[07/04, 5:33 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
*ही सहा लक्षणे दिसली तर असू*
*शकते व्हिटॅमिन सी ची कमतरता*
मानवी शरीराला विविध प्रकारच्या व्हिटॅमिन्सची आवश्यकता असते. यापैकी एखाद्या जरी व्हिटॅमिनच शरीरात कमतरता निर्माण झाली तर त्याचे परिणाम शरीरावर दिसून येतात. अशा महत्वाच्या व्हिटॅमिन्स व्हिटॅमिन सी हे सुद्धा एक अतिशय आवश्यक पोषकतत् आहे. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शरीराच्या प्रवाह तंत्राची क्रिया योग्य राहते. नव् पेशींची निर्मिती होते. त्वचा हेल्दी राहते. या व्हिटॅमिनची कमतरता निर्माण झाल्यास कोणती ल दिसून येतात, ते जाणून घेवूयात.
हे संकेत ओळखा
*1. हृदयरोग*
व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे हृदयासंबंधी आजारांचा धोका वाढतो
*2. अंगदुखी*
सतत अंगदुखीची समस्या होत असेल तर आहाराकडे लक् देण्याची गरज आहे. कारण अंगदुखी आणि सांधेदुखी य समस्या शरीरात व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे होता
*3. त्वचा*
त्वचा रखरखीत, निर्जीव दिसत असल्यास व्हिटॅमिन ची कमतरता असू शकते. सतत पिंपल्स येणे हे देखील व्हिटॅमिन सी च्या कमतरतेचे लक्षण आहे.
*4.थकवा*
व्हिटॅमिन सी कमतरतेमुळे सतत थकवा जाणवतो. मन कामात लागत नाही. हे शारीरिक आणि मानसिक क्रियेसाठी फार गरजेचे आहे.
*5. केसगळती, कमजोर नखे*
सतत केसगळती आणि नखे तुटणे ही समस्या व्हिॅटॅमिन स च्या कमतरतेमुळे होते.
*6. हिरड्यांना सूज*
या व्हिटॅमिनची कमतरता निर्माण झाल्यास हिरड्यांना सूज येते. नाकातून रक्त येण्याची समस्या दुर्लक्ष केल्यास ही समस्या अधिक वाढू शकते.
*व्हिटॅमिन सीचे फायदे*
1. रोज वेगवेगळ्या पदार्थांमधून व्हिटॅमिन सी चं सेवन केल्यास तुमचे दात आणि हिरड्या निरोगी राहू शकत
*2. नसा आणि पेशींच्या क्रियेला*
आधार मिळतो. तसे व्हिटॅमिन सीमुळे रक्तही शुद्ध होतं आणि शरीरातून विषारी तत्व बाहेर काढण्यासही मदत मिळते.
*3. व्हिटॅमिन सी आपल्या हाडांना*
मजबूती देतं. पण ते कमी झाल्यास याने आपले कार्टिलेज कमजोर होऊ लागतात आणि याने सतत अंगदुखीची समस्या होत राहते
4. व्हिटॅमिन सीमुळे आपली त्वचा चांगली होते आणि वाढत्या वयाचे संकेत दिसत नाहीत. तसेच त्वचेवर सुरकुत्याही येत नाहीत.
-----------------------------------------------
🌿 *अशीच बहुमूल्य माहिती* *आपल्या मोबाईलवर मिळवा*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*जॉईन करण्यासाठी क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[10/04, 11:54 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
💁🏻♂ *काळ्या मीठाच्या सेवनाचे फायदे वाचून व्हाल हैराण!*
✅ घरगुती वापरात हमखास वापरल्या जात असलेल्या काळ्या मीठाचा वापर करून तुम्ही आरोग्य उत्तम ठेवू शकता. काळं मीठं बॅक्टीरीयांना दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतं असतं.
✅ त्यामुळे फॅट्स बर्न होण्यास मदत होते. काळ्या मिठाचा वापर आहारात केल्याने वेगवेगळ्या आजारांपासून दूर राहता येतं.
✅ केसांच्या उत्तम वाढीकरिता काळे मीठ लाभदायक ठरते. जर केस पातळ असतील, सतत गळत असतील किंवा केसांमध्ये फाटे फुटण्याची समस्या असेल तर आहारामध्ये काळे मीठ समाविष्ट करून ह्या समस्या दूर करता येऊ शकतील.
✅ काळ्या मिठाने पोट साफ न होण्याची तक्रार दूर होते. तसेच सतत मळमळ होत असल्यास त्यामध्ये काळ्या मिठाच्या सेवनाने आराम मिळतो.
✅ काळ्या मिठाच्या सेवनाने सेवनामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत राहते.
✅ जर तुमच्या हातायपायांना सूज येत असेल तर त्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर काळे मीठ घालावे. त्यामुळे सुज कमी होण्यास मदत होईल.
✅ त्वचेची काळजी घेण्यासाठी काळ्या मिठाचा वापर फायदेशीर ठरतो.
✅ मीठाचा वापर करून तुम्ही एसिडिटीच्या त्रासापासून सुटका मिळवू शकता.-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य माहिती* *आपल्या मोबाईलवर मिळवा*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*जॉईन करण्यासाठी क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[10/04, 1:20 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🍎 *पुरुषांनी रोज खावे डाळिंब* 🍎
डाळिंब हे फळ आरोग्यासाठी खूप फायदेशिर आहे. य सेवनाने शरीराला अनेक लाभ होऊ शकतात. अशा या डाळिंबाचा उल्लेख बायबलमध्येही आढळतो.
डाळिंबामधील अँटिऑक्सिडंट्स पुरुषांमध्ये सेक्स हार्मोन्स वाढवतात. यामुळे प्रजननक्षमताही वाढते. डळिंबाचे कोणकोणते फायदे आहेत, याविषयी आपण माहिती घेणार आहोत.
डाळिंबामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात. हे शरीरातील टेस्टेस्टेरॉन हार्मोन्स वाढवतात. यामुळे पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या आणि वीर्याची पातळी दोन्हीह वाढतात.
आठवड्यातून एकदा कमीत कमी १०० ग्रॅम डाळिंबाचे दाणे खावेत. डाळिंबाचा ज्यूस देखील पि येईल. डाळिंबाचा उल्लेख बायबल आणि ग्रीक मायथोलॉजीमध्ये आहे.
बायबलमध्ये याला पवित्र फ मानून दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते.
पिझ्झा, बर्गरसारखे फास्ट फूड खाल्ल्याने गर्भधारणे अडचण होते. महिलांसाठी डाळिंब फायदेशीर आहे. यामध्ये फॉलिक अॅसिड असते, जे महिलांना गर्भधारण करण्यात मदत करते. हे प्रेग्नन्सीमध्ये बाळाच्या विकासासाठी गरजेचे आहे.
डाळिंबाचे अनेक फायदे आहेत.
डाळिंबाने कोलेस्टेरॉ पातळी कमी होते. हे हृदयाच्या तक्रारींपासून बचाव करते. यामध्ये व्हिटॅमिन-सी असते. ज्यामुळे कमजोरी होते. डाळिंबामध्ये फायबर्स असतात. यामुळे पचनशक् चांगली राहते. बद्धकोष्ठता दूर होते. डाळिंबाच्या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन-ए असते. यामुळे डोळ्यांची शक्ती वाढते. यामध्ये व्हिटॅमिन-ई असते. ज्यामुळे सौंदर्य उजळते
-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[11/04, 12:20 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🌿 *नैसर्गिक मेहंदी ह्या*
*आजारांवरही*
*आहे गुणकारी* 🌿
तस पाहिलं तर नैसर्गिक मेहंदीचा उपयोग आपण केस चमकदार, निरोगी राहण्यसाठी करतो. किंवा हाता काढण्यासाठी करतो. परंतु ही मेहंदी फक्त काही फक् केसावर किंवा हातावर काढण्यासाठी उपयुक्त नाह तर ही नैसर्गिक मेहंदी अनेक आजारांवर उपायकार आहे. कारण मेहंदीमध्ये अनेक औषधी वनस्पती वापरल्या जातात. त्यामुळे मेहंदी अनेक आजारांवर गुणकारी आहे
मेहंदी खालील आजारांवर
*उपायकारक आहे.*
१) आग आणि सूज : तुम्हाला एखाद्या गरम वस्तूचा च बसला. किंवा भाजले तुम्ही त्या ठिकाणी मेहंदी ला शकता. कारण मेहंदी खूप थंड असते. त्यामुळे आपल्याल आराम मिळू शकतो. तसेच काही लागलं आणि त्या ठिकाणी सूज आली. तिथेही आपण मेहंदी लावू शकत
२) डैड्रफ : केसांमध्ये होणार डैड्रफ हा मेहंदीमुळे जाऊ शकतो. आणि केसांच्या मुळाशी येणारी खाज येणे थ शकते. फक्त केसांना मेहंदी लावताना त्यात लिंबू आण दही घालावे.
३) पोटाचे आजार : पोटांच्या अनेक आजरावर मेहंदी पाने गुणकारी आहे. मेहंदीची पाने अतिशय गुणकारी असतात. त्यामुळे मेहंदीच्या पानांमुळे अनेक पोटाचे अ विकार दूर होतात.
४) त्वचेसंबंधी आजार : त्वचेसंबंधी जर काही आजार असतील तर मेहंदीच्या झाडाच्या सालीचा काडा क प्या. त्वचेसंबंधी आजारावर मेहंदीच्या झाडाची सा गुणकारी आहे.
५) किडनी स्टोन : मेहंदीमध्ये मौलिक ऍसिड असते. ते किडनी स्टोनसाठी उपायकारक असते. मेहंदीची पाने पाण्यात उकळून १ महिना रोज पिले तर किडनी स्टो नियंत्रण करता येते.
----------------------------------------------------------
🙏 *ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा* 🙏
----------------------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[11/04, 5:10 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *शरीराची दुर्गंधी टाळण्यासाठी*
*वापरा नैसर्गिक डिओ* ♦
पावसाळा असो की उन्हाळा अनेकांच्या शरीराला दुर्गंधी येते. ही दुर्गंधी घालविण्यासाठी डिओ किंव परफ्यूम वापरले जाते. परंतु, असे केमिकल्सयुक्त डिओ वापरण्या पेक्षा नैसर्गिक पदार्थ वापरून घरीच उपाय तर दुर्गाधीची समस्या दूर करता येते.
