त्या वस्तूवर स्थिर होते. मेंदूकडून आलेल्या आज्ञेनुसार पापण्यांची उघडझाप करण्याची क्रिया काही क्षणापुरते थांबविली जाते. त्या वस्तूचे पूर्ण आकलन झाल्यानंतर व त्या वस्तूचे ज्ञान झाल्यानंतर मेंदूच्या आज्ञेप्रमाणे नजर त्या वस्तूपासून दुसरीकडे हलविली जाते व पापण्यांची उघडझाप पूर्ववत सुरू राहते.
कॉम्प्युटर टीव्ही, मोबाइल गेम, ड्रायव्हिंग, सततचे निक्षूण पाहण्याचे काम या सर्व गोष्टींमुळे डोळ्यांच्या पापण्यांची नैसर्गिक हालचाल थांबविली जाते. या दरम्यान डोळ्यांना ओलावा देण्यास व पोषण करणारा असा अश्रूंचा स्तर शरीराच्या उष्णतेमुळे व बाहेरच्या हवामानाच्या परिस्थितीनुसार लगेचच बाष्पीभूत होतो. वारंवार घडणाऱ्या या प्रक्रियेमुळे अगदी अलगद नकळत होणारी पापण्यांची उघडझाप हळूहळू जाणीव देऊ लागते. पापण्यांच्या या घर्षणामुळे आणखी उष्णता निर्माण होते. हा दोष वाढत गेल्यास डोळ्यांवर असलेला अतिनाजूक पेशींचा थर कमी होऊन चेतातंतू Nerve) उघडय़ा पडतात. त्यावरून पापणी घासली गेल्यास सुया टोचल्याप्रमाणे वेदना होतात. प्रकाश सहन होत नाही. पापण्यांची अतिप्रमाणात उघडझाप चालू होते व परिणामत: सलग काम करणे अशक्य होऊन बसते आणि परिणामत: पुढे पुढे डोळ्यांचा हा कोरडेपणा अनेक रोगांना आमंत्रण देतो.

कॉम्प्युटर सिंड्रोमची लक्षणे -
१) डोळ्यांचा थकवा, २) डोळ्यांचा कोरडेपणा, ३) धुरकट दिसणे, ४) दोन दोन वस्तू दिसणे, ५) मान आणि खांदेदुखी, ६) डोकेदुखी, ७) प्रकाश सहन न होणे, ८) डोळ्यांची आग होणे, ९) डोळ्यांची उघडझाप करताना खुपणे, १०) डोळ्यांमध्ये सुया टोचल्याप्रमाणे संवेदना.

अशी लक्षणं दिसू लागताच त्याकडं दुर्लक्ष न करता वेळीच उपचार गरजेचे ठरतात. अन्यथा गंभीर परिणामांना सामोरं जाण्याची वेळ येते. परंतु आपल्या सभोवतालचं वातावरण आणि डोळ्यांची योग्य काळजी घेतल्यास ही लक्षणं कमी होऊ शकतात.

काय काळजी घ्याल-
* कॉम्प्युटर स्क्रीन डोळ्यांपासून २० ते २६ इंच अंतरावर असावा.
* स्क्रीन डोळ्यांच्या खालच्या पातळीवर असावा.
* स्क्रीनचा कोन १० ते २० अंशात वळलेला असावा.
* अक्षरांचा आकार स्पष्टपणे वाचता येईल असा ठेवावा.
* स्क्रीनचा ब्राइटनेस आणि कॉन्ट्रास्ट सहन होईल असा ठेवा.
* डोळ्यांच्या रक्षणासाठी ‘ब्रेक बनता है।’ अर्थात छोटीशी विश्रांती.
* २०- २०- २० चा नियम कटाक्षाने पाळा दर २० मिनिटांनी.
* २० फूट लांबवर असलेल्या वस्तूकडे २० सेकंद पाहात राहा.

पुढील गोष्टी लक्षात असू द्या -
* कॉम्प्युटर स्क्रीनमध्ये घरातील टय़ूबलाइटच्या तुलनेत १/८ ( एकअष्टमांश) प्रत्यावर्तित किरणोत्सर्ग असतो. याचा डोळ्यांवर दुष्परिणाम जवळजवळ नाहीच.
* अ‍ॅन्टी ग्लेअर कोटिंगचे चष्मे स्क्रीनचा चमकदारपणा कमी करतात. परंतु कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोमची लक्षणे नाहीशी करीत नाहीत. तसाच उपयोग अँटिग्लेअर स्क्रीनचा होतो.
* सतत स्क्रीनसमोर काम असणाऱ्या व्यक्तींनी अस्फेरिक (Asphric) चष्म्याचा वापर करावा.
* कॉम्प्युटर चष्म्याविषयी आपल्या नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
‘कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम’ हा जरी ह्य़ा दशकातला असला तरी डोळ्यांच्या अनैसर्गिक अतिवापरामुळे हा व्याधी होत आहे.

कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम टाळण्यासाठी काही सोपे उपायही करता येतात. त्यातील एक उपाय म्हणजे डोळ्यांची उघडझाप करणं. आपण साधारणत: एका मिनिटात 12 ते 15 वेळा डोळ्यांची उघडझाप करतो. परंतु संगणकावर काम करताना डोळ्यांची उघडझाप कमी प्रमाणात होते. परंतु डोळ्यांची उघडझाप होणं अतिशय महत्त्वाची असतं. कारण या उघडझापीमुळंच डोळ्यातील अश्रुंची स्थिरता टिकून राहते आणि डोळ्यात ओलावा राहतो. त्यामुळे संगणकावर काम करताना काळजीपूर्वक उघडझाप करणं गरजेचं ठरतं. हे लक्षात घेऊन संगणकावर सतत काम करणाऱ्यांनी डोळ्यांची पुरेशा प्रमाणात उघडझाप होत आहे ना, याकडं लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे.
सतत संगणकासमोर बसून काम केल्यानं डोळ्यांना थकवा येतो. हे लक्षात घेऊन अधुनमधून डोळ्यांचा व्यायाम करणं श्रेयस्कर ठरतं. त्यासाठी डोळे बंद करून बुब्बुळं घड्याळाच्या काट्यांच्या दिशेनं (क्‍लॉकवाईज) आणि विरूध्द दिशेनं (अँटीक्‍लॉकवाईज) अशा पध्दतीनं फिरवावीत. या उपायानं डोळ्यांचा थकवा कमी होण्यास मदत होते.
संगणकावर काम करताना 20-20 हा नियम लक्षात ठेवावा. त्यासाठी काम करताना दर 20 मिनिटांनी किमान 20 सेकंदांचा “ब्रेक’ घ्यायला हवा. या ब्रेकमध्ये 20 फूट अंतरावरील एखाद्या वस्तुकडं पाहणं किंवा डोळे बंद करून डोळ्यांना विश्रांती देणं, असं उपाय करता येतात. या शिवाय संगणावर काम करताना आणखी एक बाब लक्षात घ्यावी, ती म्हणजे संगणकावरील अक्षरांचा आकार (फॉंट साईज) पुरेसा मोठा असावा. संगणकासमोर बसल्यावर व्यक्‍ती आणि संगणक या दरम्यान असलेल्या अंतराच्या किमान तिप्पट अंतरावरून ही अक्षरं वाचता यायला हवीत. या शिवाय फिकट रंगाच्या पार्श्‍वभूमीवर गडद अक्षरांचा वापर करायला हवा. याही उपायानं डोळ्यांवर येणारा ताण कमी करता येऊ शकतो.
संगणकावर काम करताना नेहमी त्याचा पडदा (मॉनिटर) डोळ्यांपासून 20 इंच (60 सेंटीमीटर) अंतरावर असायला हवा. या मॉनिटरचा मध्य डोळ्यांच्या साधारणत: सहा ते आठ इंच खालच्या स्तरावर असावा. मॉनिटर हा नेहमी संबंधित व्यक्‍तिच्या अगदी समोर आणि मागील बाजूस 15 अंशाच्या कोनात कललेला असायला हवा. संगणक वापरताना अधिक कॉन्ट्रास्ट आणि कमी ब्राईटनेस या बाबी डोळ्यांसाठी उत्तम ठरतात. त्यामुळे त्या खोलीतील एकूण प्रकाशानुसार संगणकाची योग्य ठिकाणी व्यवस्था करावी. संगणक ज्या खोलीत ठेवण्यात आला आहे तिथं मॉनिटरबरोबरच इतर प्रकाश स्त्रोतही असावा. आणखी एक लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे संगणकाचा की-बोर्ड आणि माऊस हे नेहमी हाताच्या कोपराच्या खालच्या उंचीवर असायला हवेत. की-बोर्डच्या समोर मनगट टेकवायला जागा असल्यास ते सरळ राहतं. मनगट टेकवण्यासाठी जागा मऊ असायला हवी, याकडंही लक्ष देणं गरजेचं आहे.
या शिवाय आणखीही काही उपायांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ते म्हणजे डॉक्‍युमेंट होल्डर मॉनीटर एवढ्याच अंतरावर आणि उंचीवर असायला हवे. मॉनिटरवर थेट पडणारा प्रकाश टाळायला हवा किंवा त्यासाठी “अँटी ग्लेअर स्क्रीन्स’ वापरता येतात. संगणक असलेल्या खोलीत येणाऱ्या प्रकाशाचं नियंत्रण करण्यासाठी पडदे किंवा “ब्लाईंड्‌स’ बसवता येतात. हे सारे उपाय करूनही डोळ्यांचा त्रास कमी झाला नाही तर त्वरित नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.तेव्हा सावध राहा, वेळीच डोळ्यांची काळजी घ्या आणि निर्धास्तपणे उर्वरित आयुष्याचा आनंदाने उपभोग घ्या.
[07/09, 9:56 AM] +91 73598 83635: डोळ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी
====================

डोळ्यांसाठी अत्यंत आवश्‍यक व महत्वाची अशी काही पोषणमुल्ये :
डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी शरीराला जीवनसत्व, अ, क व इ, झिंक, व सॅलीनियम ही अँटीऑक्‍सिडंट्‌स, ओमेगा इत्यादी फॅटी आम्ले यांची आवश्‍यकता असते. ही पोषणमुल्ये पुढील अन्नपदार्थातून मिळतात –
1. केशरी, लाल, नारंगी, रंगाची फळे व भाज्या : जीवनसत्व ए किंवा याचा एक प्रकार म्हणजे बीटा कॅरोटीन, हे जीवनसत्व आपल्या डोळ्यांचे कार्य उत्तम व नियमितपणे करण्यासाठी अत्यंत आवश्‍यक आहे. खूप पूर्वीपासून आपण ऐकत आलो आहोत की गाजर डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप आवश्‍यक आहे. केवळ गाजरच नाही तर केशरी, लाल, नारंगी रंगाची फळे व भाज्या यांमध्ये हे जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा येऊ शकतो. तसेच रेटीना व कॉर्निया सारख्या डोळ्यातील अतिमहत्वाच्या भागांनाही कमकुवतपणा येण्याची शक्‍यता असते.
2. आंबट व बेरी प्रकारातील फळे : जीवनसत्व क हे आंबट फळे जसे आवळा, लिंबू, संत्री, मोसंबी इत्यादीमध्ये तसेच स्ट्रॉबेरी, शृजबेरी, रासबेरी मध्ये पण असते. सर्वसाधारणपणे संसर्गजन्य रोग होऊ नये म्हणून ही जीवनसत्वे सैनिकासारखे आपले रक्षण करत असतात. डोळ्यांच्या संसर्गापासून रक्षण व मोतीबिंदूची शक्‍यता बऱ्याच प्रमाणात कमी करण्याचे काम क जीवनसत्व करते.
3. सुका मेवा : ई जीवनसत्व हे अँटीऑक्‍सिडंट्‌सचे काम करते. जीवनसत्व अ चे ऑक्‍सिडेशन होण्यापासून वाचवते. आपण जसे घर घासून पुसून साफ करतो, किटाणूंचा कचऱ्याचा सफाया करतो, तसेच हे अँटीऑक्‍सिडंट्‌स फ्री रॅडीकल चा सफाया करतात. आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या क्रिया, हवेचे प्रदूषण, सिगारेट ओढणे इत्यादींमुळे फ्री रॅडीकल्स तयार होतात. बदाम, अंड, वनस्पतीजन्य तेल इत्यादी मध्ये ई जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असते.
4. पालेभाज्या – हिरव्या पालेभाज्यांमध्ये अम्प्युटीन, झॅकसंथीन हे अँटीऑक्‍सिडंट्‌स भरपूर प्रमाणात असतात. स्नायूंच्या ऱ्हासाची व मोतीबिंदूची शक्‍यता कमी करण्यात यांचा महत्वाचा वाटा आहे. स्नायूंचा ऱ्हास ही सर्व वयस्क लोकांमध्ये आढळून येणारी अवस्था आहे. रेटीनाचा मधला भाग काम करेनासा होतो. हे टाळण्यासाठी भरपूर पालेभाज्या मिक्‍स असलेले सलाड खाणे आवश्‍यक आहे .
5. अंडे – अंड्याच्या पिवळ्या बलकामध्ये कॅरोटीन व ल्युपिन हे दोन्ही डोळ्यांसाठी आवश्‍यक असलेले पोषणमूल्य असतात. त्यामुळे रेटीना तंदुरुस्त राहण्यास मदत होते.
6. मासे – ट्युना, साल्मन इत्यादी प्रकारचे मासे डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम असतात. ओमेगा इत्यादी फॅटी आम्ले यासाठी हे मासे, तसेच आक्रोड, सोयाबीनची उत्पादने, या सगळ्यामुळे डोळ्यांचा कोरडेपणा जातो. डोळे तजेलदार दिसतात.
7. झिंक – झिंक हे खनिज मदतनिसाचे काम करते. आपल्या यकृतात साठवलेले जीवनसत्व अ यकृताकडून डोळ्याच्या रेटीना पर्यंत आणण्याचे काम झिंक हे खनिज करते. काही फळे, भाज्या व मुख्यत्वे प्राणिज पदार्थ व मासे यात झिंक असते.
समतोल आहार, नियमित व्यायाम, वजन नियंत्रणात ठेवणे, स्वच्छता तसेच पोषकतत्वांचा आहारात समावेश करण्यासोबतच काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

– डोळ्यासाठी उन्हाच्या चष्म्याचा वापर करा. फॅशन म्हणून नव्हे, तर सुर्यकिरणांपासून बचाव करण्यासाठी गॉगल वापरावा.
– भरपूर पाणी प्यावे. आपला डोळा पाण्यासारख्या पदार्थाने वेढलेला आहे. आपण जितके वेळा पापणी उघडझाप करतो, तितके वेळा धुळीचे कण व इतर गोष्टी डोळ्यात जात असतात पण हा पातळ पदार्थ आपल्या डोळ्याचे सतत रक्षण करत असतो व डोळ्याला कोरडेपण जाणवू देत नाही
– भडक रंगाच्या भाज्यांचे सलाड आहारात नक्कीच असावे. जसे पालक, बीट, कोथिंबीर, गाजर इ. हे सलाड अनेक गोष्टी एकत्र करून खावे. उदाहरणार्थ भाजी + फळे + थोडा सुकामेवा + कडधान्य + ऑलिव्ह तेल इत्यादी एकत्र खावे
– डोळ्यांना कटाक्षाने आराम द्यावा. यासाठी 20-20-20 चा नियम पाळावा. दर 20 मिनिटांनी 20 फुट लांबीची वस्तू, 20 सेकंदांसाठी पाहावी यामुळे काम करताना डोळ्यावर येणारा ताण हलका होतो व डोळ्याचे आरोग्य राखले जाते.