शरीराची दुर्गंधी घालविण्यासाठी लिंबाचा रस कॉटनच्या मदतीने शरीरावर लावावा. १० मिनिटांनं अंघोळ करावी.
आणखी उपाय म्हणजे अॅपल साइड व्हि अंडर आम्र्समध्ये लावावे आणि दहा मिनिटांनंतर अंघो करावी. तसेच एक-एक चमचा बेकिंग सोडा आणि लिंब रस एकत्र करून हे मिश्रण शरीरावर लावावे. पाच मिनिटांनंतर धुऊन घ्यावे. तसेच अंघोळीच्या पाण्यात टोमॅटोचा रस मिसळून अंघोळ केल्यास शरीराची दुर्गं नाहीशी होते.
दोन चमचे तृणधान्याचा रस नियमित प्यायल्यासही दुर्गधी नष्ट होते. शिवाय अंघोळीच्य पाण्यात चिमूटभर तुरटी मिसळून अंघोळ केल्यास चांग परिणाम दिसून येतो.
अंघोळीच्या पाण्यात एक चमचा कापराचे तेल मिसळू आंघोळ केल्यास दुर्गंधी नाहीशी होते. तसेच एक चमच मसूर डाळीची पावडर तीन चमचे लिंबाच्या रसामध्ये मिसळून पेस्ट बनवावी. हे मिश्रण शरीरावर लावल्यानं दहा मिनिटांनी अंघोळ करावी. या उपायाने शरीर दुर्गंधी दूर होते. अर्धा चमचा चंदनाची पेस्ट अंडर आम्र् लावून १० मिनिटांनंतर धुऊन घ्यावे. शलजम एक प्रकार कंद असून तो शरीरावर लावून पंधरा मिनिटांनंतर अंघो करावी. या उपयामुळे शरीराची दुर्गंधी दूर होते.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा* 🙏
----------------------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[12/04, 11:57 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *शाकाहारी लोकांमध्ये जाणवू*
*शकते ह्या व्हिटॅमिन ची कमी* ♦
जे लोक आपल्या आरोग्याबद्दल अधिक जागरूक आहेत त्यांना असे वाटते की अशा गोष्टी खाणे योग्य आहे जेणेकरून ते तंदुरुस्त आणि व्यवस्थित राहू शकतील. याद्व ते बरेच पौष्टिक घटक खात नाहीत ज्यामुळे त्यांना व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेस सामोरे जावे लागते. एक अहवालानुसार 55 ते 80 टक्के भारतीय जीवनसत्व बी च्या कमतरतेमुळे त्रस्त आहेत.
काय आहे व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता ?
शरीर निरोगी ठेवण्यासाठी सर्व पोषक तत्त्वे आवश्य असतात. यापैकी प्रथिने, जीवनसत्त्वे, लोह इत्यादींच योग्य मात्रा शोधली पाहिजे. जेणेकरून शरीरात उर्ज योग्य प्रकारे संक्रमित होऊ शकते. अशा अहवालानुस डीएनए संश्लेषण, आरबीसी आणि नसा बनवण्यासाठी आपल्या शरीरात योग्य प्रमाणात व्हिटॅमिन बी 12 आवश्यक आहे. हे शरीरात स्वतः तयार होत नाही. यासाठी जीवनसत्त्वे समृद्ध आहार घेणे आवश्यक आहे. तर, शाकाहारी आणि खाद्यपदार्थांकडे योग्य लक्ष दिल्याने बहुतेक लोक व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेस पडतात.
याव्यतिरिक्त, व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरते लहान आतड्यात रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ लागते आणि त्याच वेळी अशक्तपणाची शक्यता असते.
व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेची लक्षणे
1. शरीरात उर्जा अभाव आहे.
2. शरीराच्या कोणत्याही भागामध्ये अचानक मुंग्य
3. डोळ्यांसमोर अंधार दिसून येतो.
4. थकल्यासारखे वाटणे.
5. स्वभावात चिडचिडेपणा.
6. त्वचेचा रंग फिकट होऊ लागतो
7. तोंडात वारंवार फोड येतात.
8. थकवा आणि चिंता यामुळे गोष्ट विसरण्यास सु होते.
व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेची पूर्तता करण्य उपाय
याचा अभाव मज्जातंतूंच्या पेशी नष्ट होण्याचा वाढवते. या व्यतिरिक्त, व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे डिमेंशिया आणि स्ट्रोकची शक्यता वाढते. विशे गर्भवती स्त्रियांना या व्हिटॅमिनच्या अभावामु हानी पोहचते. अशा परिस्थितीत वेळीच ही कमत पूर्ण करणे फार महत्वाचे आहे. यासाठी आपल्या जीवनसत्त्वे असलेल्या आहाराचा समावेश करा. मांसाहारी लोक अंडी, सोया, मटण आणि मासे, व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता खाऊन आपली कमत पूर्ण करू शकतात. याशिवाय शाकाहारी लोकां मोठ्या प्रमाणात दूध, चीज, फळे, हिरव्या भाज्य डाळी आणि दही इत्यादी पदार्थांचे सेवन करून व् बीचा पुरवठा करू शकतात. आपल्याला डॉक्टरांच सल्ला घ्यायचा असल्यास आपण व्हिटॅमिन बी 12 सप्लीमेंट देखील घेऊ शकता. यासह नियमित मॉर्न वॉक, योग आणि ध्यान केल्याने व्हिटॅमिन बी 12 कमतरता देखील कमी होऊ शकते.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा* 🙏
----------------------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[12/04, 6:16 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *शाकाहारी लोकांमध्ये जाणवू*
*शकते ह्या व्हिटॅमिन ची कमी* ♦
जे लोक आपल्या आरोग्याबद्दल अधिक जागरूक आहेत त्यांना असे वाटते की अशा गोष्टी खाणे योग्य आहे जेणेकरून ते तंदुरुस्त आणि व्यवस्थित राहू शकतील. याद्व ते बरेच पौष्टिक घटक खात नाहीत ज्यामुळे त्यांना व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेस सामोरे जावे लागते. एक अहवालानुसार 55 ते 80 टक्के भारतीय जीवनसत्व बी च्या कमतरतेमुळे त्रस्त आहेत.
काय आहे व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता ?
शरीर निरोगी ठेवण्यासाठी सर्व पोषक तत्त्वे आवश्य असतात. यापैकी प्रथिने, जीवनसत्त्वे, लोह इत्यादींच योग्य मात्रा शोधली पाहिजे. जेणेकरून शरीरात उर्ज योग्य प्रकारे संक्रमित होऊ शकते. अशा अहवालानुस डीएनए संश्लेषण, आरबीसी आणि नसा बनवण्यासाठी आपल्या शरीरात योग्य प्रमाणात व्हिटॅमिन बी 12 आवश्यक आहे. हे शरीरात स्वतः तयार होत नाही. यासाठी जीवनसत्त्वे समृद्ध आहार घेणे आवश्यक आहे. तर, शाकाहारी आणि खाद्यपदार्थांकडे योग्य लक्ष दिल्याने बहुतेक लोक व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेस पडतात.
याव्यतिरिक्त, व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरते लहान आतड्यात रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ लागते आणि त्याच वेळी अशक्तपणाची शक्यता असते.
व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेची लक्षणे
1. शरीरात उर्जा अभाव आहे.
2. शरीराच्या कोणत्याही भागामध्ये अचानक मुंग्य
3. डोळ्यांसमोर अंधार दिसून येतो.
4. थकल्यासारखे वाटणे.
5. स्वभावात चिडचिडेपणा.
6. त्वचेचा रंग फिकट होऊ लागतो
7. तोंडात वारंवार फोड येतात.
8. थकवा आणि चिंता यामुळे गोष्ट विसरण्यास सु होते.
व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेची पूर्तता करण्य उपाय
याचा अभाव मज्जातंतूंच्या पेशी नष्ट होण्याचा वाढवते. या व्यतिरिक्त, व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे डिमेंशिया आणि स्ट्रोकची शक्यता वाढते. विशे गर्भवती स्त्रियांना या व्हिटॅमिनच्या अभावामु हानी पोहचते. अशा परिस्थितीत वेळीच ही कमत पूर्ण करणे फार महत्वाचे आहे. यासाठी आपल्या जीवनसत्त्वे असलेल्या आहाराचा समावेश करा. मांसाहारी लोक अंडी, सोया, मटण आणि मासे, व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता खाऊन आपली कमत पूर्ण करू शकतात. याशिवाय शाकाहारी लोकां मोठ्या प्रमाणात दूध, चीज, फळे, हिरव्या भाज्य डाळी आणि दही इत्यादी पदार्थांचे सेवन करून व् बीचा पुरवठा करू शकतात. आपल्याला डॉक्टरांच सल्ला घ्यायचा असल्यास आपण व्हिटॅमिन बी 12 सप्लीमेंट देखील घेऊ शकता. यासह नियमित मॉर्न वॉक, योग आणि ध्यान केल्याने व्हिटॅमिन बी 12 कमतरता देखील कमी होऊ शकते.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा* 🙏
----------------------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[13/04, 11:47 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
*गरोधर महिलांनी खावे बदाम*
*बाळाच्या मेंदू ची होते योग्य वाढ*
बदामामध्ये असलेल्या हेल्दी न्यूट्रिएंट्स असतात.
या मुळे बदाम हे गरोदर महिला आणि तिच्या गर्भातील बाळाला लाभदायक आहेत. गरोदर महिलांनी बदाम खाल्ल्यास अनेक फायदे होतात. गरोदर महिलांनी बद कसे खावेत याविषयी जाणून घेणे आवश्यक आहे. बदामाच्या सालींमध्ये टॅनिन असते. जे न्यूट्रिएंट्स बॉडीमध्ये अब्जॉर्ब होऊ देत नाही. बदाम रात्री पाण्यात भिजवून ठेवल्यास साल सहज निघते आणि य न्यूट्रिएंट्स बॉडीला योग्य प्रकारे मिळतात.
बदामामध्ये फॉलिक अॅसिड असल्याने अबॉर्शनचे धो कमी होतो. यामध्ये फोलेट आणि व्हिटॅमिन इ६ असते. यामुळे मुलांची ब्रेन डेव्हलपमेंट प्रॉपर होते.