सौजन्य - आश्‍लेषा भागवत, आहारतज्ज्ञ
[07/09, 10:58 AM] +91 73598 83635: *सूखी खांसी से लेकर सौन्दर्य समस्याओं को दूर करे मुलहठी, जानिए इसके गुण*

1. अगर आप सूखी खांसी या गले की समस्याओं से परेशान हैं, तो मुलहठी आपके काम की चीज है। काली मिर्च के साथ पीस कर मुलहठी का सेवन, सूखी खांसी में तो लाभकारी है ही, साथ ही इसे चूसने या उबालकर सेवन करने से गले की खराश, दर्द आदि में भी लाभ होता है।

2. मुलहठी चेहरे की खूबसूरती को बढ़ाने का काम करती है। इसे घिसकर लगाने पर चेहरे के दाग और मुंहासे ठीक हो जाते हैं, साथ ही यह आपकी त्वचा को जवा बनाए रखने में महत्वपूर्ण भूमिका निभाती है। मुलहठी रक्त को भी शुद्ध करती है जिससे त्वचा की समस्याएं नहीं होती।

*केरला नेचुरल हेल्थ केयर एक ऐसी संस्था है जो प्राकृतिक उपचारओं के माध्यम से शरीर को निरोगी बना सकते हैं*
*संपर्क करे का समय 3pm से 6pm*

*(Contact no:-9643048904)*
*Facebook link*.https://www.facebook.com/295464880971512/

https://www.youtube.com/channel/UCR4Nct41bN-7EUsZ-B48RiQ

https://twitter.com/KeralaaC/status/1052124836015890433?s=19

*Follow this link to join my WhatsApp group*

https://chat.whatsapp.com/BBERUkhAtQWGYfcwY6wvSj
[07/09, 2:20 PM] +91 73598 83635: *असमय सफेद हो रहे हैं बाल तो करें ये 5 घरेलू उपाय*

*1. मेहंदी :-* सफेद बालों को नेचुरल कलर देने के लिए मेहंदी का इस्तेमाल बेहतर है। बालों पर केमिकल युक्त कलर करने के बजाए मेहंदी लगाने से बालों में चमक बनी रहती है और कोई नुकसान भी नहीं होता। बालों में मेहंदी लगाने के लिए इसे रातभर भिगोकर रख दें, फिर अगले दिन इसमें कॉफी और नींबू का रस मिलाकर बालों पर लगाएं।

*2. चाय पत्ती:-* चाय पत्ती में एंटीऑक्सीडेंट गुण पाए जाते हैं, जो बालों के रंग को डार्क करने के साथ-साथ सफेद बालों की ग्रोथ को भी कम करने में सहायक होते है। इसके लिए चाय पत्ती को पानी में उबालकर ठंडा कर लें। फिर इससे बालों की जड़ों में मसाज करें और एक घंटे बाद सादे पानी से बाल धो लें। याद रखें कि चाय पत्ती की मसाज के बाद बालों में शैंपू न करें।

*3. तिल और बादाम का तेल: -* बादाम तेल में कई न्यूट्रिएंट्स होते है जो बालों की ग्रोथ को बढ़ाकर उन्हें झड़ने से रोकते है। साथ ही बादाम तेल बालों को लंबे समय तक काले रखने में मदद करता है। वहीं तिल का तेल भी बालों के लिए बहुत फायदेमंद होता है। इसलिए इन दोनों में से किसे एक से हफ्ते में कम से कम 2 बार बालों में मालिश जरूर करें।

*4. आंवला :-* आंवले में एंटीऑक्सीडेंट्स होते हैं, जो बालों के सफेद होने और डैमेज होने को रोकते है। स्वस्थ्य बालों के लिए आंवले का सेवन किया जा सकता है साथ ही आंवले का पॉवडर मेहंदी में मिलाकर लगाएं।

*5. मेथी दाना :-* मेथी दाने में भी ऐसे कई न्यूट्रिएंट्स पाए जाते हैं, जो बालों को समय से पहले सफेद होने से रोकते हैं। मेथी दाने को इस्तेमाल करने के लिए आप उन्हें पानी में भिगोकर पीस लें। इसके बाद उसका पेस्ट बनाकर नारियल या बादाम के तेल में मिलाकर बालों की जड़ों में लगाएं। जल्दी सफेद बालों की समस्या से छुटकारा मिल जाएगा।

*केरला नेचुरल हेल्थ केयर एक ऐसी संस्था है जो प्राकृतिक उपचारओं के माध्यम से शरीर को निरोगी बना सकते हैं*
*संपर्क करे का समय 3pm से 6pm*

*(Contact no:-9643048904)*
*Facebook link*.https://www.facebook.com/295464880971512/

https://www.youtube.com/channel/UCR4Nct41bN-7EUsZ-B48RiQ

https://twitter.com/KeralaaC/status/1052124836015890433?s=19

*Follow this link to join my WhatsApp group*

https://chat.whatsapp.com/JVBcaxiMKO6Kjb1boZeCrv
[08/09, 9:13 AM] +91 73598 83635: अनेक महिलांना मासिक पाळीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारींना सामोरं जावं लागतं.

कधी कधी काही महिन्यांपर्यंत पाळी न येणं तर कधी २१ दिवसांच्या अगोदरच रक्तस्राव सुरू होणं, अशा प्रकारच्या तक्रारी तर नेहमीच्याच... या सगळ्या तक्रारी निर्माण होतात त्या हार्मोन्समध्ये झालेल्या बदलांमुळे... यावर तुम्ही काही घरगुती उपाय करून हा त्रास दूर करू शकता.

१. रात्रभर सफेद तीळ पाण्यात भिजवून ठेवा त्यानंतर हे पाणी दिवसातून दोन वेळा प्या.

२. जीऱ्याचं पाणी पिल्यानं मासिक पाळी नियंत्रणात राहते... सोबतच त्यामुळे होणाऱ्या त्रासापासूनही आराम मिळतो. जिऱ्यांमध्ये असलेल्या लोहामुळे महिलांना मासिकपाळी दरम्यान होणारा त्रास कमी होतो. यासाठी एक चमचा जिऱ्यात एक चमचा मध मिसळून त्याचं दररोज सेवन करा.

३. कच्ची पपई खाल्लानं तुमच्या मासिक पाळी संदर्भात अनेक तक्रारी दूर होतील. यामध्ये भरपूर पोषण, अॅन्टीऑक्सिडंट असतात.

४. जास्वंदाचं फुल शरीरातील इस्ट्रोजेन आणि प्रोजिस्ट्रॉनला बॅलन्स करून मासिक पाळी नियमित करण्यास मदत करतं.

५. तुळशीच्या पानांच्या रसात एक चमचा मध मिसळून घ्या... यामुळे मासिक पाळी नियमित होण्यास मदत होईल.

६. दररोज द्राक्षांचा रस पिल्यानं तुम्हाला अनियमीत मासिक पाळीपासून सुटका मिळेल.

७. धने किंवा बडिशेपच्या दाण्यांचा काढा दिवसातून एकदा घ्या. धने किंवा बडिशेप रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी हे पाणी प्या. यामुळेही तुमचा त्रास दूर होईल.
[08/09, 1:04 PM] +91 73598 83635: ह्या क्रुती केल्यावर तुमचं रक्त वाढेल आणि मुंग्या येणं बंद होईल...

शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे काही लोकांना अशक्तपणा जाणवतो, दम लागतो, सतत थकवा जाणवतो. अशा आणि विविध समस्या तुम्हाला जाणवत असतील तर तुमच्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी आहे. मात्र, रक्त वाढविण्यासाठी उपाय केले पाहिजेत. त्याच्यावर आधारित काही टीप्स...

१. शरीरात रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी मोड आलेल्या धान्यांचा रोजच्या आहारात समावेश करा.

२. एक ग्लास सफरचंदाचा ज्यूस नेहमी प्यावा.

३. सफरचंदाच्या ज्युसमध्ये बीटचा रस आणि चवीनुसार मध टाकावा. कारण या मिश्रणात लोहचे प्रमाण जास्त असते. किंवा नियमित बीट खाल्याने रक्त वाढण्यास मदत होते.

४. रात्रीच्या जेवणानंतर शेंगदाणे आणि गूळ एकत्र चावून खावा.

५. चहा आणि कॉफी पिण्याचे प्रमाण कमी करावे.

६. दोन चमचे तीळ दोन तास पाण्यामध्ये भिजवून ठेवा. नंतर पाणी गाळून तिळआची पेस्ट करुन घ्या. यामध्ये मध मिसळून दिवसातुन दोन वेळेस हे मिश्रण खावे. त्यामुळे रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते.

७. तसेत दिवसातून दोन वेळेस थंड पाण्याने स्नान करा. आणि सकाळी थोडा वेळ सूर्यप्रकाशात बसा.

८. दिवसातून एक वेळेस गवती चहा, दालचिनी, बडीशेप सम प्रमाणात घेऊन चहा तयार करुन प्या.

९. मीठ आणि लसणाचे नियमित सेवन करावे, त्यामुळे रक्ताचे प्रमाण वाढते.

१०. टॉमेटोमध्ये भरपूर प्रमाणात 'व्हिटॅमिन सी' असल्यामुळे रक्त वाढवण्यास मदत होते.

या सर्व घरगुती टीप्सचा वापर केल्यास तुमच्या शरीरातील रक्ताची कमतरता दूर होईल आणि तुम्ही निरोगी आणि सुदृढ राहाल.
[08/09, 1:05 PM] +91 73598 83635: 🌹 *गुटगुटित बाळासाठी 'बाळगुटी'* 🌹

सगळ्यांनाच आपलं बाळ हसरे आणि गुटगुटीत हवे असते . गुटगुटीत बाळासाठी आयुर्वेदाने बाळगुटी सांगून ठेवली आहे. हा एक अनमोल ठेवा आहे.बाळगुटी याचा अर्थ काही ठराविक प्रकारच्या औषधांचे उगाळून केलेले मिश्रण !
  पण सध्याच्या आधुनिक युगात आपण आपलेच अनमोल शास्त्र विसरत चाललो आहे. बाळगुटी द्यावी-- देऊ नये ?याबद्दल समज गैरसमज पसरताना दिसतात .
  बालगुटीतील औषधांचा योग्य प्रकारे वापर झाल्यास एका सुदृढ बालकांचे पालक झाल्याचा आनंद प्रत्येक दाम्पत्याला होईल. या बालगुटीतील औषधांमुळे बाळाचा सर्दी ,खोकला ,जंत, पोटात मुरडा येणे ,ताप येणे, दात निघतांना होणारा त्रास ,वारंवार आजारी पडणे इत्यादी अनेक आजारांवर मात करता येते .
व्याधी प्रतिकार क्षमता वाढते, भूक वाढते ,बुद्धी -आकलन शक्ती वाढते ,झोप पुरेशी होते ,आईला देखील आराम मिळतो आणि तिचे देखील स्वास्थ्य व्यवस्थित राहते .

   *औषधे*---बाळगुटी मध्ये बदाम,ज्येष्ठमध ,खारीक ,सागरगोटा, वेखंड ,जायफळ, मुरड शेंग, अश्वगंधा ,पिंपळी ,सुंठ ,कायफळ, हिरडा,बेहडा ,नागरमोथा,अतिविषा,काकडसिंगी ,हळकुंड, कुडासाल, डिकेमाली इत्यादी अनेक औषध द्रव्ये असतात.        वेगवेगळ्या व्याधीनुसार एक दोन वेढे कमी अधिक करून औषधींचा उपयोग करावा .

  *काळजी*---(precautions)-- वरील सर्व औषधद्रव्य ठेवण्यास स्टीलचा डबा किंवा काचेची स्वच्छ बाटली असावी. प्रत्येक वेळी गुटिचे सामान स्वच्छ पुसून, कोरडे करूनच ठेवावे.कारण दुधात उगाळल्यानंतर तशीच ओलसर राहिल्यास त्यावर बुरशी येऊन जंतूसंसर्ग (इन्फेक्शन) होण्याची शक्यता असते. म्हणूनच गुटि ठेवण्याचे भांडे ,औषधी वस्तू, उगाळणारी सहान, वाटी, चमचा, बोंडले इ.च्या स्वच्छतेची काळजी घ्यावी.
 बाळगुटी चे मिश्रण कमीत कमी पहिले सहा ते आठ महिने तरी बाळाला द्यावे .
सकाळ -संध्याकाळ अशा दोन वेळेस गुटी द्यायला हरकत नाही. दगडी सहान स्वच्छ धूवुन ,त्यावर आईचे दूध चार ते पाच चमचे टाकून त्यात या औषधांचे वेढे उगाळून गुटि बनवावी. पूर्वी ही गुटि बाळांना पाजण्यासाठी खास आकार आकाराचे चांदीचे उपकरण वापरले जाई ,त्याला "बोंडले" असे म्हणत .त्यातून व्यवस्थितपणे गुटि बाळाच्या तोंडात सोडता येते.
  अगदी आईचे दूध शक्य नसल्यास गाय ,म्हैस आदींच्या दुधातून देखील गुटि देता येते . पण वरील दूध उकळून निर्जंतुक करून घ्यावे.गुटि ताजीच वापरावी .फ्रिजमध्ये ठेवू नये . बालकांच्या व्याधीनुसार औषधांचे वेढे कमी जास्त करावे लागतात, म्हणूनच या औषधांविषयी  पाहू या
*१.बदाम*-- सप्तधातू वर्धक, बुद्धिवर्धक , प्रमाण १० ते१२ वेढे.
*२.खारीक*-- बलवर्धक, हाडाना पोषक ,उंची वाढविणारे प्रमाण ८ते१० वेढे
*३.जायफळ*--- निद्रा कर, बुद्धिवर्धक, वजन वाढविणारे प्रमाण ४ ते ५ वेढे.आतड्यांची गती कमी करून, पचन सुधारून जुलाब थांबविण्यासाठी, जायफळ मदत करते .पोट दुखणे थांबवते.
परंतु बाळाची शी जर फार कडक असेल तर जायफळ वेढे थांबवावे . व जुलाब होत असतील तर वाढवावे.
प्रमाण फार जास्त झाल्यास खूप झोप येते .म्हणून जपून वापरावे .
*४. ज्येष्ठमध* --धातु पोषक, त्वचा छान ठेवते, पित्तशामक असल्याने उन्हाळ्यात तसेच ऑक्टोबरमध्ये विशेष उपयोगी .सर्दी ,खोकला, कफ होणे यात उपयोगी .प्रमाण सात ते आठ वेढे.
 रक्तातील उष्णता कमी करते, बाळाचा रंग उजळते, शरीराला हितकर, आयुष्यवर्धन, मांसधातूचे पोषण करणारे ,डोळ्यांना हितकर आहे .
*५.सागरगोटा*--जंतुनाशक, पोट दुखणे ,मुरडा येणे, ताप येणे इत्यादींवर उपयोगी .२ ते ३ वेढे प्रमाण
*६.मुरुड शेंग* --पातळ जुलाब होणे, मुरडा होऊन पोट दुखणे .प्रमाण ७ते८ वेढे.
 *७.वेखंड* -बुद्धिवर्धक,अडखळत बोलणे किंवा उशिरा बोलणाऱ्या बालकांमध्ये उपयोगी .प्रमाण १-२ वेढे.बाळाची भूक वाढते. वेखंड उष्ण असल्याने थंडीपासून बाळाचे रक्षण करते ,म्हणूनच आंघोळीनंतर बाळाच्या डोक्यावर देखील वेखंड चोळली जाते. म्हणजे सर्दी होत नाही.गॅसेस झाल्याने बाळाचे पोट फुगले असेल ,दुखत असेल तर पोटावर देखील वेखंडाची लेप घालता येतो . वेखडाचा वास उग्र असल्यामुळे किडे ,मुंग्या त्यापासून दूर पळतात .त्यामुळे बाळाच्या उषा जवळ नेहमी पातळ कपड्यात गुंडाळून वेखंडाची पुरचुंडी ठेवावी.
*८.अश्वगंधा* -सप्तधातू वर्धक ,बल्य .प्रमाण दहा ते बारा वेढे.
*९.हिरडा* --शोोच्यास खडा होणे, नियमित संडास न होणे, पोट फुगणे,धातुपोषक ,जंत होणे ,भूक नसणे इत्यादींमध्ये उपयोगी. हिरडाला "आईची " उपमा आयुर्वेदाने दिली आहे.
 शक्यतो लहान आकाराचा बाळहिरडा न घेता सुरवारी म्हणजे मोठ्या आकाराचा हिरडा घ्यावा . बाळाला जुलाब झाल्यास  हिरड्याचे वेढे थांबवावे .
*९.पिंपळी* ---सर्दी ,खोकला ,दमा, ताप इत्यादींमध्ये उपयोगी. प्रमाण चार ते पाच वेढे.
*१० .काकडसिंगी* -उचकी लागणे, सर्दी ,खोकला, ताप इत्यादींमध्ये उपयोगी .प्रमाण चार ते पाच वेढे.
*११.कायफळ* ---
आवाज सुधारण्यासाठी ,सर्दी, खोकला ,ताप इत्यादींमध्ये प्रमाण चार ते पाच वेढे.
*१२.हळकुंड* ---यकृतावर उत्तम कार्य ,पचन नीट करते, त्वचेसाठी उपयोगी. सर्दी ,खोकला, ताप इत्यादींमध्ये उपयोगी .प्रमाण चार ते पाच वेढे.
*१३.डिकेमाली* ---जंतुनाशक, दात येताना होणाऱ्या विकारांवर उपयोगी
*१४. कुडा साल*-- पातळ जुलाब थांबवून मल किंवा संडास नीट घट्ट बांधून ठेवते . अन्न पचनास मदत करते. प्रमाण तीन ते चार वेढे.
*१५.नागरमोथा*-- लघवी साफ ठेवते ,थंड असल्यामुळे उनाळ्यामध्ये विशेष उपयोगी .
दोन ते चार वेढे प्रमाण
*१६.सुंठ* --खोकला ,पोटदुखी, गॅसेस ,अपचन इत्यादींमध्ये उप विशेष उपयोगी
*१६.मिरे* --पोटदुखी ,कफ ,सर्दी इत्यादींमध्ये उपयोगी दोन ते तीन वेढे.उष्णता असल्यास देऊ नये.
*१७.बेहडा*- खोकला ,ताप, इत्यादींमध्ये दोन ते तीन वेढे *१८.खडीसाखर* --तहान कमी करण्यासाठी उपयोगी . दहा ते बारा वेढे.
*१९. मायफळ* --हाडे बळकट करण्यासाठी ,दात उत्तम येण्यासाठी ,संडास घट्ट होण्यासाठी उपयोगी .तीन ते चार वेढे
*२०आवळा* ---उत्तम रसायन, शरीरातील सर्व पेशी ,धातू उत्तम निर्माण होण्यासाठी ,जीवनशक्ती चांगली राहण्यासाठी उपयोगी . केस चांगले वाढतात ,काळे होतात .पाच ते सात वेढे
*२१ .सिद्ध दूध* --बाहेरचे दूध घ्यायची वेळ आल्यास वावडिंग, सुंठ , पाणी इत्यादी  टाकून उकळुन घेणे योग्य ठरते .
*२२ .सिद्धजल*--- बडीशेप, वावडिंग ,सुंठ ,सोन्याचे वळे, टाकून उकळलेले पाणी म्हणजे सिद्धजल .हे दिल्याने अपचन, जंत, पातळ जुलाब ,सर्दी इत्यादींमध्ये उपयोग होतो .

अशा पद्धतीने योग्य ती काळजी घेऊन बाळगुटी बाळास दिल्यास बाळाची वाढ निकोपपणे होते. बालके वारंवार आजारी पडत नाहीत.त्यांची शारीरिक ,बौद्धिक इत्यादी सर्व प्रकारची वाढ उत्तम होते यात शंकाच नाही
[08/09, 1:29 PM] +91 73598 83635: 1 डेंग्यू तापात शक्यतो आराम करावा आणि शरीरात पाण्याची कमी होता कामा नये. वेळोवेळी पाणी पित राहावे.

2 डासापासून बचाव अति आवश्यक आहे म्हणून झोपताना मच्छरदाणी लावून झोपावे. दिवसभरही पूर्ण बाह्याचे कपडे घालावे.

3 घरात किंवा घराच्या जवळपासदेखील पाणी साठू देऊ नये.

4 ताप वाढल्यावर पॅरासिटामॉल घेऊन तापावर नियंत्रण ठेवा. कोणत्याही परिस्थित डिस्प्रि‍न किंवा ऍस्पिरिन सारखे औषधे घेऊ नये.

5 वॉटर थेरीपीने शरीरातील तापमान नियंत्रण केलं जाऊ शकतं.

अशी घ्या काळजी:
1  कोणत्याही भांड्यात खूप दिवसापर्यंत पाणी साठू देऊ नये. याने डेंग्यूचा धोका वाढतो.

2 पाणी नेहमी झाकून ठेवावे, आणि दररोज भांडे स्वच्छ करून पाणी भरावे.

3  कूलर वापरत असल्यास दर रोज पाणी बदला.

4 डासांपासून बचावासाठी खिडकी आणि दारात नेट लावावी.

5 पूर्ण बाह्याचे कपडे घालावे.
[08/09, 1:29 PM] +91 73598 83635: तुळशीची पाने

तुळशीची पाने गरम पाण्यात उकळवून घ्या आणि ते पाणी प्या. असे केल्याने शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. हे पाणी तुम्ही दिवसातून चार वेळा पिऊ शकता.

मेथीची पाने

डेंगीच्या तापावर मेथीची पाने घालून बनवलेला चहा फायदेशीर ठरतो. असे केल्याने शरीरातील विषद्रव्ये बाहेर पडतात आणि डेंगूवर आराम मिळतो.

पपईची पाने

डेंगीवर पपईची पाने खूप परिणामकारक आहेत. यातील पपेन शरीराचे पचनतंत्र सुरळीत ठेवण्यास मदत करते. त्याचबरोबर पपईचा ज्युस प्यायल्याने प्लेटलेट्स जलद गतीने वाढण्यास मदत होते.

काळीमिरी

तुळशीची पाने आणि काळीमिरी पाण्यात उकळवा आणि ते पाणी प्या. त्यामुळे इम्यून सिस्टम मजबूत होते. त्याचबरोबर हे पाणी अॅंटी बॅक्टेरिअल म्हणून काम करते.

भोपळ्याचा रस

भोपळ्याच्या अर्धा ग्लास ज्युसमध्ये दोन चमचे मध घालून दिवसातून दोनदा प्या. प्लेटलेट्सची संख्या वाढण्यास मदत होते.

गाजर आणि बीट

बीटामध्ये भरपूर प्रमाणात अॅंटीऑक्सीडेंट्स असतात. त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. दोन ते तीन चमचे बीटाचा रस ग्लासभर गाजराच्या रसात मिसळून प्या. ब्लड प्लेटलेट्स जलद गतीने वाढण्यास मदत होते
[08/09, 6:23 PM] +91 73598 83635: *किडनी का फेल होना/ क्रेटनीन का बढ़ना*

http://www.facebook.com/295464880971512/

जो व्यक्ति अधिक मात्रा में मांसयुक्त भोजन का सेवन करता है उसकी किडनी फेल होने की आशंका शाकाहारी लोगों की तुलना में तीन गुनी अधिक होती है। इसके साथ ही यह भी सामने आया कि पेट में एसिड की उच्च मात्रा से किडनी के काम बंद होने की प्रक्रिया तेज हो जाती है।
कैंसर की तरह किडनी की गड़बड़ी के भी पांच चरण होते हैं,

*पहला चरण* - जब किडनी की बीमारी की शुरुआत होती है सबसे पहले पेशाब की मात्रा और रंग में बदलाव दिखाई देता है पर क्रिएटिनिन और ईजीएफआर का स्तर सामान्य होता है। जिससे किडनी के रोग का पता आसानी से नहीं चल पाता। क्रिएटिनिन एक मेटाबॉलिक अपशिष्ट है, जिसे किडनी खून से अलग करती है और जो पेशाब के जरिए बाहर निकल जाता है। इसकी मात्र खून में कम व पेशाब में ज्यादा होनी चाहिए। जांच में प्रोटीन की मात्र हल्की-सी बढ़ी हुई हो सकती है। ये शुरुआती लक्षण हैं ।

*दूसरा चरण* : दूसरे स्तर पर क्रिएटिनिन तो सामान्य ही मिलता है, पर ईजीएफआर घटकर 90-60 हो जाता है। प्रोटीन की मात्रा बढ़ी होती है। शुगर और बीपी भी बढ़ा होता है। इस समय तक किडनी 40%खराब हो चुकी होती है।

*तीसरा चरण* : ईजीएफआर घटकर 60-30 के बीच आ जाता है। क्रिएटिनिन बढ़ने लगता है। इस स्तर पर किडनी की बीमारी का पता चल जाता है। खून की कमी, खुजली, ब्लडप्रेशर, पेशाब में यूरिया आदि के लक्षण स्पष्ट रहते हैं। इस अवस्था तक किडनी 60% खराब हो चुकी होती है। इस स्तर पर जीवनशैली में सुधार करके, आयुर्वेदिक उपचार करके, pain killar का प्रयोग बंद करके किडनी को बचाया जा सकता है।

*चौथा चरण* : यहां क्रिएटिनिन बढ़कर 4-5 और ईजीएफआर घटकर 30-15 तक रहने लगता है। थोड़ी भी लापरवाही से डायलिसिस या ट्रांसप्लांट की नौबत आ जाती है।

*पांचवां चरण* : क्रेटनीन 7 से ऊपर पहुंच जाता है, इस स्तर पर डायलिसिस या किडनी ट्रांसप्लांट के अलावा कोई उपाय नहीं रह जाता।
✍आज आपको किडनी के रोग की पहचान कैसे करें, कैसे इस रोग की रोकथाम की जाए इन सब के बारे में जानकारी देंगे।
🌹 किडनी की बीमारी हमारी रोज की दिनचर्या पर निर्भर करती है। दिनचर्या अगर नियमित नहीं है तो किडनी की बीमारी आपके शरीर में जल्द से जल्द अपना घर बना लेगी। *ये है इसके प्रमुख कारण...*
👉 पेशाब रोकना
👉कम पानी पीना
👉कैमिकल युक्त बाजार का पिसा हुआ नमक खाना
👉 हाई बीपी व शुगर के इलाज में लापरवाही
👉ज्यादा मात्रा में दर्द निवारक दवाएं लेना
👉कोल्ड्रिंक, सोडा और शराब पीना
👉सूर्य की रोशनी न् लेना जिससे विटामिन-डी की कमी  👉प्रोटीन, पोटैशियम, सोडियम, फॉस्फोरस वाले खाद्य पदार्थो का बहुत ज्यादा लेना
👉अनियमित जीवनशैली

http://www.facebook.com/295464880971512/
*किडनी रोग की पहचान*:
👉पेशाब करने में दिक्कत होना
👉अचानक से कम या ज्यादा आना।
👉 पेशाब के समय मूत्रनली में दर्द या जलन होना। ऐसा संक्रमण कारण भी हो सकता है।
👉पेशाब का रंग बदल कर गहरा हो जाना। ऐसा दवाओं के कारण भी होता है।
👉 पेशाब के रास्ते खून आना।
👉 हाथ पैर में सूजन आना।
👉 अधिक थकान, चिड़चिड़ापन, कमजोरी, एकाग्रता में कमी आना।
👉 मुँह से ज्यादा बदबू आना।
👉पीठ के निचले हिस्से में दर्द होना। यह पथरी का संकेत भी हो सकता है। 

 *किडनी की सुरक्षा के उपाय*
👉 सूर्य की पर्याप्त रोशनी लें जिससे विटामिन-डी और विटामिन-बी 6 की आपूर्ति दुरुस्त हो तो किडनी की बेहतर सुरक्षा होती है। यदि पथरी की समस्या हो तो विटामिन-बी 6 युक्त भोजन का नियमित सेवन करें।
http://www.facebook.com/295464880971512/
👉 विटामिन-सी किडनी की सेहत के लिए अच्छा रहता है। नींबू-पानी, आंवला, संतरा आदि पर्याप्त लें।

👉 किडनी स्वस्थ है तो पर्याप्त मात्रा में पानी पिएं। उसके बाद डॉक्टर की सलाह से पानी की मात्रा तय करें। कई स्थिति में ज्यादा पानी पीना नुकसानदेह भी हो सकता है।

👉 केवल शुद्ध नमक (सेंधा नमक) ही खाएं। कई बार नमक कम करने या बंद कर देने से ही किडनी को काफी राहत मिल जाती है।

👉 प्रोटीन की मात्रा नियंत्रित रखें। शरीर के वजन के हिसाब से 0.5 से 0.8 मिलीग्राम प्रति किलो हर रोज के लिए काफी है।

👉खीरा, ककड़ी, गाजर, पत्तागोभी, लौकी, आलू और तरबूज का रस फायदेमंद होता है। सब्जियों में तोरई, लौकी, टिंडा, धनिया, परवल, पपीता, कच्चा केला, सेम, सहजन की फली खाना फायदेमंद रहता है।

👉अंगूर शरीर से विषाक्त तत्वों को बाहर करता है।

👉 रात में मुनक्के भिगोकर सवेरे उसका पानी पीना लाभ पहुंचाता है।

👉जामुन और करौंदा जैसे फल किडनी से यूरिक एसिड और यूरिया को बाहर निकालने में सहायता करते हैं।

👉दैनिक आहार में दही और छाछ शामिल करें। इससे मूत्र मार्ग के संक्रमण कम होते हैं।

 👉 35 के बाद वर्ष में कम से कम एक बार बीपी और शुगर की जांच कराएं। बीपी या डायबिटीज के लक्षण मिलने पर उनका उचित इलाज़ करें।
*एक बात का ध्यान रखें, ऐलोपैथी में किडनी रोग के लिए डायलिसिस के अतिरिक्त कोई उपचार नही है।*

*केरला नेचुरल हेल्थ केयर एक ऐसी संस्था है जो प्राकृतिक उपचारओं के माध्यम से शरीर को निरोगी बना सकते हैं*
*संपर्क करे का समय 3pm से 6pm*

*(Contact no:-9643048904)*
[08/09, 10:21 PM] +91 73598 83635: "घसा दुखणे"

घसा हा आपल्या अन्नमार्गातील तसेच श्वसनमार्गातील एक महत्त्वाचा अवयव आहेच पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण ज्यामुळे आवाज काढू शकतो ते स्वरयंत्र या घशातच असते. त्यामुळे घशाची काळजी घेणे जसे गरजेचे असते तसेच घशाच्या किरकोळ तक्रारींवरही उपचार त्वरीत करणे आवश्यकच असते. खोकला, सर्दी झाली असल्यास आपला आवाज बदलतो. अनेकवेळा घसा बसतो आणि बोलणे अवघड होते याचा अनुभव आपण कधी ना कधी घेतलेला असतोच. त्यामुळे या महत्त्वाच्या अवयवासाठी घरच्या घरी कोणते उपचार करता येतात त्याची माहिती खाली दिली आहे.