♦ *बदामामध्ये काब्र्स असतात.*
प्रेग्नेंसीमध्ये रोज बदाम खाल्ल्याने कमजोरी दूर होते. हे मॉर्निंग सिकनेसपासून बचाव कर यातील आयर्नमुळे महिलांचा एनीमियापासून बचाव होतो. तसेच प्रोटीनमुळे बाळाची हाडे मजबूत होतात लेबर पेन कमी होतो. यातील फायबर्समुळे प्रेग्नेंसीमध् होणा-या इनडायजेशनपासून बचाव करते. बदाममधील व्हिटॅमिन ए मुळे बाळाचे केस आणि स्किन हेल्दी राह प्रेग्नेंट महिलांचे सौंदर्य वाढवते. तर कॅल्शियममुळे बाळाची हाडे मजबूत होतात. बदाममधील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रणात राहतो. ब्लड सर्कुलेशन इम्प्रूव्ह होते
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा* 🙏
-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[13/04, 6:30 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
👉 *राई.. मोहरीचे औषधि उपयोग* 👌
१) अपचन, पोटदुखि, अजिर्णः। मोहरीचे चूर्ण व साखर एकत्रित पाण्यासोबत घेतल्यास लगेच पोटदुखि थांबते.. मुरडा येणे थांबते.
२) पायात काटा, अथवा काच रूतून बसल्यास मोहरिचे चूर्ण, तूप व मध याचा एकत्रित लेप लावल्यास काटा
आपोआप वर येतो.
३) बेशुद्ध व मिरगीने मूर्च्छा आल्यास राईच्या चूर्णाचे नस्य केल्यास व्यक्ति तात्काळ शुद्धिवर येते.
४) सफेद कोडः। मोहरिचे पिठ गायिच्या जुन्या तूपात कालवून तिथे लावल्यास तिथे रक्तसंचालन चांगले होउन मग, ते डाग दूर होतात. व सामान्य त्वचेचा रंग येतो.
५) तिव्र ज्वरः सर्दि, मौसमि ताप कफ असेल तर मोहरिचे चूर्ण मधासोबत थोडे थोडे देत राहावे ताप उतरतो.
६) संधिवाताचे दुखणेः हात पाय वाकडे झाल्यास एरंडाच्या पानाला राईचे तेल लावून ते गरम करून दूखर्या जागेवर बांधावे सूज. व दुःख दुर होते.
७) पोटातले जंतः। मोहरिचे चूर्ण व गोमूत्र एकत्रित करून सकाळि घेतल्यास काहि दिवसात पोटातले क्रूमि मरून बाहेर पडतात.
८) शरिरात कुठेहि गाठ आल्यास काळे मिरे व राईचे चूर्ण
तूपात मिसळून तिथे लावल्यास ति कमि होते.
९) रांजणवाडि, मांजोळनि बरि करण्यासाठी, मोहरिचे चूर्ण व तुप मध एकत्रित करून तिथे लावल्यास ति बरि होते.
१०) लहान मूले अंथरूणात युरिन करतात. तेव्हा राईचे चूर्ण मधात कालवून द्यावे. सवय सुटते.
११) दातदूखी, दातात किडः। मोहरि थोड्या पाण्यात
उकळवून त्याने गुळण्या केल्यास दातातलि किड मरते
हिरड्यांचि सूज उतरते.
१२) मूळव्याध, बवासिरः। मोडावर, कोंबावर मोहरिचे तेल लावल्यास तो गळून पडतो.
१३) खाज, खरुज, त्वचेचे आजारः मोहरि गोमूत्रात वाटून त्यात थोडि हळदहि मिसळावि. मग प्रभावित जागेवर लावावे. व नंतर आंघोळ करून पून्हा सरसूचे तेल लावावे. सर्व चर्मरोग बरे होतात.
१४) मस्से, चामखिळः। मोहरिचे तेल तिथे लावल्यास मस्से गळतात.
१५) मासिक पाळि नियमित येण्याकरता मोहरिचे चूर्ण घेत राहावे.
१६) १० ग्रँम मोहरि व २५० ग्रँम पाणि घेउन उकळावे
ते कोमट असताना पिल्यास न थांबणारि उचकि थांबते.
१७) रक्ति मूळव्याधः मेथि व मोहरि समभाग घेउन त्याचे चूर्ण करुन ते एक- एक चमचा पाण्यासोबत घ्यावे
आराम पडतो.
१८) दमा, अस्थमा, श्वसनविकारः एक चतुर्थांश मोहरिचे चूर्ण, हरभर्याएवढे सैंधव मीठ, व खडिसाखर, मिसळून रोज दोन वेळा पाण्यासोबत घ्या. छातित जमा झालेला कफ, पातळ होउन बाहेर पडतो.
१९) अर्धशिशिः। मस्तकशूळ उठल्यास मोहरि बारिक वाटून याचा लेप लावावा. मायग्रेनचे दुखणे बरे होते.
२०) कानदुखिः मोहरिचे तेल गरम करून ते दोन दोन थेंब कानात टाकल्यास बरे वाटते.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा* 🙏
-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[14/04, 12:59 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *केस पांढरे होण्यापासून वाचवा*
केंस पांढरे होणे ही एक सामान्य प्रक्रिया असली तर अलिकडे कमी वयातच केस पांढरे होण्याची समस्या वाढली आहे. अकाली केस पांढरे होण्याच्या या समस्येमागे विविध कारणे आहेत. खाण्या-पिण्याच्या बदलत्या सवयी हे यापैकी मुख्य कारण आहे. तसेच लाइफस्टाइल, धुम्रपान किंवा प्रदूषण यामुळेही केस पांढरे होतात. यासाठी योग्य, संतुलित आहार घेतला पाहिजे ही समस्या दूर करण्यासाठी कोणती काळजी घ्याव याबाबत आपण सविस्तर माहिती घेवूयात
सॉफ्ट ड्रिंक्समध्ये कृत्रिम रंग आणि गोडवा असतो. यामुळे शरीरात चरबी साठून लठ्ठपणा येऊ शकतो. शुगरच्या अतिप्रमाणामुळे तोंडाच्या वेगवेगळ्या समस् होऊ शकतात. तसेच केसही पांढरे होतात. जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने आरोग्यावर वाईट परिणा होतो. एका दिवसात २३०० मिलीग्रॅमपेक्षा जास्त म खाणे चांगले नाही. जास्त मीठ खाल्ल्याने किडनी, ब्लड प्रेशर आणि केसगळती व केस पांढरे होणे या समस्य होतात.
जास्त गोड पदार्थ आणि कृत्रिम रंग असलेले पदार्थ खाणे टाळले पाहिजे. याचे सेवन केल्याने मायग्रेन, अॅलर्जी केस पांढरे होणे या समस्या होतात. तसेच साखरेचे अध सेवन केल्याने आरोग्यसंबंधी वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात. याने केसही पांढरे होतात. त्यामुळे मिठाई, फूड, सॉफ्ट ड्रिंक्स टाळावे. जास्त साखर खाल्ल्याने शरीरात व्हिटॅमिन ई चे प्रमाण कमी होते. हे व्हिटॅमिन केसांच्या आरोग्यासाठी गरजेचे आहे
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा* 🙏
-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[14/04, 5:51 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🌿 *आरोग्य दाई तुळस* 🌿
तुळस एक खूप गुणकारी आणि औषधी वनस्पती आहे.
तुळशीच्या झाडाला धार्मिक आणि आयुर्वेदिक महत् देखील प्राप्त आहे तसेच तुळशी एक सुगंधित वनस्पती देखील आहे, त्यामुळे प्रत्येकाच्या घरात तुळशीचे झाड असते. तुळशीची पूजा देखील केली जाते. परंतु ज्याप्रम तुळशी धार्मिक, आरोग्य आणि औषधीसाठी उपयुक्त त्याचप्रमाणे तुळशी आपल्या सौदर्यासाठी देखील फायदेशीर आहे. आपण आपल्या
त्वचेसाठी आणि केसांसाठी तुळशीची पाने वापरू शकता.
अशा गुणकारी तुळशीचे फायदे आपण जाणून घेऊ.
त्वचा नितळ आणि चमकदार होते
जर तुमच्या अंगणात किंवा बाल्कनीमध्ये तुळशीचे रोप असेल तर तुम्ही तुमची त्वचा नेहमी स्वच्छ ठेऊ शकता, कारण तुळशीच्या पानांमध्ये तुमच्या त्वचेला मुळापा स्वच्छ करण्याचे गुणधर्म असतात. जर तुमची त्वचा धुळ, माती आणि प्रदूषणामुळे निस्तेज दिसत असेल तर तुळशीच्या पानांनी निस्तेजपणा दूर होईल. विशेष म्हणजे तुळस एक आयुर्वेदिक वनस्पती असल्यामुळे त्याचे दुष्परिणाम देखील होत नाहीत. उलट यामुळे त्वचा निर्जंतुक होण्यास मदत होते. यासाठी आपल्याला तुळशीची पाने घावे लागतील आणि त्यांना वाटून त्यांची पेस्ट करावी लागेल. ही पेस्ट त्वचेवर लावावी आणि त्वचा १५ मिनिटांनी स्वच्छ धुवावी. यामुळे तु त्वचा चमकदार आणि नितळ दिसेल.
🌿 *चेहऱ्यावरील पिंपल्स होतील कमी*
चेहऱ्यावरील पिंपल्स ही सौंदर्यात बाधा आणणारी समस्या आहे. आजकाल या समस्येला प्रत्येक व्यक्ती सामोरे जातो. त्यातल्या त्यात तुमची त्वचा जर तेल अथवा अती संवेदनशील असेल तर पिंपल्स दूर करणं फार कठीण होते. मात्र ही चिंता चुटकीसरशी दूर होऊ शक कारण आता तुळशीच्या पानांच्या फेसपॅकने तुमची ही समस्या दूर होऊ शकते. यासाठी तुळशीच्या पानांची पेस्ट, चंदन पावडर आणि गुलाबाचं पाणी एकत्रित कर आणि फेसपॅक तयार करावा. आठवड्यातून एकदा हा फे वापरून तुम्ही चेहऱ्यावरील पिंपल्स दूर करू शकतात.