१) घसा दुखणे – दूध , हळद व साखर याचे गरमागरम मिश्रण पिण्याने घसादुखी कमी होते, लवंग चघळण्यानेही घसादुखी कमी होते.



२) घसा खवखवणे- बरेच वेळा खवखवण्याचा त्रास आपल्याला होतेा. अशावेळी घसा खवखवत असल्यास खडी साखर आणि चिमूटभर कात (विडे करताना घालतात तो ) जिभेवर ठेवून चघळावा. त्याने खूपच आराम पडतो.



३) खोकल्याची ढास येत असल्यास- आख्खा सालासकट वेलदोडा गालात धरावा. अथवा कात व साखर मिश्रण चघळावे. कफ झाला असल्यास विडयाची पाने ठेचून रस काढावा व मधाबरोबर चाटावा. छाती, पाठ शेकण्यानेही कफ सूटून येतो.



४) तोंड येणे, तोंडात पुरळ – तोंड येणे म्हणजे जीभ हुळहुळी होणे. तोंड येण्यामुळे जीभेवर फोड येतात तसेच तिखट अजिबात जिभेला लागू देत नाही. जीभ लालभडक होते. अशा वेळी दोन दिवस आहारात फक्त द्रव पदार्थ घ्यावेत. फळांचे रस, दूध, ताक, सरबत यांसारखे पदार्थ घ्यावेत. तोंड येण्या मागे बिघडलेले पचन हे मुख्य कारण असते. आणि पोटाला दोन दिवस आराम दिला की पोट मूळपदावर येते आणि जिभेला आलेली लाली व पुरळ कमी होण्यासही मदत मिळते.



५) घशात जळजळ, घसा बसणे- वेलदोडा दाणे व साखर एकत्र चघळणे. बसलेल्या घशावर कोमट केलेल्या मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करण्यानेही घसा दुखणे, बसणे याला उतार पडतो.
[08/09, 10:21 PM] +91 73598 83635: श्वासाची दुर्गंधी

1. दिवसातून दोनवेळा ब्रश करण्यासोबतच जीभही स्वच्छ करा, तेथेही जीवाणू लपलेले असतात.

2. लिंबू-पाण्याने नियमितरीत्या गुळण्या करा. तोंडाची दुर्गंधी घालवण्याचा हा चांगला उपाय आहे.

3. सकाळी कॉफी पिण्याऐवजी ग्रीन टी किंवा काळा चहा प्यावा. त्यातील पॉलिफिनॉल्स नावाच्या अँटिऑक्सिडंट्समुळे तोंडातील जीवाणूंचा नाश होतो. हे जीवाणू दुर्गंधी निर्माण करतात.

4. भरपूर पाणी प्या, जेणेकरून जीवाणूंची संख्या वाढणार नाही.

5. संत्रा, मोसंबी आणि लिंबू यांसारखी आंबट फळे खावीत. त्यातील सायट्रिक अ‍ॅसिड जेव्हा लाळेत मिसळते तेव्हा तोंडातील दुर्गंधीस जबाबदार असलेले जीवाणू मरतात.

6. अल्कोहोलयुक्त माऊथवॉशचा वापर करू नका कारण त्यामुळे तोंडात कोरडेपणा निर्माण होतो व दुर्गंधी निर्माण होते.

7. सफरचंदाचा रस माऊथवॉशसारखा उपयोगात आणता येतो. हा तोंडातील दुर्गंधी पळविण्याचा नामी उपाय आहे. अर्धा चमचा रस एक ग्लास पाण्यात टाका आणि १० सेकंद गुळण्या करा.

8. सूर्यफुलाच्या बिया खा आणि एक ग्लास पाणी प्या. त्यामुळे श्वासात ताजेपणा येईल.
[08/09, 10:25 PM] +91 73598 83635: 🌹जीरा के औषधीय प्रयोग

🌻जिरा त्रिदोषशामक, वायुनाशक, वेदनाहारक और मात्रृदुग्धवर्धक है |

🌻 जिरा व मिश्री समभाग पीसकर ५-६ ग्राम मिश्रण सुबह-श्याम दूध के साथ लेने से माताएँ के  दूध बढ़ जाता है|२-३ ग्राम जीरे  गुड के साथ खाने से भी माँ का दूध बढ़ जाता है |

 🌻सफेद जिरा ऊबाल के उस पानी से कुछ दिन मुँह धोने से फोड़ो-फंसी, के दाग दूर होते है |

🌻जिरा और मिश्री समभाग पीसकर २ से ५ ग्राम मिश्रण चावल के पानी के साथ लेने से श्वेतपदर (ल्यूकोरिया) में लाभ होता है |
[08/09, 10:43 PM] +91 73598 83635: *आँखों की देखभाल और उसकी रौशनी बढ़ाने*
   
1. सुबह उठकर मुहँ में पानी भरकर आँखें खोलकर साफ पानी के छीटें आँखों में मारने चाहिए इससे आँखों की रौशनी बढ़ती है ।
2.  प्रातः खाली पेट आधा चम्मच ताजा मक्खन, आधा चम्मच पसी हुई मिश्री और 5 पिसी काली मिर्च मलाकर चाट लें, इसके बाद कच्चे नारीयल की गिरी के 2-3 टुकड़े खूब चबा-चबाकर खाये और ऊपर से थोड़ी सौंफ चबाकर खा लें फिर दो घंटे तक कुछ भी न खाये। यह क्रिया 2-3 माह तक जरूर करिये ।

3.  बालों पर रंग, हेयर डाई और केमीकल शैम्पू लगाने से परहेज करें ।

 4. रात को 1 चम्मच त्रिफला मिट्टी के बर्तन में भिगाकर सुबह छाने हुए पानी से आँखें धोयें। इससे आँखों की रोशनी बढ़ती है और कोई बीमारी भी नहीं होती है।

5. प्रातःकाल सूर्योदय से पहले नियमित रूप से हरी घास पर 15-20 मिनट तक नंगे पैर टहलना चाहए। घास पर ओस की नमी रहती है नंगे पैर इस पर टहलने से आँख को तनाव से राहत मिलती है।और रौशनी भी बढ़ती है ।

*केरला नेचुरल हेल्थ केयर एक ऐसी संस्था है जो प्राकृतिक उपचारओं के माध्यम से शरीर को निरोगी बना सकते हैं*
*संपर्क करे का समय 3pm से 6pm*

*(Contact no:-9643048904)*
*Facebook link*.https://www.facebook.com/295464880971512/

https://www.youtube.com/channel/UCR4Nct41bN-7EUsZ-B48RiQ

https://twitter.com/KeralaaC/status/1052124836015890433?s=19

*Follow this link to join my WhatsApp group*

https://chat.whatsapp.com/BBERUkhAtQWGYfcwY6wvSj
[09/09, 7:28 AM] +91 73598 83635: ☕  *चहा*🍵

*10 प्रकारचा औषधी चहा*                             
पोटाची चरबी कमी करण्यासाठी करा ह्या 10 चहाचे सेवन...!

१. *कलमी (दालचिनी) चहा*: यात उपस्थित पॉलीफेनॉल्स कॅलोरी बर्न करून वजन कमी करते.
*कसे बनवावे : उकळत्या पाण्यात चहा पत्ती, दालचिनी पूड आणि दूध टाकावे. याला पाच मिनिट उकळून गाळून याचे सेवन करावे.

२. *जिर्‍याचे चहा* : यात कॅलोरीची मात्रा कमी असते जे वजन कमी करून वेट लॉसमध्ये मदतगार ठरते.
*कसे बनवावे : गरम पाण्यात जिरं घालून उकळावे. त्यात शहद किंवा लिंबाचा रस घालून सेवन करावे.

३. *तुळशीचा चहा* : यात फाइटोन्यूट्रिएंट्स असतात जे फॅट सेल्सचा खात्मा करण्यास मदत करतात.
 *कसे बनवावे : गरम पाण्यात चहा पत्ती, दूध, आल्याचा तुकडा आणि तुळशीचे पानं मिसळून उकळावे. आता याला गाळून या चहाचे सेवन करावे

४. *काळ्यामिर्‍याचे चहा*: यात उपस्थित पाईपेरीन फॅट बर्न करण्यास मदतगार ठरतात.
*कसे बनवावे : गरम पाण्यात काळीमिरी घालून उकळावे. त्यात शहद घालून सेवन करावे.

५. *जिंजर टी* : यात एंटी इंफ्लेमेटरी गुण असत जे वजन कमी करण्यास फायदेशीर ठरत.
*कसे बनवावे : आता उकळत्या पाण्यात आल्याचे तुकडे, तुळशीचे पान घालून पाच मिनिटापर्यंत उकळावे. आता याला गाळून यात मध घालून प्यायला पाहिजे.

६. *पुदिन्याचा चहा* : यात मेंथॉल असत जो फॅट सेल्स कमी करण्यास फायदेशीर ठरत.
*कसे बनवावे : गरम पाण्यात पुदिन्याचे पान घालून दहा मिनिटापर्यंत उकळावे. आता याला गाळून याचे सेवन करावे.

७. *ओव्याचा चहा* : यात राइबोफ्लेविन असत जो फॅट बर्न करण्यात इफेक्टिव असत.
*कसे बनवावे : गरम पाण्यात ओवा, वेलची आणि आलं घालून पाच मिनिटापर्यंत उकळावे. याला गाळून याचे सेवन करा.

८.*लेमन टी* : यात डी लेमोनेन असता, जो बेली फॅटला कमी करण्यास फायदेशीर असत.
*कसे बनवावे : पाण्याच चहापत्ती, लिंबाचा रस आणि कलमी घालून उकळावे. आता चहाला गाळून सर्व्ह करावे

९. *ग्रीन टी*  : यात कॅटचीन असत जो फॅट सेल्स कमी करून पोटाची चरबी कमी करतो.
*कसे बनवावे : एका कपात गरम पाण्यात ग्रीन टी बॅग्स घाला. याला दोन मिनिटानंतर काढून तो चहा प्यायला पाहिजे.

 १०. *ब्लॅक टी* : यात उपस्थित पॉलीफेनॉल्स फॅट कमी करून वेट लॉस कमी करण्यास मदत करतो.
*कसे बनवावे : पाण्याला उकळून यात चहा पत्ती घाला. काही वेळ उकळल्यानंतर गाळून घ्या आणि सर्व्ह करा.

🌷आरोग्यम् धनसंपदा 🌷
[09/09, 7:29 AM] +91 73598 83635: *🧘🏻‍♂वीर्योर्ध्वीकरण व्यायाम🧘🏻‍♂*

*▪विधि :* दौड़ लगाते समय जिस प्रकार हम छाती आगे करके दौड़ते हैं,उसी प्रकार एक ही जगह पर एक के बाद दूसरा पैर नितंब तक ऊपर उठाकर सिर्फ पैरों के पंजों के बल (एड़ियाँ भूमि से स्पर्श न करें व पैरों कीआवाज न हो इस प्रकार) दौड़ने का अभ्यास करें । दौड़ते समय अपना स्थान बिल्कुल न छोड़ें । यह व्यायाम पहले धीरे-धीरे, फिर जल्दी-जल्दी करें । पैरों की एड़ियाँ नितंब तक ऊपर उठानी हैं, यह बात न भूलें ।

*▪लाभ* : इस प्रयोग से सुस्ती बिल्कुल नष्ट हो जाती है और स्फूर्ति-चपलता प्राप्त होकर हृदय व फेफड़े निर्दोष एवं मजबूत हो जाते हैं । दुर्बल छातीवालों एवं हृदयरोगियों को यह व्यायाम बहुत ही सावधानी पूर्वक करना चाहिए । इस व्यायाम से वीर्य का ऊर्ध्वीकरण होता है और रक्त की उत्तम तरीके से शुद्धि होती है । पेट साफ रहता है एवं भूख अच्छी लगती है ।स्वप्नदोष प्रायः एक ही महीने में दूर हो जाता है और अन्य बहुत-से रोग नष्ट होकर आरोग्य की रक्षा होती है । इसलिए सभी को (विशेषतः स्थूल व रोगी स्त्री-पुरुषों को) इस व्यायाम का लाभ अवश्य उठाना चाहिए ।

➡https://m.facebook.com/story.php?story_fbid=2665524416832718&id=315747581810425

*Like, Comment & Share..*
➖➖➖➖➖➖➖➖➖
*📜 Article is Shared Through Celibacy App..*
➡ https://play.google.com/store/apps/details?id=com.ht.celibacy
[09/09, 9:03 AM] +91 73598 83635: ⚡ *‘प्लेटलेट्स म्हणजे काय?’*⚡
हा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्या प्रश्नाचं उत्तर या लेखात मिळेल.
हिमोग्लोबिन,
प्लाझ्माप्रमाणे
प्लेटलेट्स हादेखील रक्तातील एक महत्त्वाचा घटक आहे.
रक्त पातळ होऊ न देण्याचं तसंच
रक्तवाहिन्यांना इजा झाल्यास रक्तस्त्राव अधिक प्रमाणात होऊ न देण्याचं काम या ‘प्लेटलेट्स’ करतात.

प्लेटलेट्स कमी झाल्यास,
त्या बाहेरून घ्याव्या लागतात. इतर कुठलेही उपाय अजून खात्रीशीररीत्या सिद्ध झालेले नाहीत.
प्लेटलेट्ससाठी गोळया किंवा औषधंही नाहीत.
पौष्टिक आहारातूनच प्लेटलेट्सचं प्रमाण नियंत्रणात ठेवता येतं.
                       नैसर्गिक पद्धतीने प्लेटलेट्स वाढण्व्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा....

⚡ *१.पपई* ⚡

पपईचे फळ आणि झाडाची पानं दोन्हींचा उपयोग कमी असलेल्या प्लेटलेट्स थोड्याच दिवसात वाढवण्यास मदत करते. 2009 मध्ये मलेशिया येथे वैज्ञानिकांनी केलेल्या एका सर्व्हेमध्ये आढळून आले की, डेंग्यू आजारात रक्तातील कमी होणाऱ्या प्लेटलेटची संख्या पपई पानांच्या रसाचे सेवन केल्याने वाढू शकते. पपईचे पानं तुम्ही चहाप्रमाणे पाण्यात उकळून घेऊ शकता. याची चव ग्रीन टी प्रमाणे असते.

⚡ *२.गुळवेल* ⚡

गुळवेलचे ज्यूस ब्लड प्लेटलेट वाढवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पडते. डेंग्यू झालेल्या रुग्णाने याचे सेवन प्लेटलेट्स वाढवण्यासाठी कर्वे तसेच यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. दोन चमचे गुळवेल सत्व एक चमचा मधासोबत दिवसातून दोन वेळेस घ्यावे किंवा गुळवेलची काडी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावी आणि सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून प्यावे. या उपायाने ब्लड प्लेटलेट वाढण्यास मदत होईल. गुळवेल सत्व आयुर्वेदिक मेडिकल स्टोअरवर सहजपणे उपलब्ध होते.

⚡ *३.आवळा* ⚡

प्लेटलेट्स वाढवण्यासाठी आवळा लोकप्रिय आयुर्वेदिक उपचार आहे. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेले व्हिटॅमिन 'सी' प्लेटलेट्स वाढवण्याचे आणि तुम्ही प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते. दररोज सकाळी नियमितपणे रिकाम्या पोटी 3-4 आवळे खावेत. दोन चमचे आवळ्याच्या ज्यूसमध्ये मध टाकून तुम्ही हे मिश्रण घेऊ शकता.

⚡ *४.भोपळा* ⚡

भोपळा कमी प्लेटलेट कांउटमध्ये सुधार करणारा उपयुक्त आहार आ
हे. भोपळा व्हिटॅमिन 'ए' ने समृद्ध असल्यामुळे प्लेटलेटचा योग्य विकास होण्यास मदत करतो. हा कोशिकांमध्ये उत्पन्न होणाऱ्या प्रोटीनला नियंत्रित करतो. यामुळे प्लेटलेट्सचा स्तर वाढवण्यास मदत होते. भोपळ्याच्या अर्धा ग्लास ज्यूसमध्ये दोन चमचे मध टाकून दिवसातून दोन वेळेस घेतल्यास रक्तातील प्लेटलेट्सची संख्या वाढते.

⚡ *५.पालक* ⚡

पालक व्हिटॅमिन 'के'चा चांगला स्रोत असून अनेकवेळा कमी प्लेटलेट विकाराच्या उपचारामध्ये याचा उपयोग केला जातो. व्हिटॅमिन 'के' योग्य पद्धतीने होणाऱ्या ब्लड क्‍लॉटिंगसाठी आवश्यक आहे. अशाप्रकारे पालक जास्त प्रमाणात होणाऱ्या ब्लीडींगचा धोका कमी करण्यात सहाय्यक ठरतो. दोन कप पाण्यामध्ये 4  ते 5 पालकाची ताजी पानं थोडावेळ उकळून घ्या. त्यानंतर हे पाणी थंड झाल्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास टोमॅटोचा रस मिसळा. हे मिश्रण दिवसातून दोन ते तीन वेळेस घ्या. या व्यतिरिक्त तुम्ही पालकाचे सेवन सलाड, सूप, भाजी स्वरुपात करू शकता.

⚡ *६.नारळ पाणी*  ⚡

शरीरात ब्लड प्लेटलेट वाढवण्यात नारळ पाणी खूप सहाय्यक ठरते. नारळ पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असतात. या व्यतिरिक्त हे पाणी मिनरलचा उत्तम स्रोत आहे. हे शरीरातील ब्लड प्लेटलेट्सची कमतरता भरून काढण्यास उपयुक्त आहे.

⚡ *७ बीट*  ⚡

बीटचे सेवन प्लेटलेट वाढवणार सर्वात लोकप्रिय आहार आहे. नैसर्गिक अँटीऑक्‍सीडेंट आणि हेमोस्टॅटिक गुणांनी भरपूर असल्यामुळे, बीट प्लेटलेट काउंट थोड्याच दिवसात वाढवण्याचे काम करते. दोन ते तीन चमचे बीट रस एक ग्लास गाजराच्या रसामध्ये मिसळून घेतल्यास ब्लड प्लेटलेट्सची संख्या जलद गतीने वाढते. यामध्ये उपलब्ध असलेल्या अँटीऑक्‍सीडेंट गुणामुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
🌹🌹Dr. Gangawane H.D.
Agriculture scientific officer Dept. Of plant pathology,
Mahtma phule krushi vidyapeeth Rahuri.🌹🌹
*Please share to all to improve health*💐
[09/09, 10:35 AM] +91 73598 83635: *जब दस्त लगने से आ जाए कमजोरी, तो करें इन 5 चीजों का सेवन*

*1. ज्यादा से ज्यादा पानी पिएं: -* लूज मोशन होने की स्थिति में ज्यादा से ज्यादा पानी पिएं, क्योंकि इस दौरान शरीर से पानी भी बाहर निकल जाता है। अगर आप फल व सब्जियों का जूस, नींबू पानी, नमक-चीनी का घोल या फिर नारियल पानी पिएं तो और भी बेहतर होगा।

*2. अदरक का सेवन करें :-* लूज मोशन होने की स्थिति में अदरक का सेवन भी कारगर होता है। अदरक में एंटीफंगल और एंटी-बैक्टीरियल तत्व पाए जाते हैं, जो इस दौरान होने वाले पेट दर्द में राहत देते है। आप चाहे तो अदरक का पाउडर को दूध में मिलाकर पी सकते हैं।

*3. दही का सेवन करें :-* लूज मोशन होने की स्थिति में दही का सेवन भी फायदेमंद रहता है। दही में बैक्टीरिया मौजूद होते है जो पेट जल्दी ठीक करने के साथ ही पेट को ठंडा रखने में मदद करते है।

*4. केला खाएं :-* लूज मोशन होने पर केले का सेवन भी राहत देता है। केले में मौजूद पेक्टिन लूज मोशन को रोकने का काम करता है।

*5. जीरा खाएं :-* लगातार लूज मोशन होने पर एक चम्मच जीरा चबा लें और पानी पी लें। ऐसा करने से लूज मोशन जल्दी रुकने में मदद मिलती हैं।
*केरला नेचुरल हेल्थ केयर एक ऐसी संस्था है जो प्राकृतिक उपचारओं के माध्यम से शरीर को निरोगी बना सकते हैं*
*संपर्क करे का समय 3pm से 6pm*

*(Contact no:-9643048904)*
*Facebook link*.https://www.facebook.com/295464880971512/

https://www.youtube.com/channel/UCR4Nct41bN-7EUsZ-B48RiQ

https://twitter.com/KeralaaC/status/1052124836015890433?s=19

*Follow this link to join my WhatsApp group*

https://chat.whatsapp.com/BBERUkhAtQWGYfcwY6wvSj
[09/09, 1:06 PM] +91 73598 83635: उंची वाढवण्यासाठी ऊपाय वय वर्ष 08 ते 18 साठी...

१. आत्मविश्वास वाढवा : कमी उंचीमुळे आत्मविश्वास कमी दिसतो. पण अशा वेळेस आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. सकारात्मक विचार केल्यामुळे जीवनात परिवर्तन होते. नकारात्मक विचारामुळेही उंची लवकर खुंडते.

२. संतुलित आहार : चांगल्या उंचीसाठी चांगला आहार महत्त्वाचा असतो. नकारात्मक विचार आणणारे पदार्थ खाणेही कमी केलं पाहिजे. जंक फूड, चायनिज सारखे पदार्थ, कार्वोनेटेड पेय यासारख्या गोष्टी खाणं टाळले पाहिजे. विटामिनच्या गोष्टींचं अधिक सेवन केलं पाहिजे.

३. उंची वाढवण्यासाठी 2 काळी मिरी 20 ग्रॅम लोणीसोबत नियमित सेवन करा.

४. देशी गायचे दूध उंची वाढवण्यासाठी मदतगार असते. रात्री व्यवस्थित झोप घ्या.

५. उंची वाढवण्यासाठी आंगठा खेचा. त्यामुळे शरिरातील मांसपेशी ओढल्या जातात.
६. वजन कमी असणे ही उंची कमी असण्याचं कारण असू शकतं. त्यामुळे वजन हे चांगलं असलं पाहिजे.

७. सकाळी उठून धावल्यामुळे उंची वाढण्यास मदत होते. सुर्य नमस्कार घाला.

८. दिवसातून 3 वेळा जेवन करा. तसेच 6 वेळा थोडा-थोडा नाश्ता घ्या.

९. अश्वगंदाचे मुळं ही कुटून त्याची बारीक पाऊडर करून एका बाटलीत भरून ठेवा. रोज रात्री झोपण्यापूर्वी 2 चमचे पावडर गाईच्या दुधासोबत घ्या.
[09/09, 1:06 PM] +91 73598 83635: अॅसिडीटी झाली असेल तर काहीही खाल्यानंतर थोडासा गूळ खा.
सकाळी दोन ग्लास कोमट पाणी पिण्याने अॅसिडीटी कमी होते.
खाण्यानंतर लवंग चघळण्यानेही अॅसिडीटीतून आराम मिळतो.
नेहमी अॅसिडीटीचा त्रास होण्यार्‍या लोकांनी सकाळी उपाशी पोटी साळीच्या लाह्या म्हणजे भाताच्या लाह्या खा आणि त्यावर थोडे पाणी प्या.
रिकाम्या पोटी सकाळी तुळशीची पाने स्वच्छ धवून चघळली तरी पित्त कमी होते.
नियमित तुळशीचे सेवन अॅसिडीटी मूळापासून संपविण्यासाठीही उपयुक्त आहे.
जेवल्यानंतर अर्धा चमचा बडीशोप खाल्यानेही पित्त कमी होते.
तसेच मुळ्यावर लिंबू आणि  काळेमीठ घालून खाल्यानेही अॅसिडीटी कमी होते.
मनुका दुधात उकळून ते दूध गार करून पिण्याने चांगला फायदा होतो.
पित्ताच्या उलट्या होत असतील तर, फ्रिजमध्ये साखर घातलेले दूध थंड करा, त्यात बर्फ घालून प्या, उलटया त्वरीत थांबतात.
[09/09, 1:07 PM] +91 73598 83635: सर्दि/सुका कोरडा  खौक्ल्यावर ऊपाय...

 दूध आणि हळद: गरम पाणी किंवा गरम दूधात एक चमचा हळद घालून प्यावी. सर्दी-खोकल्यात आराम मिळतो. हा उपाय फक्त लहान मुलांसाठी नाही तर मोठ्यांसाठीही उपयुक्त ठरतो. हळद अँटी वायरल आणि अँटी बॅक्टेरिअल असते, जी सर्दी-खोकल्याशी लढण्यास मदत करते.

आल्याचा चहा: आल्याचे तर तसे अनेक फायदे आहेत. मात्र आल्याचा चहा सर्दी-खोकल्यात खूप आराम देतो. सर्दी-खोकला किंवा ताप असेल तर ताजं आलं छान बारीक करून घ्यावं आणि त्यात एक कप गरम पाणी किंवा दूध मिसळावं. काही वेळ ते उकळल्यानं ते प्यावं.

लिंबू आणि मध: लिंबू आणि मधाचा वापर सर्दी-खोकल्या उपयुक्त ठरतो. दोन चमचे मधात एक चमचा लिंबाचा रस एक ग्लास कोमट पाण्यात किंवा गरम दूधात मिसळून प्यावं, खूप फायदा होतो.

लसूण: लसूण सर्दी-खोकल्याशी लढण्यात मदत करतं. लसणात एलिसिन नावाचं एक रसायन असतं जे अँटी बॅक्टेरियल, अँटी वायरल आणि अँटी फंगल असतं. लसणाच्या पाच कळ्या तुपात भाजून खाव्या. असं एक-दोन वेळ्या केल्यानं आराम मिळतो. सर्दी-खोकल्याचं संक्रमण लसून झपाट्यानं दूर करतं.

तुळशीची पानं आणि आलं: तुळस आणि आलं सर्दी-खोकल्यासाठी रामबाण उपाय मानला जातो. याच्या सेवनानं लगेच आराम पडतो. एक कप गरम पाण्यात तुळशीची पाच-सात पानं, त्यात आल्याचा एक तुकडा टाकावा. त्याला काही वेळ उकळून काढा तयार करावा. जेव्हा पाणी अगदी अर्ध होईल, तेव्हा तो काढा प्यावा. लहानांसोबत मोठ्यांसाठीही हा उपाय फायद्याचा ठरेल.
[09/09, 1:07 PM] +91 73598 83635: आरशात पाहिल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर आलेले पिंपल्स तुम्हाला हैराण करून सोडत असतील तर हा उपाय तुम्ही नक्की करून पाहा... एका रात्रीत तुम्हाला पिंपल्सपासून मुक्ती मिळू शकते.

काय कराल...
* चंदन पावडरमध्ये थोडेसे गुलाबपाणी मिसळून त्याची पेस्ट बनवा
* जर तुमच्याकडे चंदनाची काडी असेल तर ती सहाणेवर उगळा व त्याला भिजवताना काही थेंब गुलाबपाण्याचे टाका
* ही पेस्ट पिंपल्सवर लावा
* सकाळी उठल्यानंतर चेहरा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्या
* पाहा, तुमचे पिंपल्स गायब झालेले असतील.

वारंवार, तुम्हाला पिंपल्सच्या त्रासाला सामोरं जावं लागतं असेल तर हा घरगुती आणि अगदी सोप्पा उपाय तुम्हाला नक्कीच मदत करू शकतो.
[09/09, 1:07 PM] +91 73598 83635: आपल्या मुलांचे वजन इतर मुलांच्या तुलनेत कमी आहे, असे अनेका पालाकांना वाटते. याचे कारण जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. ते म्हणजे, मुलांचे खाणेपिणे योग्य नसल्याने वयाच्या मानाने त्यांचे वजन कमी होते. यामुळे त्यांच्या वजनासाठी महत्त्वाचे म्हणजे आहार होय. परंतु, मुले खाण्याच्या बाबतीत फार कंटाळा करतात. अशा वेळी त्यांना पुढील पदार्थ दिल्यास त्यांचे वजन संतुलित राहू शकते…

मुलांचे वजन कमी असेल तर त्यांना सायीचे दूध द्या. त्यांना दूध पिणे आवडत नसेल तर शेक बनवून द्या.

वजन वाढवण्यासाठी तूप व लोणी फायद्याचे आहे. तूप किंवा लोणी वरणात मिसळून देता येईल.


सूप, सॅंडव्हिच, खीर व शिरा – या चारही गोष्टी योग्य प्रमाणात दिल्यास आरोग्यासाठी लाभदायक आहेत. मुलेही हे पदार्थ आवडीने खातात.

बटाट्यात भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट असतात. बटाटा उकळून खायला द्या.

मोड आलेल्या कडधान्यात मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात. मुलांच्या वाढीसाठी हे लाभदायक आहे. मूल फार लहान असेल तर त्याला वरणाचे पाणी द्या.

मुलाला स्वस्त बनवण्यासाठी त्याचा व्यवहार व दिनचर्येकडे लक्ष द्या. लहान मुलांना याची नितांत आवश्‍यकता असते. लहान बाळांना योग्य वेळी खुराक द्या व त्यांच्याकडे लक्ष द्या.
[09/09, 1:08 PM] +91 73598 83635: उंची वाढवण्यासाठी ऊपाय वय वर्ष 08 ते 18 साठी...

१. आत्मविश्वास वाढवा : कमी उंचीमुळे आत्मविश्वास कमी दिसतो. पण अशा वेळेस आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. सकारात्मक विचार केल्यामुळे जीवनात परिवर्तन होते. नकारात्मक विचारामुळेही उंची लवकर खुंडते.

२. संतुलित आहार : चांगल्या उंचीसाठी चांगला आहार महत्त्वाचा असतो. नकारात्मक विचार आणणारे पदार्थ खाणेही कमी केलं पाहिजे. जंक फूड, चायनिज सारखे पदार्थ, कार्वोनेटेड पेय यासारख्या गोष्टी खाणं टाळले पाहिजे. विटामिनच्या गोष्टींचं अधिक सेवन केलं पाहिजे.

३. उंची वाढवण्यासाठी 2 काळी मिरी 20 ग्रॅम लोणीसोबत नियमित सेवन करा.

४. देशी गायचे दूध उंची वाढवण्यासाठी मदतगार असते. रात्री व्यवस्थित झोप घ्या.