🌿 *चेहऱ्यावरील एजिंगच्या खुणा*
*कमी करतात*
आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत तरूणपणीच चेहऱ्यावर एजिंगच्या खुणा दिसू लागतात. मात्र यावर देखील तुळशी फायदेशीर आहे. यासाठी रोज तुळशीच पाने गरम पाण्यास उकळून त्यांचा रस दररोज घेतल्यास त्वचा डिटॉक्स होते. ज्यामुळे चेहऱ्यावरील टवटवीतप टिकून राहतो, तसेच सकाळी उठल्या उठल्या उपाशीपोटी तुळशीचा काढा पिल्याने तुमचे आरोग्य देखील निरोगी आणि उत्तम राहते.
🌿 *केसांच्या वाढीस फायदेशीर*
जर तुमचे केस गळत असतील तर त्यामागे अनेक कारणे असू शकतात. बरेच लोक केसांची फोलिकल्स, कोरडे केस, फाटणे अशा अनेक समस्यांना सामोरे जात असतात. ज केसांचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल आणि लांब केस मिळवायचे असतील तर तुम्ही तुळशीच्या पानांच्या साहाय्याने केसांचे आरोग्य टिकवू शकता. यासाठी भांड्यात तुळशीच्या पानांचा रस घ्यावा आणि या रसात काही थेंब लिंबाचा रस घालावा. हा रस केसां मुळांवर लावावा आणि २० ते ३० मिनिटांनी केस स्व धुवावेत. असे आठवड्यातून एकदा केल्याने आपल्या केस आरोग्य सुधारेल.
🌿 *तोंडाची दुर्गंधी दूर होते*
तुळशीची पाने तोंडाची दुर्गंधी दूर करतात. तुळशीची पाने नैसर्गिक माऊथ फ्रेशनरचं काम करतात. जर तुमच्य तोंडातून दुर्गंधी येत असेल तर तुळशीची पाने पाण्यात उकळून घ्यावी, त्यांनतर ते पाणी थंड करून त्याची चूळ भरावी. असे केल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होण्यास म होते. तसेच दररोज सकाळी उठल्यानंतर तुळशीची पाने चघळल्याने तुमचे आरोग्य देखील सुधारण्यास मदत होते.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏
-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[15/04, 1:10 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *झोपताना ऊशी घेऊ नये* ♦
सौंदर्याच्या बाब महिला अतिशय जागरूक असतात. यासाठी त्या विविध उपाय सतत करत असतात. सौंदर्य प्रसाधने, ब्यूटी पार्लरमध्ये जाणे, असे उपाय त्या करत असतात. परंतु, सौंदर्यवृद्धीसाठी चांगली झोप आवश्यक असते हे अने महिलांना माहित नसते. जर तुम्हाला चांगली झोप आ सौंदर्य हवे असेल तर झोपताना उशी घेऊ नका. उशी न घेण्याचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात.
📥 *उशी न घेण्याचे हे फायदे*
१ उशी न घेता झोपल्यास पिंपल्स येत नाहीत. खराब पिलो कव्हरमुळे पिंपल्स होण्याची शक्यता असते.
२ उशी वापरल्याने चेहèयावर दबाव पडल्याने अकाली सुरकुत्या येतात.
३ उशी घेतल्याने अधिक काळ झोप घेतल्यावरही थकव जाणवतो. तर उशी न वापरल्याने तणावरहित झोप ला त्वचा फ्रेश राहते. नेहमी तरुण दिसू शकता.
४ निद्रानाशाची समस्या असल्यास उशी न घेता झोपावे. यामुळे शांत झोप लागते. शरीर रिलॅक्स होऊ चेहèयाचा ग्लो आपोआप वाढतो.
५ चांगल्या झोपेमुळे चेहरा टवटवीत होतो. तेजस्वी दिसतो. जागरणाने चेहरा ताणलेला दिसतो.
६ उशी न घेता झोपणे अधिक फायदेशीर आहे. यामुळे शर नैसर्गिक स्थितीत राहते. लहान मुलांसारखी शांत झ लागते. आरोग्य उत्तम राहते. सौंदर्य वाढते.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[15/04, 4:05 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
💋 *नाजूक ओठांची काळजी कशी घ्यवी* 💋
ओठ हा चेहऱ्यावरी महत्वाचा भाग आहे. त्याचे सौंदर्य राखण्यासाठी महिला अनेक उपाय करत असतात. मात्र, अनेकदा वातावरणाचा ओठांवर परिणाम होत असतो. कोरड्य वातावरणात ओठ कोरडे पडून सालं निघतात. शिवाय, थंडीतही अशीच समस्या जाणवते. ओठांची त्वचा सर्व कोमल असल्याने थंड आणि कोरड्या वातावरणात ओठांची विशेष काळजी घेतली पाहिजे. अधिक थंडी नव्हे तर अधिक उष्णतेमुळेही ओठ उकलतात. या त्रासापासून सुटका करून घ्यायची असल्यास काही घरगुती उपचाय करता येतील. यामुळे ओठांच्या या सम आराम पडू शकतो.
ओठांना थंडीपासून वाचवण्यासाठी नेहमी व्हॅसलीन पेट्रोलियम जेली लावत राहीले पाहिजे. असे केल्याने कोरडे पडणार नाहीत. ओठांवर नेहमी तूप लावून झोप त्यामुळे ओठ नरम राहतील आणि उकलण्याची भीती राहणार नाही. वारंवार ओठांना जीभ लावण्याच्य सवयीमुळे नैसर्गिक ओलावा कमी होऊन ओठ उकलण्य समस्या निर्माण होते. त्यामुळे ही सवय बंद केली पाह फाटलेल्या ओठांची त्वचा कधीही ओढू नका. त्यामु ओठ आणखी उकलू शकतात.
त्यामुळे रक्त निघण्याचा व इतर संसर्गाचा धोका वाढतो. आहारात ड जीवनसत्त्वाच्या अभावामुळे ओ उलण्याची समस्या उद्भवू शकते. झोपण्यापूर्वी ओठां मध लावल्यास ओठांची कोमलता कायम ठेवता येते. त उललेल्या ओठांपासूनही सुटका होते. रात्री नेहमी लिपस्टिक साफ करूनच झोपायला हवे आणि भरपूर पा प्यावे, जेणेकरून ओठ उकलणार नाहीत. अशाप्रकारे काळजी घेतल्यास ओठ कुठल्याच वातावरणात उकलण नाही. आणि ओठांचे सौंदर्य अबाधित राहिल.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏
-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[15/04, 6:53 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
⛹️♂️ *हेल्दी राहण्यासाठी काही टिप्स* ⛹️♂️
आपल्या सवयींचा आरोग्यावर चांगला वाईट परिण होत असतो.
चांगल्या सवयी, योग्य आहार, नियमित व्यायाम अशी काळजी घेतली तर आरोग्य नेहमीच चां राहू शकते. यामध्ये खाण्या - पिण्यात, उठण्या - बसण्यात, एक्सरसाइज इत्यादी सवयींना खुप महत्व आ आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काही सवयींमध्ये बदल गरजेचे असते. या सवयी कोणत्या ते जाणून घेऊया
या सवयी महत्वाच्या
🥛 *1 भरपूर पाणी प्या*
शरीरासाठी खुप आवश्यक आहे. पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघतात. मेंदूही नियंत्रणात राहतो, रोगप्रतिकार शक्ती वाढते, पचनक्रिया चांगली राहते. पाणी पोषक तत्वांना शरीराच्या प्रत्येक भागात पोहोचवण्याचे काम सो होते. यासाठी दिवसातून जास्तीत जास्त पाणी प्या
🥒 *2 फळे आणि भाज्या खा* 🧅 🥭
फळे आणि भाज्या नियमित सेवन केल्याने शरीराला व्हिटॅमिन आणि मिनरल्स मिळतात. त्वचा आणि केस चांगले राहतात.
♦ *3 जेवण आणि झोपण्यात अंतर*
जेवण केल्यावर लगेच झोपू नका. ही सवय वेळीच बदला. जसजशी रात्र होते, आपल्या शरीराचे मेटाबॉलिज्म होत जाते. त्यामुळे रात्रीचे जेवण आणि झोपण्याच्य वेळेत 2 तासांच अंतर असावे. अन्यथा वजन वाढू शकते.
🤼♂️ *4 वर्कआउट करा* 🚴♂️
दिवसातून किमान अर्धा तास तरी व्यायाम करा. य हृदय निरोगी आणि फिट राहते. धावायला जाणे आण चालणे यामुळे वजन नियंत्रणात राहते. तसेच तणावापासूनही दूर राहता.
🍎 *5 तीन वेळा जेवण*
दिवसातून 3 वेळा जेवण करा. एका संतुलित आहारात 70 टक्के कार्बोहायड्रेट, 10 ते 15 टक्के प्रोटीन असते. असा आहार न घेतल्यास पचनक्रिया योग्यप्रकारे करणार नाही.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[16/04, 10:08 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *आरोग्य दाई मुळा* ♦
मुळ्याची भाजी थंडीत मोठ्याप्रमाणात बाजारात ही भाजी नियमित सेवन करणे आरोग्यासाठी खुप लाभदायक आहे. मुळ्याच्या भाजीचे मुळ हे पांढर्या रं आणि जाडजुड असते. याचीदेखील भाजी केली जाते. तसेच सलाडमध्ये याचे सेवन केले जाते. ही एक भाजी अ तरी तिच्यात मोठ्याप्रमाणात औषधी गुणधर्म आहेत. मुळ्याला पोटासाठी आणि लिवरसाठी नॅच्युरल प्युरिफायर मानले जाते. याच्या सेवनाने रोगप्रतिका शक्ती वाढते. मुळा सेवन करण्याचे कोणते फायदे आहेत
♦ *जाणून घेवूयात* ♦.
100 ग्रॅम मुळ्यात हे असते
✅18 ग्रॅम कॅलरी
✅ 0.1 ग्रॅम फॅट
✅4.1 ग्रॅम कार्बोहायड्रेट
✅1.6 ग्रॅम डायट्री फायबर
✅2.5 ग्रॅम शुगर
✅0.6 ग्रॅम प्रोटीन
✅36 टक्के व्हिटॅमिन सी
✅ 2 टक्के कॅल्शिअम
✅2 टक्के आयर्न
✅ 4 टक्के मॅग्नेशिअम
🩸 *हे आहेत फायदे* 🩸
♦ *1 लिव्हर*
लिव्हरची क्रिया चांगली होते. लिव्हरचा त्रास झाल्यास नियमीतपणे मुळ्याचे सेवन करावे. कावीळ झाल्यास नियमीत मुळा खावा.