५. उंची वाढवण्यासाठी आंगठा खेचा. त्यामुळे शरिरातील मांसपेशी ओढल्या जातात.
६. वजन कमी असणे ही उंची कमी असण्याचं कारण असू शकतं. त्यामुळे वजन हे चांगलं असलं पाहिजे.

७. सकाळी उठून धावल्यामुळे उंची वाढण्यास मदत होते. सुर्य नमस्कार घाला.

८. दिवसातून 3 वेळा जेवन करा. तसेच 6 वेळा थोडा-थोडा नाश्ता घ्या.

९. अश्वगंदाचे मुळं ही कुटून त्याची बारीक पाऊडर करून एका बाटलीत भरून ठेवा. रोज रात्री झोपण्यापूर्वी 2 चमचे पावडर गाईच्या दुधासोबत घ्या.
[09/09, 1:52 PM] +91 73598 83635: > कोडावर उपचार नाहीत हा अनेकांचा गैरसमज आहे. या रोगावर उपचार आहेत.

> डाग कमी प्रमाणात असतील तर त्यावर करून औषधे लावून, जोडीने पोटात काही औषधे घेऊन डागांची वाढ थांबकता येते.

> ‘अल्ट्राक्हायोलेट लाईट थेरपी’त विशिष्ट तरंगलांबीच्या अतिनील किरणांचा वापर करून डागांतील रंगपेशींनी पुन्हा काम करावे यासाठी उपचार केले जातात.

> डागांकर करून औषध लावून त्यांना सूर्याचे ऊन देणे ही पद्धतही अनेक वर्षांपासून वापरली जात आहे.

> त्वचारोपण या उपचारपद्धतीत रुग्णाच्या डागावरील त्वचा काढून त्या जागी शरीराच्या दुसऱ्या भागावरील त्वचा काढून लावली जाते.

> पेशीरोपण उपचार प्रकारात रुग्णाच्याच शरीरावरील त्वचेचा थोडासा तुकडा काढून घेतला जातो आणि त्यावर प्रक्रिया करून त्यातील रंगपेशी वेगळ्या काढल्या जातात. या पेशींमध्ये काही विशिष्ट घटक मिसळून त्याचे द्रावण तयार केले जाते आणि ते डाग आलेल्या त्वचेत सोडले जाते.
[09/09, 2:57 PM] +91 73598 83635: *आजचा विषय साजूक तूप.*
भारतीय आहारामध्ये साजूक तुपाला ‘राजेशाही’ स्थान आहे. तेही गाईच्या दुधापासून बनवलेल्या साजूक तुपाला. या तुपापासून बनवलेल्या पदार्थात विजातीय घटक तयार होत नाहीत. त्यामुळेच ते आरोग्यवर्धक समजलं जातं.
म्हशीच्या, गाईच्या, शेळीच्या, मेंढीच्या दुधापासून तूप बनविले जाते. लोणी कढवून त्यातील पाण्याचा अंश पूर्णत: काढून टाकल्यावर उरलेला सारभूत पदार्थ म्हणजे साजूक तूप. परदेशामध्ये याला ‘क्लॅरिफाइड बटर’ या नावाने ओळखले जाते. साजूक तुपात १०० टक्के फॅट्स आणि ९०० कॅलरीज आहेत. एक चमचा तुपात १३ ग्रॅम फॅट्स, आणि ११७ कॅलरीज असतात. सर्वसाधारणपणे रोज दोन लहान चमचे साजूक तूप मोठयांच्या आहारात सुचवलं जातं. सर्वसाधारणपणे रोज दोन लहान चमचे किंवा पळीभर साजूक तूप मोठयांच्या आहारात सुचवले जाते. बहुतेक जेवताना वरणावर साजूक तूप घालून खाणे पसंत करतात साजूक तूप हे संपृक्त चरबीयुक्त असलं तरी त्यात आरोग्यदायी घटक असल्याचं संशोधन झालं आहे. त्यामुळे हल्ली साजूक तुपाचा, तोही गाईच्या दुधापासून बनवलेल्या तुपाचा वापर आहारात केला जातो. त्यातील काही आरोग्यदायी घटक निदर्शनास आले आहेत. आयुर्वेदशास्त्राने साजूक तुपाला ओजवर्धक तसंच आयुष्यवर्धक म्हटलं आहे.
गाईच्या तुपात म्हशीच्या तुपापेक्षा अधिक ‘अ’ जीवनसत्त्व आहे. साजूक तुपामध्ये रेटिनॉल व बेटाकेरोटीन हे घटक आहेत. हे पौष्टिक घटक डोळयांच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठी उत्तम समजले जातात.
एका संशोधनानुसार साजूक तूप हे रक्तातील सर्वात वाईट कोलेस्टेरॉल कमी करतं, तसंच चांगले कोलेस्टेरॉल (एचडीएल) वाढवतं. बाजारात मिळणारं वनस्पती तूप (डालडा) हे मात्र बरोबर याच्या उलट काम करतं.
साजूक तुपात कोलेस्टेरॉल आहे, परंतु ते शरीरात गेल्यावर परावर्तित होत नाही. त्यामुळे ते घातक नाही.
कॅन्सरच्या पेशंटला  साजूक तूप म्हणजे अमृतासमान औषध आहे. साजूक तुपात कॅन्सर पेशींची वाढ थांबवण्याची शक्ती आहे.
तुपातील मेद हे अस्थिर स्वरूपातील समजलं जातं. पण साजूक तुपातील मेद हे अत्यंत स्थिर स्वरूपाचं आहे. त्यामुळे तळण्याच्या प्रक्रियेत हे मेद विजातीय घटक (ऑक्सिडंट्स) तयार करत नाही.
उच्च रक्तदाब, धमनीविकार, हायहोमोसिस्टीन, अर्धागवात, अमिबायसिस हे विकार असलेल्यांनी साजूक तूप खाऊ नये. अतिस्थूल, बैठं काम करणा-यांनी साजूक तूप जपून खावं.
*संजीव वेलणकर पुणे.*
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
[09/09, 3:52 PM] +91 73598 83635: *गुनगुने पानी में डालें 'काली मिर्च का पाउडर' और पी जाएं, होंगे ये 5 लाभ*

1. अगर आप शरीर की कैलोरी बर्न करना व वजन कम करना चाहते हैं, तो काली मिर्च का पाउडर बनाकर गुनगुना पानी के साथ पिए। इससे शरीर में बढ़ा हुआ फैट कम होने में मदद मिलती है।

2. अगर आपको जुकाम हो गया है, तो आप काली मिर्च का पाउडर बनाकर गर्म दूध में मिलाएं और पिए। कुछ दिन ऐसा करने से आपको छींक आना और जुकाम से राहत मिलेगी।

3. जिन लोगों को कब्ज की समस्या रहती है, उन्हें एक कप पानी में नींबू का रस, काली मिर्च का पाउडर और नमक डालकर पीना चाहिए। इससे गैस व कब्ज की समस्या से कुछ ही दिनों में राहत मिलेगा।

4. अगर आपको स्टेमिना कम महसूस होता है और इसे बढ़ाना चाहते हैं, तो गुनगुने पानी के साथ काली मिर्च का सेवन करें। इससे शरीरिक क्षमता बढ़ती है।

5. अगर आपको डिहाइड्रेशन की समस्या रहती है, तो भी आप काली मिर्च को गुनगुने पानी के साथ पिएं। ऐसा करने से आपको समस्या से राहत मिलेगी।

*केरला नेचुरल हेल्थ केयर एक ऐसी संस्था है जो प्राकृतिक उपचारओं के माध्यम से शरीर को निरोगी बना सकते हैं*
*संपर्क करे का समय 3pm से 6pm*

[05/09, 5:12 PM] +91 73598 83635: *सावधान, इन 5 जगहों पर दर्द की वजह हो सकता है आपका स्मार्टफोन*

1. ऊंगलियों में दर्द :- लंबे समय तक फोन का इस्तेमाल करना ऊंगलियों में दर्द का कारण बन सकता है। इससे ऊंगलियों में दर्द के साथ ही खिंचाव या अकड़न भी हो सकती है।

2. गर्दन में दर्द :- फोन का इस्तेमाल करते समय आपकी गर्दन में भी दर्द होना स्वाभाविक है। लंबे समय तक गर्दन पर जोर देना या एक ही अवस्था में रहना हानिकारक हो सकता है।

3. आंख दर्द :- लंबे समय तक स्मार्टफोन का इस्तेमाल आंखों में दर्द, जलन के साथ ही आंखों की अन्य समस्याएं भी दे सकता है। इससे आंखों में सूखापन भी बढ़ सकता है।

4. पीठ दर्द :- लगातार बैठकर स्मार्टफोन का इस्तेमाल करना आपकी पीठ में जकड़न और दर्द पैदा कर सकता है। इससे बचने के लिए सक्रिय रहना जरूरी है।

5. कंधे में दर्द :- हाथों में फोन पकड़कर आप लंबे समय तक उसका इस्तेमाल करते हैं, तो कंधों में भी खिंचाव होता है और यह दर्द में भी बदल सकता है। इसलिए बीच-बीच में ब्रेक जरूर लेते रहें।

*केरला नेचुरल हेल्थ केयर एक ऐसी संस्था है जो प्राकृतिक उपचारओं के माध्यम से शरीर को निरोगी बना सकते हैं*
*संपर्क करे का समय 3pm से 6pm*

*(Contact no:-9643048904)*
*Facebook link*.https://www.facebook.com/295464880971512/

https://www.youtube.com/channel/UCR4Nct41bN-7EUsZ-B48RiQ

https://twitter.com/KeralaaC/status/1052124836015890433?s=19

*Follow this link to join my WhatsApp group*

https://chat.whatsapp.com/BBERUkhAtQWGYfcwY6wvSj
[05/09, 5:12 PM] +91 73598 83635: *Beware, your smartphone may be the cause of pain in these 5 places*

 1. Finger pain: - Using the phone for a long time can cause finger pain.  This may cause pain or stiffness in the fingers as well as stretch or stiffness.

 2. Neck pain: - It is natural to have pain in your neck while using the phone.  It can be harmful to emphasize the neck for a long time or stay in the same position.

 3. Eye pain: - Using a smartphone for a long time can cause eye pain, irritation as well as other eye problems.  This can also increase dryness in the eyes.

 4. Back pain: - Using a smartphone while sitting continuously can cause stiffness and pain in your back.  It is necessary to be active to avoid this.

 5. Shoulder pain: - If you use it for a long time by holding the phone in your hands, then there is a stretch in the shoulders and it can also turn into pain.  So keep taking breaks in between.

*Kerala Natural Health Care is an organization that can make the body healthy through natural remedies*
 *Contact time 3pm to 6 pm*

 *(Contact no: -9643048904)*
 *Facebook link* http://www.facebook.com/295464880971512/

https://www.youtube.com/channel/UCR4Nct41bN-7EUsZ-B48RiQ
 https://twitter.com/KeralaaC/status/1052124836015890433?s=19

 *Follow this link to join my WhatsApp group*

https://chat.whatsapp.com/BBERUkhAtQWGYfcwY6wvSj
[05/09, 5:15 PM] +91 73598 83635: *मित्रो आज हम आपको शरीर के तेरह ऐसे वेगों के बारे में बताएंगे जिन्हें रोकने से भारी शारीरिक और मानसिक परेशानी हो सकती है:*

*1. साँस(breath) :-* साँस बन्द तो प्राण निकले। साँस जितना संभव गहरी उतनी तेज़ लेनी चाहिए जितना शरीर की माँग हो।

*2.  मूत्र(urine) :-* इसको रोकने सबसे बड़ा नुक़सान है मुत्र थैली में सक्रंमण होना का ख़तरा। लिंगेन्द्रियो मे दर्द होता है, मूत्र रुक रुक कर और कष्ट से होता है, सिर मे पीड़ा होतीं है, शरीर सीधा नहीं होता है, पेट मे आफरा तथा जांघोँ के जोड़ो मे शूल से चलतें है। आंखें की  रोशनी कमजोर होती है।

*3.  मल (toilet) :-* मल रूकने से गैस बनती है और गैंस से पेट फूल जाता है। पाखाना य मल क वेग रोक्ने से पेट मे गड़गड़ाहट और दर्द होता है, मल साफ़ नही होती है, डकारे आती है, ये लक्षण मध्वाचार्य ने लिखे है। मष्तिक में दर्द होता है।

*4.  निन्द्रा(sleep) :-* इसके वेग को रोकने से जम्भाई, अंग टूटना, नेत्र और मस्तक का जङ हो जाना और तन्द्रा ये रोग होते है। निन्द्रा को रोकने से प्रतिरोधात्मक शक्ति कम होती है और चिड़चिड़ापन आता है।

*5.  आंसुओ.(crying in tears):-* दुख में आँसू न निकले तो व्यक्ति पागल हो सकता है या किसी सदमे से उसकी मृत्यु भी हो सकती है। इस वेग को रोकने से मस्तक का भारीपन, नेत्र दोष, जुकाम, आँखों क रोग, ह्रदय रोग, अरुचि और भरम आदि रोग हो सकते है।

*6.  शुक्र(Semen ejaculation) :-* वीर्य के रूकने से प्रोसट्रेट का कैंसर होने का ख़तरा होता हैं। मध्वाचार्य ने लिखा है की शुक्र यानि वीर्य को रोकने से मुत्राशय मे सुज़न, गुदे और फोतो मे पीङा, पेशाब का कष्ट से होना ,शुक्र कि पत्थरी और वीर्य का रिसना, जैसे अनेक रोग होते हैं। चरक सहिंता मे लिखा है है कि मैथुन करते समय छूटते वीर्य को रोकने से लिंग और फोतो मे दर्द होता है। अंगड़ाई आना, हृदय में पीङा और पेशाब का रुक रुक के आना आदि बिमारी हो सकती है।

*7.  प्यास(thirst) :-* प्यास को रोकने से शरीर में कफ प्रबल हो जाता है। इसके वेग को रोकने से कंठ और मुँह सूखते है, कानोँ मे कम सुनाइ देता है, क़ब्ज़ होती है, मधुमेह का रोग और हृदय मे पीड़ा होती हैl

*8.  भूख(hunger):-* इसके वेग को रोकने से तन्द्रा, शरीर टूटना, अरुचि थकान और नजर कम होना और शरीर मे दुर्लभता आना आदि। भोजन शरीर के लिये महतपूर्ण है। भोजन समय पर ग्रहन करे। भोजन को एक साथ ना खाकर दिन मे थोड़ा थोडा खाय। पौष्टिक आहार ही ले।

*9.  अधोवायु(flatulence) :-* अधोवायु यानि गुदा द्वारा निकलने वाली हवा को शर्म और लज्जावश रोकने से अधोवायु,मल और मूत्र दोनो रुक जाते है, गैंस से पेट फूल ज़ाता है, बड़ी आंक मे संक्रमण, मल का आँतों में रूकना और थकान सीं महसुस होने लगती है। पेट मे बादी से दर्द होने लगता है ,तथा वायु विकार होने लगता है।

*10. वमन :-* इसके वेग को रोकने से यानि आती हुईं क़य को रोकने से खुजली, चकते, अरुचि, मुँह पर झांई सूजन ,पीलिया ,सुखी ओकारी आदि उपद्रव होते है ,इन रोगों को दुर करने के लिये भोजन के बाद वमन कारणि चाहीये। इनके अलावा रूखे पदार्थो का सेवन, कसरत जुलाब ये सभी उत्तम उपाय है।

*11.  छींक(Sneezing) :-* इसके वेग को रोकने से गर्दन के पिछे की मन्या नामंक नस जकड़ जातीं है ,सिर मे शूल से चलतें है आधा मूँह टेड़ा हो जाता है ,और अर्धांग वात रोग हो जाता है ,चरक सहिंता मे लिखा है गर्दन का जकड़ना, मस्तक शूल, लकवा, आंधा सीसी इन्द्रियोँ कि दुर्लभता होती है।

*12.  डकार(burp) :-* ढकार हमारी पाचन तन्त्र की ख़तरे की घण्टी दो हमें चेतावनी देता भोजन हम जल्दी जल्दी खा रहे या ज़रूरत और क्षमता से ज्यादा खा रहे। इसके वेग को रोकने से बादी के रोग होते है, कंठ और मुँह का भारी सा मालूम होंना, हिचकी खॉंसी, अरुचि, हृदय तथा छाती का बन्धा स महसुस करना, ढकार को रोकने से गैस से संबधित बीमारी होती है।

*13. जम्भाई(Yawning): -* इसके वेग को रोकने से गर्दन के पिछे की नस और गले का जकड़ जाना, मस्तक मे विकार होना, नेत्र रोग, मुख रोग और कान के रोग का होना का ख़तरा होता है
*केरला नेचुरल हेल्थ केयर एक ऐसी संस्था है जो प्राकृतिक उपचारओं के माध्यम से शरीर को निरोगी बना सकते हैं*
*संपर्क करे का समय 3pm से 6pm*

*(Contact no:-9643048904)*
*Facebook link*.https://www.facebook.com/295464880971512/

https://www.youtube.com/channel/UCR4Nct41bN-7EUsZ-B48RiQ

https://twitter.com/KeralaaC/status/1052124836015890433?s=19

*Follow this link to join my WhatsApp group*

https://chat.whatsapp.com/BBERUkhAtQWGYfcwY6wvSj
[05/09, 9:50 PM] +91 73598 83635: *ल्‍यूकोरिया के लक्षणों को नजरअंदाज करना पड़ सकता है भारी, जानें इसके प्रकार और रोकथाम के तरीके*

*1. ल्‍यूकोरिया :-* योनि मार्ग से आने वाले सफेद और चिपचिपे गाढ़े स्राव को ल्‍यूकोरिया कहते हैं। ल्यूकोरिया या श्वेत प्रदर स्वयं में एक आम बीमारी है लेकिन नजरअंदाज करने पर यह गंभीर रूप ले सकती है। भारत में ही नहीं बल्कि सभी देशों में हर आयु की महिलाएं इस रोग से ग्रस्त पाईं जाती हैं।

*2. क्‍या है ल्‍यूकोरिया:-* ल्‍यूकोरिया का मतलब है महिलाओं की योनि से श्वेत, पीले, हल्‍के नीले या हल्के लाल रंग के चिपचिपे और बदबूदार स्राव का आना। यह स्राव अधिकतर श्वेत रंग का ही होता है इसलिए इसे श्वेत प्रदर के नाम से भी जाना जाता है। यह समस्या महिलाओं में पीरियड्स से पहले या बाद में एक या दो दिन सामान्‍य रूप से होती है। महिलाओं में इसकी मात्रा, स्थिति और समयावधि अलग-अलग होती है।

*3. ल्‍यूकोरिया के कारण:-*
ल्‍यूकोरिया से अविवाहित यु‍वतियों को भी सामना करना पड़ता। इस रोग का मुख्‍य कारण पोषण की कमी और योनि के अंदर 'ट्रिकोमोन्‍स वेगिनेल्‍स' नामक बैक्‍टीरिया की मौजूदगी है। इसके अलावा योनि की अस्वच्छता, खून की कमी, गलत तरीके से सेक्‍स, अत्यधिक उपवास, बहुत अधिक श्रम, तीखे, तेज मसालेदार और तले हुए खाद्य पदार्थों का अधिक सेवन, योनि या गर्भाशय के मुख पर छाले, बार-बार गर्भपात होना या कराना, मूत्र स्थान में संक्रमण, शरीर की कमजोर रोगप्रतिरोधक क्षमता और डायबिटीज के कारण योनि में सामान्यतः फंगल यीस्ट नामक संक्रामक रोग के कारण यह समस्‍या होती है।

*4. ल्‍यूकोरिया के सामान्य लक्षण:-*
ल्‍यूकोरिया के सामान्‍य लक्षणों में कमजोरी का अनुभव, हाथ-पैरों और कमर-पेट-पेडू में दर्द, पिंडलियों में खिंचाव, शरीर भारी रहना, चिड़चिड़ापन, चक्कर आना, आंखों के सामने अंधेरा छा जाना, भूख न लगना, शौच साफ न होना, बार-बार यूरीन, पेट में भारीपन, जी मिचलाना, योनि में खुजली आदि शामिल है। मासिक धर्म से पहले, या बाद में सफेद चिपचिपा स्राव होना इस रोग के लक्ष्ण हैं। इससे रोगी का चेहरा पीला हो जाता है। इसके अलावा स्थिति तब और भी कष्टपूर्ण बन जाती हैं जब धीरे-धीरे जवान महिला भी इस समस्‍या के कारण ढलती उम्र की दिखाई देने लगती है।

*5. ल्‍यूकोरिया के प्रकार:-* ल्यूकोरिया सामान्यत: पांच प्रकार का होता है। पहला साधारण, जो पीरियड्स के साथ आता है और चला जाता है। दूसरा, यौन संबंध से होने वाला इंफेक्शन के कारण होता है। तीसरा बच्चेदानी के अंदर दाना होने के कारण होता है। चौथा बच्चेदानी के कैंसर के कारण होता है और पाचवां बच्चेदानी के निकाल जाने के बाद बच्‍चेदानी के मुंह में होनेवाली लाली की वजह से होता है।

*6. ल्‍यूकोरिया की जांच:-*
महिलाओं को 30 वर्ष की उम्र के बाद हर पांच साल में एक बार पैपस्मीयर जांच अवश्य करवानी चाहिए। ल्यूकोरिया से पीड़ित महिलाओं को इसकी नियमित जांच कराते रहना चाहिए। जिससे यह सामान्य बीमारी गंभीर रूप न ले सके। अगर आप ल्यूकोरिया का इलाज करवा रही हैं तो उन दिनों में शारीरिक संबंध न बनाएं।

*7. ल्‍यूकोरिया से बचाव:-*
ल्‍यूकोरिया की समस्‍या से बचने के लिए शारीरिक स्वच्छता का ध्यान रखें। इसके लिए नहाते समय योनि मार्ग को अच्छी तरह पानी से साफ करना चाहिए। मूत्र त्याग करने के पश्चात भी योनि को पानी से धो लेना चाहिए। सूती अंतःवस्त्र पहनें और दिन में दो बार अंतर्वस्त्र बदलें। मासिक चक्र के समय स्वच्छ व स्टरलाइज पैड का प्रयोग करें।

*8. ल्‍यूकोरिया की रोकथाम के लिए पौष्टिक आहार लें:-*
ल्‍यूकोरिया की रोकथाम करने के लिए अपने शरीर को निरोग रखने का प्रयास करें। पौष्टिक भोजन लें, समय पर भोजन खाएं और अपने खाने के प्रति लापरवाही न बरतें। साथ ही भोजन में अधिक तेज मिर्च मसालों के प्रयोग से बचें, इसके अलावा भोजन में आयरन, सलाद और हरी सब्जियों का सेवन भरपूर मात्रा में करें।

*9. डॉक्टर की सलाह जरूर लें:-*
गर्भपात हेतु दवाइयों का अधिक सेवन न करें। और अपनी इच्छा से किसी भी दवा का सेवन न करें, न ही बिना डाक्टरी सलाह के कुछ भी योनि मार्ग में रखें। यौन रोग पीड़ित पुरुष से यौन संबंध न बनाये। और अगर आपके पति यौन रोग से पीड़ित है  तो उसका उपचार करवाएं। उपचार के दौरान और ठीक होने तक यौन संबंध न बनाएं

*केरला नेचुरल हेल्थ केयर एक ऐसी संस्था है जो प्राकृतिक उपचारओं के माध्यम से शरीर को निरोगी बना सकते हैं*
*संपर्क करे का समय 3pm से 6pm*

*(Contact no:-9643048904)*
*Facebook link*.https://www.facebook.com/295464880971512/

https://www.youtube.com/channel/UCR4Nct41bN-7EUsZ-B48RiQ

https://twitter.com/KeralaaC/status/1052124836015890433?s=19

*Follow this link to join my WhatsApp group*

https://chat.whatsapp.com/BBERUkhAtQWGYfcwY6wvSj


डास पळवण्यासाठी फायदेशीर उपाय

वातावरणात बदल झाला की, डेंगूची समस्या डोकं वर काढते. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे अनेक आजारांनी डोकी वर काढली आहेत.आता तर डेंगू पसरवणाऱ्या डासांमुळेच झिका वायरसही पसरू लागला आहे. झिका वायरसवर अजून कोणतही ठोस असं औषध मिळालं नाहीये. त्यामुळे या आजारापासून बचाव करण्यासाठी सध्या सर्वात चांगला उपाय म्हणजे घरात डास येऊ न देणे. त्यासाठी बाजारात मिळणाऱ्या केमिकलयुक्त उत्पादनांपेक्षा काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात.

◆डासांना पळवून लावण्यासाठी कडूलिंब फायदेशीर ठरतं. यासाठी खोबरेल तेल व कडूलिंबाचे तेल समान प्रमाणात एकत्र करा आणि अंगाला लावा.
याचा परिणाम साधारणतः 8 तास राहतो.

◆लिंबाचं तेल आणि निलगीरी तेलाचं मिश्रण डासांना घरापासून दूर ठेवण्याचा सर्वात चांगला पर्याय मानला जातो. या मिश्रणाबाबत सर्वात महत्त्वाची बाब ही आहे की, हा उपाय नैसर्गिक आहे. दोन्ही तेलांचं मिश्रण तुम्ही अंगावर लावू शकता याने तुम्हाला डास चावणार नाहीत.

◆घरात डास पळवणाऱ्या कॉईल ऐवजी कापूर जाळा आणि 15 ते 20 मिनिटं त्याचा धूर होऊ द्या. डास पळवून लावण्यासाठी याचा सर्वात जास्त फायदा होतो.

◆जर तुम्हाला असं वाटत असेल की, झाडांमुळे डास जास्त होतात तर तुम्ही चुकीचा विचार करताय. झाडांचं योग्य रोपण केल्यास तुमच्या घरात डास येणार नाहीत. अंगणात पुदीना, लिंबू, झेंडू, कडूलिंब ही झाडं लावल्यास डास येणार नाहीत.

◆दारात किंवा खिडकीत तुळशीचं रोपटं असेल तरिही मच्छर दूर पळून जातात. मच्छरांना घरात प्रवेश करण्यास तुळस प्रतिबंध करते.

◆कडूलिंबाचे अनेक फायदे होतात. आरोग्य चांगलं ठेवण्यासोबतच याने डास पळवण्यासही फायदा होतो. कडूलिंबाचा वास डासांना दूर ठेवतो. कडूलिंबाचं तेल आणि खोबऱ्याचं तेल एकत्र करुन शरीरावर लावा. याने कमीत कमी आठ तास तुमचा डासांपासून बचाव होतो.

◆लसणाच्या वासाने डास आजूबाजूलाही फिरकत नाहीत. त्यामुळे  लसूण किसून पाण्यात उकळवा आणि रुममध्ये ठेवा. डास दूर पळतील.

◆लव्हेंडरचा सुगंधानेही डास दूर पळतात. म्हणून घरात लव्हेंडर युक्त रुम फ्रेशनरचा वापर करा.
┈┉┅━━━ ❀꧁ω❍ω꧂❀━━━┅┉┈
╔══╗       संकलन: नितीन जाधव
║██║           स्रोत:- निसर्ग उपचार
╚══╝ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ   +९१९०८२५५६६९४
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █
              🥀 ᵃᵃºˢᵃi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ
◆नोंद-आपण या माहितीचा वापर कोणत्याही आरोग्य समस्येचे निदान किंवा उपचार अंमलात आणण्यापूर्वी कृपया आपल्या तज्ज्ञांचा व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
        !!हे ईश्वरा सर्वांच आरोग्य चांगलं ठेव!!​​


🧠 *स्मरणशक्ती वाढवण्यासाठी करा या टिप्सचा वापर.!*

*LetsUp । Tips & Tricks*

💁‍♂ तुम्ही पण वस्तू ठेवून विसरून जाता ज्यामुळे तुम्हाला बर्याच लोकांचे ऐकावे लागत असेल तर निराश न होता या खास टिप्सवर लक्ष्य द्या.

👉 *डोक्याला आराम द्या* - ज्या प्रकारे शरीराला आराम पाहिजे त्याच प्रकारे तुमच्या डोक्याला देखील आरामाची गरज पडते. आपल्या अडचणींना दूर ठेवून तुम्हाला हलके-फुलके क्षण घालवण्याची सवय टाकायला पाहिजे. त्याशिवाय मेडिटेशन आणि योगा देखील करा. असे केल्याने डोकं शांत राहत.

👉 *स्वत:ला महत्त्व द्या* - स्वत:कडे कधीच दुर्लक्ष करा करू नये. स्वत:ला कॉम्प्लीमेंट देणे देखील तुमची गरज आहे. ज्या कामात तुम्हाला मजा येतो त्यासाठी वेळ नक्की काढा.

👉 *आनंदी लोकांशी मैत्री करा* - नेहमी प्रयत्न करा की तुमच्या मित्रांच्या यादीत आनंदी लोक सामील असायला पाहिजे. असे केल्याने तुम्ही आनंदी राहाल आणि तुम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये एंजॉय करण्याची संधी देखील मिळेल.

👉 *हसण्याची संधी सोडू नका* - तुमचं हास्य तुम्हाला तरोताजा जाणवून देईल. हे लक्षात ठेवून हसायची एकही संधी सोडू नका. असे केल्याने तुम्हाला व्हिटॅमिनच्या एका गोळीपेक्षा जास्त फा


👀 *दृष्टी कमजोर आहे? करा 'हे' उपाय*

*LetsUp । Health*

जर आपली दृष्टी कमजोर असेल तर खालील काही सोपे उपाय ट्राय करून पहा ते आपल्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरतील...

● आपले डोळे काही मिनिटांसाठी बंद करा. ही प्रक्रिया प्रत्येक तीन ते चार तासांमध्ये अंमलात आणा, यामुळे डोळ्यांना आराम मिळेल.

-----------------------
💁‍♂
-----------------------

● नियमित रूपाने डोळ्यांचा व्यायाम करा. डोळ्यांची पुतळी उजवी ते डावी आणि वरून खाली कडे फिरवा.

● आपला अंगठा भुवयांच्या मधोमध ठेवून काही काळ डोळ्यांना त्या बिंदूवर केद्रिंत करा. या व्यतिरिक्त आपण भिंतीवरील एखाद्या बिंदूवरही लक्ष केंद्रित करू शकता.

● दिव्याचा ज्योतीला एकटक बघत राहण्याच्या प्रक्रियेला त्राटक असं म्हणतात. याने दृष्टीत सुधार होतो आणि एकाग्रताही वाढते.

● गाजर खाणे किंवा गाजराचा रस पिणे डोळ्यांसाठी फायदेशीर आहेत. नियमित याचे सेवन केल्याने आपल्या फरक जाणवेल.

● अंघोळ करताना डोळ्यांना कोमट पाण्याने स्वच्छ करा. थोड्या-थोड्या दिवसाने डोळ्यात गुलाब पाणी घाला.