♦ *2 ब्लड प्रेशर*
हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवतो. शरीरातील मेंसोडियम-पोटॅशिअमचा स्तर बॅलन्स ठेवतो आणि याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.
♦ *3 शरीराची स्वच्छता*
मुळा किडनीचे आरोग्य चांगले ठेवतो. शरीरातील विषारी तत्व बाहेर काढतो. यातील फायबरमुळे पोट सर्व आजार बरे होतात. पचनक्रिया चांगली होते. भूक वाढते.
♦ *4 पचनक्रिया*
मुळ्याच्या रसामुळे पोटाचे वेगवेगळे आजार दूर होतात. तुम्हाला पोटात जडपणा वाटत असेल तर मुळ्याच्या र थोडे मीठ घालून प्यावे. मुळ्याचे अनेक फायदे असले तर ज्यांना वाताची समस्या असते त्यांनी मुळा खाऊ न कारण मुळ्याने वात वाढतो. अशा लोकांनी मुळ्याचे करु नये.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏
-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[16/04, 3:08 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🩸 *मासिक पाळीमध्ये जास्त रक्तस्राव*
*होण्याची कारणे आणि उपाय*
काही महिलांना मासिक पाळीत अचानक जास्त रक्तस्त्राव होतो. हे कधीतरी होणे सामान्य आहे. परं सतत होत असल्यास यास गांभिर्याने घ्या. यासाठी वेळीच डॉक्टरांकडे जा. जास्त रक्तस्त्रावामुळे एनीमिया, मूड स्विंग, थकवा आणि ताण अशा समस्य होऊ शकतात. जास्त रक्तस्त्राव थांबवण्यासाठी हार्मोनल मेडिसिन्स घेण्यापेक्षा काही घरगुती उपा जास्त सुरक्षित ठरू शकतात. याची कारणे आणि उपा जाणून घेवूयात.
जास्त रक्तस्त्राव होण्याची कारणे
♦ *1. एंडोमेट्रियल पॉलीप्स*
महिलांना गर्भाशयामध्ये एंडोमेट्रियल पॉलीप्स हा आजार अशी समस्या होऊ शकते. अशा वेळी डॉक्टरां सल्ला घ्या.
♦ *2. सर्वाइकल कॅन्सर*
सर्वाइकल कॅन्सरमुळे हा त्रास होऊ शकतो.
♦ *3. हार्मोन असंतुलन*
मासिकपाळीदरम्यान शरीरातील हार्मोन्स बदलामु जास्त रक्तस्त्राव होऊ शकतो.
♦ *4. इन्फेक्शन*
गर्भाशयामध्ये इन्फेक्शन असल्यास महिलांना या दिवसांमध्ये जास्त रक्तस्त्राव होतो.
हे आहेत उपाय
🥔 *1. चिंच*
यातील फायबर आणि अॅन्टी-ऑक्सिडंट रक्त गोठवून जास्त रक्तस्त्राव थांबवण्यास मदत करतात.
🥑 *2. पपई*
कच्च्या पपईचे सेवन केल्यास जास्त रक्तस्त्राव रोखण्य मदत होते.
♦ *3. मुळा*
मासिक पाळीदरम्यान ही भाजी खाल्ल्यास रक्तस्त्राव नियंत्रणात राहतो.
🥐 *4. आले*
आले पाण्यामध्ये टाकून ते पाणी उकळवून घ्यावे. चवीसाठी यात साखर किंवा मध मिसळा. दिवसातू 3 वेळा प्यायल्याने रक्तस्त्राव कमी होतो.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[16/04, 4:43 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🍑 *टोमॅटो खाण्याचे फायदे* 🍑
टोमॅटो हा आपल्या रोजच्या आहाराचा भाग आहे. टोमॅटो शिवाय भाजीला चव येत नाही असं म्हटलं जातं. मात्र ते खरं आहे. टोमॅटो फक्त भाजी चविष्ठ करत नाही तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. टोमॅटोमुळे अनेक आजारांना आळा बसू शकतो. त्यामुळे टोमॅटो खाणं अजिबात टाळू नका. टोमॅटोचे अनेक फायदे कोणते आहेत हे जाणून घ्या…
🩸 *रक्ता वाढवण्यावर उपयुक्त-*
जर आपण रोज एक टोमॅटो खात असाल तर आपल्या शरीरात वाहणारा रक्त योग्य प्रकारे कार्य करतो. जर आपण टोमॅटो खात नसाल तर त्याचा सूप बनवून पिऊ शकता तसेच भाजी मध्ये त्याचा उपयोग करू शकता. आपल्या शरीरातील रक्त संचारन योग्य प्रकारे चालेल. आपला रक्त अजून
लाल गडद होईल.
👀 *डोळ्यांसाठी उपयुक्त-*
जर आपल्याला डोळ्यांच्या संबंधी काही समस्या असतील तर आपण टोमॅटो चे रोज सेवन करा आपल्याला फायदा होईल. आणि आपल्या डोळ्यांची नजर चांगली होईल व आपले डोळे अधिक सुंदर दिसतात. टोमॅटो मध्ये विटामिन A व विटामिन C दोन्ही भरपूर प्रमाणात असतात आणि हे डोळ्यांसाठी खूप फायदेमंद असतात.
♦ *सांधेदुखी वर गुणकारी-*
टोमॅटो मध्ये केरोटीन नावाचे एक तत्व असते. जो आपल्या शरीरातील वेदना दूर करण्यासाठी मदत करतो. जर आपल्याला सांधेदुखी चा त्रास असेल किंवा संधिवात असेल आणि हे आजार जर आपल्याला दूर करायचे असतील तर रोज टोमॅटो चे सेवन करायला सुरवात करा. कारण यात असलेले औषधी गुण आपला साधेदुखी सारखा आजार दूर करण्यास मदत करेल.
♦ *वजन कमी करण्यासाठी-*
टोमॅटो मध्ये पाण्याची मात्रा भरपूर असते आणि टोमॅटो मध्ये फायबर हि उचित मात्रेत असतो. तर आपण रोज टोमॅटो चा सेवन करत असाल तर आपला वजन कमी होण्यास मदत होईल आणि आपण निरोगी व तंदुरुस्त राहाल. जर आपल्या शरीरात कोलेस्ट्रोल ची मात्रा वाढली असेल तर वाढलेले कोलेस्ट्रोल कमी करण्यासाठी रोज टोमॅटो चे सेवन करा तसेच आपण टोमॅटो चा सलाड हि बनवू शकता.
♦ *पोटातील जंत-*
जर आपल्याला पोटा संबंधी समस्या असतील किंवा आपल्या पोटात जंत झाले असतील तर टोमॅटो कापून त्यात हिंग घालून त्याचे सेवन करा, आपल्याला फायदा होईल. किंवा कच्चा टोमॅटो कापून त्यात काळी मिरी पावडर टाकून 2 ते 3 दिवस याचे सेवन करत असाल तर हे आपल्यासाठी लाभदायी ठरेल. आणि आपल्याला gas ची समस्या होणार नाही. तसेच अस्वस्थ व अतिसार सारख्या समस्या देखील होणार नाहीत.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏
-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[17/04, 10:42 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🏋️♀️ *वजन वाढवण्यााठी घरगुती उपाय* 🏋️♂️
वजन वाढणं ही जशी सर्वसामान्य समस्या, तक्रार आहे. त्याचप्रमाणे वजन न वाढणं, वजन कमी असणं ही देखील मोठी समस्या आहे. अनेक जण वजन न वाढल्याने त्रस्त असतात. कितीही खाल्लं तरी वजन वाढत नाही अशी अनेकांची समस्या असते. कमी वजन असल्याचा, अति बारिक असल्याचा परिणाम बाहेरील शरीरावर दिसून येतो. त्यामुळे अनेक जण वजन न वाढल्यानेही त्रस्त आहेत. काही लोक वजन वाढण्यासाठी सप्लिमेंटचा वापर करतात मात्र सप्लिमेंट शरीरासाठी हानीकारक आहे. त्याचे साइड इफेक्ट होण्याचीही शक्यता असते. परंतु काही घरगुती, आयुर्वेदीक उपाय अशा समस्येवर अत्यंत गुणकारी ठरतात.
दिवसाची सुरुवात अगदी हलक्या व्यायामाने करा. योगा करा. त्यामुळे भूक वाढते. सकाळी नाश्तामध्ये दूध, तूपाचा अधिक वापर करा. जेवणात डाळी, मासे, अंडी, चिकन यांचा समावेश करा. यामुळे वजन वाढण्यास मदत होते. शरीरात रक्ताची कमतरता असल्यानेही वजन वाढत नाही. बद्धकोष्ठता, गॅस, अॅसिडिटी, अपचन अशा समस्या असल्यासही वजन वाढण्यास अडथळा येतो. त्यामुळे काही त्रास होत असल्यास त्यावर वेळीच उपचार करणं गरजेचं आहे. शरीरातील हार्मोन्सच्या बदलामुळेही शरीर कमजोर होते आणि वजन वाढत नाही. कोणत्याही प्रकारची चिंता, नैराश्य, कमी झोप यामुळेही वजन वाढत नाही. वजन न वाढण्यामागे आनुवंशिकता हेदेखील कारण आहे.
♦ *मनुका -*
मनुका रात्री पाण्यात भिजवून रोज सकाळी खावा. सतत दोन-तीन महिने हा प्रयोग केल्याने बदल जाणवेल. मनुका फॅट्सला हेल्दी कॅलरीजमध्ये बदलण्याचे काम करतो. मनुकासोबत अक्रोड आणि बदामाचं सेवनही फायदेशीर ठरते.
♦ *केळे -*
केळं हा संपूर्ण आहार मानला जातो. दररोज दोन ते चार केळी खाल्याने लवकरच फरक जाणवतो. केळ्यात असणारे कॅलरीज, कार्बोहायड्रेट, पोटॅशियम हे उर्जा स्रोत शरीराला एनर्जी देण्यासह वजन वाढवण्यासाठीही फायदेशीर आहे.
*झोप -*
भरपूर झोप घ्या. दररोज ७ ते ८ तासांची झोप घेतल्याने वजन वाढण्यास मदत होते. शरीराला पुरेसा आराम मिळाल्यास आपण जे काही खातो त्याचा आपल्या शरीरावर परिणाम दिसतो. त्यामुळे पुरेशी झोप गरजेची आहे.
*अश्वगंधा -*
वजन वाढवण्यासाठी अश्वगंधा हा आयुर्वेदातील सर्वोत्तम पर्याय आहे. एक ग्लास दूधात २ चमचे अश्वगंधा पावडर मिसळून पियाल्याने फायदा होतो. दिवसांतून दोन वेळा याचे सेवन करावे
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[18/04, 12:59 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
*चांगल्या आरोग्यासाठी उन्हाळ्यात*
*ह्या पाच गोष्टी खाणे टाळा*
उन्हाळ्याचा हंगाम सुरू होताच, जोरदार ऊन आणि गरम वारा यांनी लोक हैराण होऊन जातात. तापमानात वाढ झाल्यामुळे बर्याच लोकांना आरोग्य आणि त्वचेसंबंधित त्रास सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत आपल्या आहाराची विशेष काळजी घेणे फार महत्वाचे आहे, कारण आहार थेट आरोग्यावर परिणाम करतो. उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी, जेवढे पाणी पिणे आवश्यक आहे तितकेच अन्न आणि पेय याची काळ घेणे देखील आवश्यक आहे.
हवामानानुसार आपला डाएट प्लान तयार केला पाहिजे आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगत आह जे उन्हाळ्यात टाळल्या पाहिजेत.
या पदार्थांच्या सेवनापासून दूर राहा
♦ *1. जास्त मसालेदार पदार्थ खाऊ नका*
मसाले पदार्थांची चव वाढवतात, परंतु ते लोकांच्या आरोग्यासही गंभीर नुकसान करतात. जास्त मसाले खाल्ल्याने जळजळ, पोटाच्या इतर तक्रारींची समस्य सुरु होते. यासह शरीराचे तापमानही वाढते.
♦ *2. मांसाहारी पदार्थांचे सेवन*
*कमी करा*
उन्हाळ्यात मांसाहारातील पदार्थांचे जास्त प्रमा सेवन करणे टाळा. गरम हवामानात मसालेदार ग्रेव्हीचे केल्याने शरीराचे तापमान देखील वाढते, ज्यामुळे सतत घाम येणे देखील कमी होते. तसेच, डायजेस्टिव सिस्टम देखील डिस्टर्ब होते.
♦ *3. जंक फूड*
उन्हाळ्यात जंक फूड खाण्याऐवजी हिरव्या भाज्या अधिकाधिक प्रमाणात खा. हिरव्या भाज्या शरीर आवश्यक पोषक तत्व पुरवतात, ज्यामुळे बर्याच रोगांप दूर राहण्यास मदत होते.
♦ *4. चहा आणि कॉफी*
आपल्यापैकी बहुतेकजण दिवसाची सुरुवात एक कप चह करतात. परंतु चहा आणि कॉफी या दोघांमुळे शरीरा तापमान वाढते. त्यातील कॅफिन शरीराचे निर्जलीक करते. म्हणूनच उन्हाळा सुरू होताच चहा आणि कॉफीपासून दूर रहा.
♦ *5. चीज सॉस*
चीज हा असा पदार्थ आहे, जो बहुतेक लोकांना आवड परंतु उन्हाळ्यात चीज कमीतकमी खाल्ले पाहिजे. वास्तविक, चीज सॉसमध्ये कॅलरींचे प्रमाण खूप जास्त आहे. त्याच वेळी, या हंगामात शरीराला अधिक पोष आवश्यक आहे. म्हणून, आहारात पौष्टिक गोष्टींचा समावेश करा.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[18/04, 4:40 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *सोयाबीन तेल वापरत असाल*
*तर जाणून घ्या धोके*
एडिबल ऑइल किंवा खाद्यतेल आपल्या आहारात नेहमी समाविष्ट असणारा पदार्थ आहे. पण खरे सांगायचे झाले तर त्याचे काही गुणधर्म आहेत तसेच दोष देखील आहेत. रोजच्या स्वयंपाकात शेंगदाणा ,सरकी ,सूर्यफूल तसेच सोयाबीन तेलाचा वापर केला जातो. पण खाण्यासाठी सोयाबीन तेलाचा वापर केल्याने मेंदूत घातक जनुकीय बदल होतात, असा दावा एका संशोध करण्यात आला असून या तेलामुळे लठ्ठपणा व मधुमेहासाठी उत्तेजन मिळते असाही इशारा देण्यात आला आहे. या तेलामुळे मेंदूत जे बदल होतात त्यामुळे स्वमग्नता, स्मृतिभ्रंश (अल्झायमर) यासारखे आजार निर्माण होतात. कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटले आहे,की चटपटीत अन्नपदार्थ बनवण्यासाठी सोयाबीन तेलाचा वापर नेहमीच केल जातो.
पाकिटबंद पदार्थात सोयाबीनचा वापर
पाकिटबंद पदार्थातही त्याचा वापर केला जातो. सोयाबीन हे जनावारांनाही काही भागात खाऊ घातले जाते. ‘एंडोक्रायनोलॉजी’ या नियतकालिक म्हटले आहे,की सोयाबीन तेल, कमी लिनोलिक आम्ल असलेले सोयाबीन तेल व खोबरेल तेल अशी तीन प्रकार तेले उंदरांना देण्यात आली असता त्यांच्यात वेगळे परिणाम दिसून आले. २०१५ मध्ये अशाचा एका प्रयोग सोयाबीन तेलामुळे लठ्ठपणा, मधुमेह, इन्शुलिन प्रतिक यकृताला सूज हे विकार निर्माण होत असल्याचे दिसू आले होते.
✅ *सोयाबीन तेल मेंदूला घातक*
आताच्या अभ्यासात पूनमजोत देवल यांनी म्हटले आहे, कमी लिनोलिक आम्ल असलेले तेल व साधे सोयाबीन दोन्ही मेंदूला सारखेच घातक असते. या तेलामुळे मेंदूती हायपोथॅलमस भागावर परिणाम होतो. हा भाग माणसाचे वजन, तापमान व इतर बाबी नियंत्रित करीत असतो. त्यामुळे हायपोथॅलमसमध्ये ऑक्सिटोसिनचे प्रमाण कमी होते.
✅ *सोयाबीन तेलाचा शरीरावर*
*होणारा परिणाम*
एकूण १०० जनुकांवर या तेलाने विपरीत परिणाम
याशिवाय स्वमग्नता, कंपवात (पार्किन्सन) यासारख्या आजारांचा धोका वाढतो.
सोयाबीनच्या टोफू, सोयामिल्क, एडमीम, सॉ या उत्पादनांनी हे धोके निर्माण होतात असे सिद्ध झालेले नाही.
शिवाय वर उल्लेख केलेले रोग सोयाबीन तेलाने होतात असेही अजून ठामपणे सिद्ध झालेले नाही, पण या तेला या रोगांची जोखीम वाढू शकते इतकाच या संशोधन मर्यादित अर्थ आहे.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏
-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[19/04, 11:32 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यंम धनसंपदा डिजिटल*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🍏 *उपयुक्त आरोग्य दाई आवळा*
शरीराला मजबूत बनवतो आवळा, जाणून घ्या ८ आरोग्यदायी फायदे
आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभण्यासाठी आवळ्याचा आहार आणि औषधी द्रव्य म्हणून उपयोग करता येतो. आवळ्यामध्ये ‘क’ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असतं. आवळ्याचे ‘पांढरे आवळे’ आणि ‘रान आवळे’ असे दोन प्रमुख प्रकार आहेत. आयुर्वेदामध्ये आवळ्याला अत्यंत श्रेष्ठ मानलं आहे. आवळा पोषणाचं काम करतो. म्हणून आयुर्वेदात त्याला धात्री असंही म्हणतात. वार्धक्य अवस्था टाळून चिरतरुण राहण्यासाठी मदत करतो. आवळ्याच्या सेवनानं शरीर शुद्ध होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते. चला तर मग या बहुगुणी आवळ्याचे फायदे आणि तो कधी खाणं योग्य ठरेल हे जाणून घेऊ.
♦ *आवळ्याचे फायदे* ♦
🍏 डोकं शांत राहणं किंवा केसांच्या सर्व तक्रारींसाठी आवळ्याचं तेल इतर औषधींसह नियमित वापरल्यास फरक पडतो.
🍏 ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी सकाळी ‘मोरावळा’ खाल्ल्यास फायदेशीर ठरेल.
🍏 लघवी साफ न होणे, आम्लपित्त, चक्कर येणे, पोट साफ न होणे अशा अनेक तक्रारींवर आवळा अत्यंत गुणकारी आहे.
🍏आवळ्यात ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्वचा रोगावर आवळा उत्तम औषध आहे.
🍏आवळ्याच्या नियमित सेवनाने शरीरातील रक्ताभिसरण क्रिया सुरळीत चालू राहते.
🍏नियमित आवळा सेवनाने स्मरणशक्ती आणि बुद्धी वाढते.
🍏आवळ्याचा रस खडीसाखरेबरोबर दिला असता डोकेदुखी, पोट, छाती व गळ्यातील आग, चक्कर तसेच अम्लपित्तामुळे होणारी उलटी व इतर लक्षणे कमी होतात.
🍏 नियमित आवळा सेवनाने स्मरणशक्ती व बुद्धी वाढते. म्हणून आवळ्यापासून तयार केलेला च्यवनप्राश आहारात नियमितपणे घ्यावा
❌ *तर खाऊ नये आवळा* ❌
🍏 अनेकदा आपल्याला फळं फ्रिजमध्ये ठेवण्याची सवय असते, यामुळे फळं दीर्घकाळ टिकतात. पण हे खरं असलं तरी काही फळं मात्र फ्रिजमध्ये न ठेवलेलीच बरी म्हणून आवळे फ्रिजमध्ये ठेवू नये. त्यातून सर्दी, खोकला, ताप हे आजार झाले असतील तर फ्रिजमध्ये ठेवलेले थंड आवळे सेव करू नयेत.
🍈 आवळा थोडासा पिकलेला असावा.
❌कच्चे आवळे खाऊ नयेत.