● झोपण्याआधी डोळ्यातून लेन्स काढून ठेवावी. झोपण्याच्या 2 तासाआधी पासून कॉम्प्युटरवर काम करणे थांबवावे.

● सकाळी बागेत हिरव्या गवतावर अनवाणी पायाने चाला

💁‍♂ *डोळ्यांखालील काळे डाग नाहीसे करण्यासाठी हे उपाय करा*

*LetsUp | Tips & Tricks*

👀 आपल्या चेहऱ्यावरील डोळ्यांच्या भोवतालची त्वचा नाजूक आणि पातळ असते. बदलत्या जीवनशैली त्याचप्रमाणे कमी झोप, संगणकावर सातत्याने काम करणे, मोबाईलचा अतिवापर, थकवा याचा परिणाम डोळ्यांखालील त्वचेवर होतो आणि डोळ्यांखाली काळे घेरे तयार होतात.

📍 *डोळ्यांखाली काळे घेरे आल्यास करा हे उपाय*

▪ एक चमचा गुलाब जल आणि काकडीच्या रसाचे मिश्रण करावे. कापसाने डोळ्यांखाली लावावे.

▪ अर्धा चमचा काकडीचा रस, दोन थेंब मध, बटाट्याचा रस आणि बदामाचे तेल व्यवस्थित मिसळून घ्या. कापसाच्या बोळ्याने हे मिश्रण डोळ्यांखाली लावल्याने फरक पडतो.

▪ किसलेला बटाट्याने डोळ्यांखाली हल्क्या हाताने मसाज करावी. नियमित असे केल्यास समस्या दूर होईल.

▪ बदाम रात्री दुधात भिजवून ठेवावे. सकाळी त्याची पेस्ट करुन लावावी.

▪ मध आणि बदामतेल सम प्रमाणात घ्या. याला व्यवस्थित मिसळा. हे मिश्रण डोळ्यांखाली लावल्याने नक्कीच फायदा होतो.

🎯 *व्हॉट्सअॅपवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा :* https://goo.gl/HpcBFG

💁‍♂ *व्हायरल ताप; करा घरगुती उपाय*

*LetsUp | Health*

हल्ली व्हायरल इन्फेक्शनमुळे आलेल्या तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. या तापाबरोबरच सर्दी, खोकला, अंगदुखीसारखे आजारही डोकेवर काढत आहेत.

या तापात रोग प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे इतरही आजारांची लागण लवकर होऊ शकते. चला तर आज व्हायरल तापाची लक्षणं कोणती? त्यावर काही घरगुती उपाय आहेत का? याविषयी जाणून घेऊयात...

----------------------
😍 *आता नामांकित 'मेडिसिन' व 'आरोग्यवर्धक उत्पादित* वस्तूवर भरघोस सूटचा लाभ घ्या *'PharmEasy' वर*, पहिल्या ऑर्डरवर मिळवा 30% ऑफ! *त्यासाठी क्लिक करा* : 👉 https://urlvia.com/tr1VJ
----------------------

🤔 *व्हायरल तापाची लक्षणं* : घसा दुखणं, खोकला, डोकेदुखी, घसा खवखवणे, सांधेदुखी,स उलट्या आणि अतिसार सुरू होतो. याशिवाय डोळे लाल होऊन डोकं गरम व्हायला सुरुवात होते.

व्हायरल तापावर वैद्यकीय सल्ला तर घ्यावाच. पण तुम्ही काही घरगुती उपचार देखील करू शकता. योग्य आहारातून तुम्ही रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करू शकता. यामुळे तापही लवकर बरा होऊ शकतो. लिंबाचा रस आणि मध व्हायरल ताप कमी करते. घशाची खवखव थांबते. शिवाय उलट्या-जुलाबांपासून आराम मिळू शकतो.

ताप 102 किंवा त्याहून कमी असेल तर घरगुती उपचार करूनही ताप कमी करता येऊ शकतो. शरीराचं तापमान कमी होईपर्यंत रुग्णाच्या शरीरावर, कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात. दर सहा तासांनंतर पॅरासिटेमॉलची (क्रोसीन किंवा तत्सम कुठलीही जेनेरिक गोळी) एक गोळी द्यावी. असे करूनही ताप उतरला नाही तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

1) *काढा ट्राय करा* : एक चमचा लवंगांची पावडर, ताज्या आणि स्वच्छ केलेल्या तुळशीच्या पानांबरोबर एक लीटर पाण्यात टाकून उकळा. दर 2 तासांनी हा काढा प्यायला द्या. यामुळे शरीरातील सर्व बॅक्टेरिया, कीटाणू आणि अन्य विषाणू नष्ट होतात.

2) *चहा ट्राय करा* : धण्यात असलेले अँटिबायोटिक तत्त्व विषाणूंविरोधात लढण्याची शक्ती देतात. धण्याच्या बिया शरीराला व्हिटॅमिन देतात. पाण्यात एक मोठा चमचा भरून धणे उकळा. यानंतर यात थोडं दूध आणि साखर मिसळा.

🎯 *व्हॉट्सअॅपवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा:* https://goo.gl/HpcBFG

💁‍♂ *व्हायरल ताप; करा घरगुती उपाय*

*LetsUp | Health*

हल्ली व्हायरल इन्फेक्शनमुळे आलेल्या तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. या तापाबरोबरच सर्दी, खोकला, अंगदुखीसारखे आजारही डोकेवर काढत आहेत.

या तापात रोग प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे इतरही आजारांची लागण लवकर होऊ शकते. चला तर आज व्हायरल तापाची लक्षणं कोणती? त्यावर काही घरगुती उपाय आहेत का? याविषयी जाणून घेऊयात...

----------------------
😍 *आता नामांकित 'मेडिसिन' व 'आरोग्यवर्धक उत्पादित* वस्तूवर भरघोस सूटचा लाभ घ्या *'PharmEasy' वर*, पहिल्या ऑर्डरवर मिळवा 30% ऑफ! *त्यासाठी क्लिक करा* : 👉 https://urlvia.com/tr1VJ
----------------------

🤔 *व्हायरल तापाची लक्षणं* : घसा दुखणं, खोकला, डोकेदुखी, घसा खवखवणे, सांधेदुखी,स उलट्या आणि अतिसार सुरू होतो. याशिवाय डोळे लाल होऊन डोकं गरम व्हायला सुरुवात होते.

व्हायरल तापावर वैद्यकीय सल्ला तर घ्यावाच. पण तुम्ही काही घरगुती उपचार देखील करू शकता. योग्य आहारातून तुम्ही रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करू शकता. यामुळे तापही लवकर बरा होऊ शकतो. लिंबाचा रस आणि मध व्हायरल ताप कमी करते. घशाची खवखव थांबते. शिवाय उलट्या-जुलाबांपासून आराम मिळू शकतो.

ताप 102 किंवा त्याहून कमी असेल तर घरगुती उपचार करूनही ताप कमी करता येऊ शकतो. शरीराचं तापमान कमी होईपर्यंत रुग्णाच्या शरीरावर, कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात. दर सहा तासांनंतर पॅरासिटेमॉलची (क्रोसीन किंवा तत्सम कुठलीही जेनेरिक गोळी) एक गोळी द्यावी. असे करूनही ताप उतरला नाही तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

1) *काढा ट्राय करा* : एक चमचा लवंगांची पावडर, ताज्या आणि स्वच्छ केलेल्या तुळशीच्या पानांबरोबर एक लीटर पाण्यात टाकून उकळा. दर 2 तासांनी हा काढा प्यायला द्या. यामुळे शरीरातील सर्व बॅक्टेरिया, कीटाणू आणि अन्य विषाणू नष्ट होतात.

2) *चहा ट्राय करा* : धण्यात असलेले अँटिबायोटिक तत्त्व विषाणूंविरोधात लढण्याची शक्ती देतात. धण्याच्या बिया शरीराला व्हिटॅमिन देतात. पाण्यात एक मोठा चमचा भरून धणे उकळा. यानंतर यात थोडं दूध आणि साखर मिसळा.

🎯 *व्हॉट्सअॅपवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा:* https://goo.gl/HpcBFG

👀 *मुलं खोटं का बोलतात?*

*LetsUp | Parenting*

"नेहमी खरे बोलावे!" हे अगदी पुस्तकी वाक्य वाटलं तरी हेच तर आपण लहान मुलांवर संस्कार करत असतो. आपल्याला हवं तेव्हा आपण मुलांशी खोटं बोलतो.

अगदी साधी गोष्ट, जेव्हा मुलं एखादी गोष्ट आणि त्यामागची कारणं विचारतात तेव्हा आपण आपल्या सोयीने हवे ते सांगत बसतो. असं करून आपण त्यांना खोटं बोलणं योग्य आहे किंवा कधीतरी ते चालू शकतं हेच सुचवत असतो.

👉 मुलं आपलं वागणं बोलणं पाहूनच शिकत असतात. आपलं वागणं आणि इतरांशी बोलणं हेच त्यांच्यासाठी एक प्रमाण असतं. त्यामुळे आपल्या वागण्याकडे आपलं लक्ष असणं खूप महत्वाचं असतं.

📍  *खोटं बोलण्यामागील कारणे काय?*

*1.* एकतर घरात अगदी कडक वातावरण असतं. ज्यामुळे मुलं आपल्या चुका मोकळेपणाने सांगू शकत नाहीत.

*2.* एखादी चूक जेव्हा मुलांना कळते कि, माफ होऊ शकत नाही किंवा त्या चुकीसाठी त्यांना मोठी शिक्षा मिळू शकते तेव्हा मुलं चूक लपवायला आणि खोटं बोलायला सुरवात करतात.

*3.* मोठ्यांकडून जेव्हा चुका होतात तेव्हा त्यांना शिक्षा नसते आणि जेव्हा आपण चुका करतो तेव्हा मात्र आपल्याला मार बसतो हे त्यांना कळते तेव्हा त्यांना मोठ्यांची घृणा वाटते.

*4.* खरं बोलून जर मार पडणार असेल तर मी गोष्टी लपवून किंवा खोटं बोलून वेळ साधून नेईल अशी त्यांची धारणा होऊ शकते.

💁‍♂  यापैकी काहीही घरात घडत असेल तर ते तात्काळ थांबवणे तुमचे काम आहे. "खरं बोललं तरी चालेल मी तुला मारणार नाही!" हे वाक्य त्यांना खरं बोलायला मदत करणारं ठरतं. मारणं हा काही मुलांना सुधारण्याचा पर्याय नाही याउलट त्याचा वाईट परिणाम त्यांच्यावर होऊ शकतो हे पालकांनी समजून घ्यायला हवे.

🎯 *व्हॉट्सअॅपवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा:* https://goo.gl/HpcBFG







25 comments:

  1. अतिषयसुंदर व फारच उपयुक्त माहिती आहे,
    धन्यवाद

    ReplyDelete
  2. I am always searching online for articles that can help me. There is obviously a lot to know about this. I think you made some good points in Features also. Keep working, great job ! Supplements for Mental health

    ReplyDelete
  3. Took me time to read all the comments, but I really enjoyed the article. It proved to be Very helpful to me and I am sure to all the commenters here! It’s always nice when you can not only be informed, but also entertained! 犀利士網購,犀利士藥局,犀利士價格,https://www.cialis-store.com/product

    ReplyDelete
  4. Nice to read your article! I am looking forward to sharing your adventures and experiences. 威而鋼藥局

    ReplyDelete
  5. Aw, this was an exceptionally good post. In thought I would like to put in writing like that additionally – taking time and actual effort to produce a very good article… but exactly what do I say… I procrastinate alot and also no indicates find a way to go done. http://aka.ms/accountsettings

    ReplyDelete
  6. I’m impressed, I need to say. Actually rarely do I encounter a blog that’s both educative and entertaining, and let me inform you, you’ve gotten hit the nail on the head. Your idea is outstanding; the problem is one thing that not enough people are speaking intelligently about. I am very completely happy that I stumbled throughout this in my seek for one thing referring to this. http://aka.ms/accountsettings

    ReplyDelete
  7. Took me time to read all the comments, but I really enjoyed the article. It proved to be Very helpful to me and I am sure to all the commenters here! It’s always nice when you can not only be informed, but also entertained! candidoza

    ReplyDelete
  8. What a fantabulous post this has been. Never seen this kind of useful post. I am grateful to you and expect more number of posts like these. Thank you very much. visit this site

    ReplyDelete
  9. You delivered such an impressive piece to read, giving every subject enlightenment for us to gain information. Thanks for sharing such information with us due to which my several concepts have been cleared. testogen review

    ReplyDelete
  10. cbd oil treats for dogs We all love our dogs and cats. But even our four-legged family members become stressed out from time to time

    ReplyDelete
  11. I like viewing web sites which comprehend the price of delivering the excellent useful resource free of charge. I truly adored reading your posting. Thank you! BUSINESS

    ReplyDelete
  12. Has anyone used Hemp before? I'm extremely keen to get some Vegan CBD Gummies for insomnia. Can someone recommend a good brand? I'm currently contemplating [url=https://justcbdstore.com/]JustCBD[/url] and Restoor Skin Essentials. Thanks in advance How will Vegan CBD Gummies make me feel?

    ReplyDelete
  13. Has anyone used Hemp before? I'm extremely keen to get some Vegan CBD Gummies for insomnia. Can someone recommend a good brand? I'm currently contemplating [url=https://justcbdstore.com/]JustCBD[/url] and Restoor Skin Essentials. Thanks in advance Do Vegan CBD Edibles help with pain?

    ReplyDelete
  14. If you are looking for vegan CBD gummies that taste great but are super effective, try one of our five great tastings CBD vegan gummies today! CBD Gummies Vegan Exotic Fruit 300mg

    ReplyDelete
  15. Such a very useful article. Very interesting to read this article.I would like to thank you for the efforts you had made for writing this awesome article.buy prescriptions online

    ReplyDelete
  16. Great tips and very easy to understand. This will definitely be very useful for me when I get a chance to start my blog. https://sexualhealthsolutions.net/

    ReplyDelete
  17. Your blog is too much amazing. I have found with ease what I was looking. Moreover, the content quality is awesome. Thanks for the nudge! prospect medical holdings

    ReplyDelete
  18. Mmm.. good to be here in your article or post, whatever, I think I should also work hard for my own website like I see some good and updated working in your site. Hialeah Dental Care

    ReplyDelete
  19. Only aspire to mention ones content can be as incredible. This clarity with your post is superb and that i may think you’re a guru for this issue. High-quality along with your concur permit me to to seize your current give to keep modified by using approaching blog post. Thanks a lot hundreds of along with you should go on the pleasurable get the job done. nerve block new jersey

    ReplyDelete
  20. Awesome dispatch! I am indeed getting apt to over this info, is truly neighborly my buddy. Likewise fantastic blog here among many of the costly info you acquire. Reserve up the beneficial process you are doing here. okinawa flat belly reviews

    ReplyDelete
  21. Awesome dispatch! I am indeed getting apt to over this info, is truly neighborly my buddy. Likewise fantastic blog here among many of the costly info you acquire. Reserve up the beneficial process you are doing here. miracle sheets

    ReplyDelete
  22. wow, great, I was wondering how to cure acne naturally. and found your site by google, learned a lot, now i’m a bit clear. I’ve bookmark your site and also add rss. keep us updated. Implant Dentist

    ReplyDelete
  23. In this article understand the most important thing, the item will give you a keyword rich link a great useful website page: 플렉스홀덤

    ReplyDelete