✅ पुढच्या पोस्ट मध्ये घरीच आवळा कॅंडी कशी बनवायची ते बघू
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏
-----------------------------------------------
🌿 *अशीच बहुमूल्य माहिती* *आपल्या मोबाईलवर मिळवा*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*जॉईन करण्यासाठी क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
[19/04, 1:16 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🍈 *आवळा कॅंडी रेसीपी* 🍈
*मित्रांनो* आवळा खाणे हे आयुर्वेदात आमृता समान समजले जाते,परंतु त्याची आंबट तुरट चव मूळे तसेच काही सिझन मध्ये ताजा आवळा बाजारात भेटत नाही त्या मुळे आपण आवळा नेहमी खाऊ शकत नाही पण आपण त्याची आवळा कँडी करून ठेवली तर ती वर्षभर कधी ही खाऊ शकतो तसेच लहान मुलांना पण खाऊ घालू शकतो .
तर आत्ता आपण घरचे घरी आवळा कँडी कशी बनवायची ते बघू
💁♂️ *आवळा कँडी*
⚡ आवळा कँडी म्हणलं की खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटलं नाही तरच नवल. त्यातच आता लॉकडाउन असल्याने तूम्ही घरी आहात. मग काय ? लगेच ट्राय करा चटपटीत आरोग्यदायी आवळा कँडी!
👉 *साहित्य* :
▪️आवळे-एक किलो
▪️साखर-पाव किलो
🧐 *कृती* :
▪️ आवळे स्वच्छ पाण्यामध्ये धुऊन घ्यावेत.
▪️ एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळत ठेवावे.
▪️ उकळत्या पाण्यात आवळे टाकून पाच ते 10 मिनिटे ठेवावे.
▪️ गॅस बंद करून एका चाळणीत आवळे काढावेत.
▪️ आता सुरीने आवळ्याच्या फोडी सहजतेने होतात. बी काढून टाकावे.
▪️ पूर्ण थंड झाल्यानंतर आवळ्याचे तुकडे आणि साखर मिसळून ठेवून द्यावे.
▪️ अधूनमधून हलवत राहावे. दोन ते तीन दिवसांनंतर आवळ्याचे तुकडे जेव्हा भांड्यांच्या तळाशी बसतात, तेव्हा काढून घेऊन चाळणीत घ्यावे.
▪️द्रव सगळा निथळून गेल्यानंतर उन्हात वाळवावे. पिठीसाखर चाळून पूर्णत: वाळवावे. नंतर हवाबंद डब्यात भरावेत.----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[19/04, 3:57 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *चेहरा उजळण्या साठी दही उतम*
१) प्रत्येकाला गोरा रंग आवडतो.तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील रंग उजळण्यासाठी ब्युटी प्रोडक्ट वापर असाल तर एकदा दह्याचा वापर आवश्य करून पहा.दही त्वचेसह तसेच त्वचेचे डाग काढून टाकण्यास देखील मदत करते.ज्यावेळी आपण चेहऱ्यावर घरगुती उपचारांचा वा करीत असाल तर नक्कीच दही वापरा
२) दही मुरुम कमी करण्यास मदत करते.
कोरडेपणा असेल तर दही पेस्ट लावा.काही थेंब मधात दही मिसळून चेहऱ्यावर लावल्यास कोरडेपणा दूर होतो.
३) पीरियड्स मुळे महिलांच्या चेहऱ्यावर पिंपल्स येता तर त्यावर उपाय म्हणून मुरुमांच्या वर दही लावा
15 मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ करा.
४) चेहऱ्यावर फेशिअल सारखा ग्लो हवा असेल तर दही लावा. दही लावल्याने मृत त्वचा साफ होते आणि चेह उजळतो. प्रथम दही घ्या आणि चेहऱ्यावर हलक्या हातांनी मालिश करा आणि नंतर दहा ते वीस मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.
५) जर डोळ्यांखाली गडद काली वर्तुळे असतील तर दह फायदेशीर ठरू शकेल. याबरोबरच दही चेहऱ्याला लावल्यास ब्लॅकहेड्स आणि त्वचेचे टॅनिंग दूर होते. व चेहर उजळतो.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[19/04, 7:18 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *गूळ खाणे अरोग्या साठी उतम*
भारतात गुळाला अनेक नावांनी ओळखले जाते. याल हिंदीमध्ये "गुर", तेलगूमध्ये "बेलम", मराठीत "गुळ", तामि भाषेत "वेल्लम", मल्याळम मधे "शकर" आणि कन्नड मध्ये "बेला" म्हणतात. हा साखरेचा एक क्रूड प्रकार आहे जो उसाचा रस शिजवून बनविला जातो. त्यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त आहे. यासह कॅल्शिय प्रथिने, लोह, फॉस्फरस, व्हिटॅमिन बी आणि सुक्रोज आरोग्यासाठी फायदेशीर आहे. भारताच्या विविध भागात वेगवेगळ्या स्वरूपात त्याचा वापर केला जात
राष्ट्रपिता महात्मा गांधीही लोकांना साखरेऐवज गूळ खाण्याचा सल्ला देत असत. ते म्हणत की साखर रक्तात फार लवकर विरघळते, परंतु गूळ रक्तात विरघळत नाही. म्हणून मधुमेह रूग्णही गूळ खाऊ शकतात.
✅ *गूळ खाण्याचे फायदे*
पाचक प्रणाली मजबूत करते
जेव्हा तुम्ही जड आहार घेता तेव्हा पचनासाठी गूळ खा आपल्याला कधीही अपचनाची समस्या असल्यास अश्या परिस्थितीत गूळ सेवन केल्यास फायदा होतो. हे शरीरातील पाचक एंजाइम आणि पोटात एसिटिक ऍसिड सक्रिय करण्यात यशस्वी आहे. ज्यामुळे तुमची पाचक प्रणाली मजबूत होते.
🩸 *रक्त साफ करते* 🩸
गुळाला क्लींजिंग एजंट देखील म्हटले जाते कारण ते श् प्रणाली, फुफ्फुस, अन्न नलिका, पोट आणि आतडे शुद्ध करते. ते घेतल्यामुळे रक्ताभिसरण देखील सहजतेने होते.
*उर्जा वाढविण्यात मदत होते*
डॉक्टरांच्या मते साखरेच्या सेवनाने शरीरात अचानक तीव्र उर्जा बाहेर पडते. ज्यामुळे किडनी आणि डोळ्यांना नुकसान होण्याचा धोका वाढतो. यासह, साखरेचे सेवन केल्यामुळे रक्तातील साखर देखील वाढू शकते कारण त्यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण खूप जास्त असते. अश परिस्थितीत आपण साखरेऐवजी गूळ खाल्ल्यास आपण आजारांना टाळू शकता. त्याचबरोबर हिवाळ्याच्या दिवसांत सेवन करणे खूप फायदेशीर आहे. हे केवळ थंडीपासून आपले संरक्षण करतेच, परंतु आपले आरोग्यही मजबूत ठेवते.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[20/04, 8:25 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
⛹️♀️ *चिरतारुण्य मिळवण्यासाठी हा*
*चहा प्या होतील अनेक फायदे*
चहा आरोग्यसाठी हानीकारक आहे. दिवसभरात चार ते पाच कपांपेक्षा जास्त चहा पिणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले नसेत. पण दुध, चहापत्ती आणि साखरेच्या नेहमीच्या चहापेक्षा तुम्ही खास प्रकारचा चहा नियमित घेतला तर आरोग् चांगले राहू शकते. पूर्वी चहाच्या पानांचा आणि बियांचा औषधी म्हणून वापर केला जात असे. सध्या आपल्या दिवसाची सुरूवात चहानेच होते. परंतु, हा चहा जास्त प्रमाणात घेणे टाळावे. यासाठी खासपद्धती बनविलेला चहा घेतला तर शरीराला खूप फायदे होऊ शकतात. या चहातील औषधी गुणधर्मांविषयी जाणून घेवूयात.
♦ *धन्याची चहा*
आरोग्य चांगले राहण्यासाठी राजस्थानमध्ये एक विशिष्ट प्रकारचा चहा घेतला. जातो. हा चहा बनविण्यासाठी धने वापरले जातात. यास धन्याची असे म्हणतात. दोन कप गरम पाण्यात थोडे जिरे, धने, चहापत्ती आणि बडीसोफ टाकून हे मिश्रण दोन मिनिट ढवळावे. चविनुसार यात साखर टाकावी. हा चहा प्यायल्यास गळ्याचे आजार, अपचन, गॅसचा त्रास दूर होतो.
♦ *मधाचा चहा*
बस्तरमधील आदिवासी भागात मधाचा चहा बनविल जातो. या चहामध्ये भरपूर औषधी गुणधर्म असल्याने तो आरोग्यसाठी लाभदायक आहे. यास शहदी चाय किंवा चहा सुद्धा म्हणतात. हा चहा बनविण्यासाठी चमचे चहापत्ती, दोन चमचे मध आणि थोडेसे दूध एकत्र हे मिश्रण घोटावे. एक कप उकळत्या पाण्यात हे मिश्र टाकून त्यामध्ये आले टाकावे. अशापद्धतीने मधाची तयार केली जाते. मध, चहा, आणि आदरकमध्ये औषधी गुणधर्म असल्याने हा चहा म्हणजे एक प्रकारचे टॉनिक हा चहा घेतल्याने उत्साह वाढतो.
♦ *मुलेठी चहा*
मुलेठी म्हणजेच जेष्ठीमध होय. या चहामध्ये जेष्ठीमध टाकून बनवला जात असल्याने त्यास एकप्रकारचा वेगळा सुगंध येतो. आपण साधी चहा बनवतो तसाच हा चहा बनवावा. परंतु, तो उकळत असताना त्यामध्ये चिमुटभर मुलेठी टाकावी. या चहाचा मस्त सुगंध दरवळतो आण त्याची चवही चांगली असते. दमा आणि सर्दिचा त्रा असल्यास रोज दोन किंवा तिन वेळा हा चहा प्याव गुजरातमध्ये हा चहा जेष्ठीमध चहा तर मध्यभारतात मुलेठी चहा म्हणून ओळखला जातो.
♦ *अनंतमुली चहा*
हा चहा बनविण्यासाठी अनंतमुलीची मुळे वापरली जातात. अनंतमुलीची मुळी, एक ग्रॅम सोफ, थोडी चहा पत्ती गरम पाण्यात टाकून हे मिश्रण ढवळावे. या चहाच्या सेवनाने दमा आणि खोकल्याचा त्रास दूर होतो. शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी पातळकोटमधील आदिवासी थंड वातावरणात अनंतमुलीची चहा पितात. कारण अनंतमुली हे एक उष्ण निर्माण करणारे झाड आहे.
♦ *आंबट गवती चहा*
गवती चहामध्ये लिंबू किंवा संत्र्याची साल टाकून हा चहा तयार केला जातो. यात काही थेंब लिंबाचा रसही टाकला जातो. एका संशोधनानूसार गवती चहात लिंबू टाकून पिल्याने वय वाढण्याची प्रकिया मंदावते आणि तुम्ही चिरतरूण राहता. मध्यभारतातील गोंडवान क्षेत्रातील आदिवासी हा चहा पितात. अधुनिक विज्ञानानेही या चहाचे महत्व जाणले आहे.
♦ *मसाला चहा*
काळे मिरे, सुंठ, तुळस, दालचिनी, इलाईची, लौंग, जायफळ, एकत्र करून बनविलेला मसाला टाकून हा चह तयार केला जातो. चहाची पत्ती आणि दूध उकळून त्यात हा मसाला चिमुटभर टाकला की मसाला चहा तयार होतो. हा सुगंधी चहा शरीरात उत्साह निर्माण करत मन ताजेतवाने करतो. गुजरातमध्ये या चहाचे सेवन मोठ्याप्रमाणात केले जाते.
♦ *गवती चहा*
हा चहा बनविण्यासाठी गवती चहाची दोन-तिन पाने चुरगळून, दोन कप पाण्यात उकळावीत. चविनुसार साखर घालून पाणी एक कप होईपर्यंत उकळावे. थोडेसे आदरक टाकावे. तसेच लिंबू रसाचे काही थेंब टाकावे. या चह दूध टाकू नये. गवती चहामध्ये अंटीओक्सीडंट गुण आसल् रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
बुंदेलखडातील आदिवा लोक हा चहा पितात.
♦ *काळी चहा*
काळी चहा आपल्याकडे अनेकजण पितात. या गोड चहा मध्ये दूध टाकले जात नाही. दोन कप पाण्यात एक चमचा चहाची पत्ती आणि तिन चमचे साखर टाकून पाणी उकळावे. यानंतर गाळून प्यावे. या चहामुळे मेंदू तरतरीत होतो आणि तणाव कमी होतो.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[20/04, 12:28 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *सांधेदुखी त्रासापासून पासून*
*आराम मिळवा*
सांधेदुखी हा त्रास हल्ली सर्वच वयोमानातील व्यक्तींना जाणवू लागला आहे. शरीरातील यूरिक अॅसिडमुळे ३० वर्ष वयानंतर हा आजार होतो. यूरिक अॅसिड हे ब्लड सक्र्युलेशनने किडनीपर्यंत पोहचते आणि युरीन मार्गे बाहेर जाते. मात्र हेच युरीक अॅसिड बाहेर न पडल्यास वाढते व ते शरीरात गाठ सारखे जमा होण्यास सुरुवात होते आणि वेगाने शरीरातील इ भागात पसरते आणि सांधेदुखीचा त्रास सुरू होतो.
हा त्रास कमी करण्यासाठी केळे खूप उपयोगी ठरते. दिवसातून कमीत कमी २ केळी खाल्ल्यानेही युरिक अॅसिड कमी होण्यास मदत मिळते.
--------------------------------------
*आपल्याला सांधे दुखी बदल*
*अजुन माहिती हवी असल्यास*
*आपले नाव* 8888959592
*वर व्हॉटसअप करा धन्यवाद !*
_____________________________
डाएटमध्ये फळांचा समावेश केल्याने रक्तप्रवाहामध्ये तयार झालेले युरिक अॅसिड कमी होण्यास मदत मिळते. युरिक अॅसिडने पीडित असलेल्यांनी फळांचा ज्यूस पिणे लाभदायक आहे. फरास बी पासून काढलेला रस युरिक अॅसिडच्या रोगासाठी घरगुती उपाय आहे. दिवसातून दोनवेळा फरसबीचा रस पिल्याने युरिक अॅसिड कमी होण्यास मिळते. युरिक अॅसिडच्या त्रासामध्ये पथ्य खूप आहे. य वर्ज पदार्थांची यादी मोठी आहे.
यामुळे ही व्याधी झालेले पथ्य
सोडतात आणि व्याध वाढवून घेतात. परंतु, असे अनेक चविष्ट पदार्थ आहेत जे युरिक अॅसिड कमी करतात. यामध्ये हळदीचा उपयोग अधिक फायदेशीर आहे. युरिक अॅसिडचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी दिवसा झोपू नये. वात विकारांमध्ये युरिक अॅसिडचा त्रास समाविष्ट असला तरी गरम पाण्याचे टाळावे. सुंठ, वावडिंग, पिंपळी घालून उकळलेल्या पाण्याचे सेवन केल्यास चांगला परिणाम दिसून येतो.----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[20/04, 2:18 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *पाणी पिण्यासाठी प्लास्टिक बॉटल चा* *वापर टाळा*
पर्यावरण आणि आपले आरोग्य याचा विचार करून सध्या नो प्लास्टिक' मोहिम राबवली जात जात आहे. प्लॅस्टिकच्या बाटल्यांमधून पाणी पिणे आरोग्याकर हानिकारक असते. त्याचे आपल्या शरीरावर वाईट परिणाम होत असतात. त्यामुळे तुमही जर आजूनही पाणी पिण्यासाठी प्लॅस्टिकच्या बाटल्या वापरात असा त्या आता बदलण्यची वेळ आली आहे. त्यामुळे आता प्लास्टिक ला करा बाय बाय. तुम्हाला पाणी पिण्यासाठी आणखी कोणते पर्याय आहेत याची माहिती जाणून घेऊया.
✅ *मातीची बॉटल*
प्लास्टिकच्या कोणत्याही कंटेनरमधल्या पाण्या पेक्षा गारेगार माठातलं पाणी केव्हाही उत्तमच असतं. तसंच प्लास्टिकच्या बाटलीलाही मातीची बाटली हा पर्याय होऊ शकेल. अशी बॉटल फ्रिजमध्ये ठेवण्याची गरज नाही. मातीच्या भाड्यातलं पाणी प्यायल्याने शरीरातलं टॉक्सिन बाहेर निघायला मदत होते. पचन क्रिया सुधारते. गॅस, अपचनासारखे विकार होत नाही
✅ *तांब्याच्या बाटलीतील पाणी*
उत्तम
कॉपर किंवा तांब्याच्या बाटल्या खरेदी करण्याकडे आजकाल कल वाढत आहे. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. पचन सुधारणे, रक्तदाब नियंत्रणात राहणे, जंतुसंसर्ग न होणे असे अनेक फायदे आहेत
तांब्याच्या बाटलीतील पाण्याच्या सेवनाने होतात पण तुम्ही खऱ्या तांब्याची बाटली घेतलीय की ती के वरवर तांब्यासारखी दिसतेय हेही जरूर पहा.
✅ *स्टेनलेस स्टील बॉटल*
सध्या बाजारात स्टेनलेस स्टीलच्या बॉटल्सही पाहायला मिळतात. या बॉटल्स अशा बनवल्या जात की त्यात पाणी किंवा कोणतंही लिक्विड टाकल्य त्याचा वास किंवा मेटलची टेस्ट येत नाही. ही बॉटल पूर्णपणे सुरक्षित असते. त्यात पाणीही खूप वेळपर्यंत थंड राहते
✅ *काचेची बाटली*
काच हा देखील प्लास्टिकला एक उत्तम पर्याय आहे. ही बॉटल हाताळताना फार काळजी घ्यावी लागते घरात तुम्ही एकवेळ काचेची बॉटल वापरू शकता, पण ती सांभाळणे जिकरीचे असते. त्यावरही उपाय म्हणून हल्ली अशा काचेच्या बॉटल्स संरक्षक कापडी आच्छादनात येतात. काचेच्या बाटलीत पाणी किवा कोणत्याही लिक्विडची मूळ चव जशीच्या तशी राह
✅ *सिरॅमिक बॉटल्स*
काचेप्रमाणेच सिरामिक बॉटल्सदेखील उत्तम. मात्र त्याही फुटण्याची भीती असल्याने रोजच्या वापरासाठी थोड्या अडचणीच्या ठरतात. मात्र घरी किंवा ऑफिसमध्ये तुम्ही बॉटल ठेवून देणार असाल तर सिरामिकची बॉटल वापरू शकता.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[20/04, 6:03 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *डिंक लाडू चे आरोग्य दाई फायदे*
डिंकाचे लाडू आरोग्यासाठी जबरदस्त गुणकारी असते शुद्ध साजूक तुपास बनवलेले हे सहज पचतात. दररोज नाश्त्यामध्ये एक डिंकाचा लाडू आवर्जून खा. यामुळे कमजोरी दूर होईल आणि शरीराला उर्जा मिळेल. डिंकाचे लाडू खाल्ल्याने कोणते फायदे होतात आणि बनविण्याची कृती आपण जाणून घेणार आहोत.
♦ *कृती*
सर्वप्रथम एका भांड्यात तूप टाकून गरम करा, त्यामध्ये डिंक तळून घ्या. डिंक मिक्सरमधून बारीक करून घ्या. यामध्ये पीठीसाखर टाका. तसेच डिंक, वेलची पवडर तूप टाकून लाडू बनवा. हे लाडू एयर टाइट कंटेनरमध्ये ठेव यामुळे ते बरेच दिवस ताजे राहतील.
*हे आहेत फायदे*
1. जर महिलांनी गरोदरपणात डिंकाचे लाडू खाल्ले कमजोरी दूर होईल.
2. गरोदर महिलां ताकद मिळते. आई आणि बाळाचे चांगले राहते.
3. कमी वजन असलेल्या महिनांनी दूधासोबत डिंक लाडू खावेत. यामुळे वजन वाढेल.
4. वजन जास्त असल्यास दिवसात एक लाडू खा.
5. याच्या सेवनाने महिलांची अंगावरून पांढरे जाण्य समस्या दूर होते.----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[21/04, 8:26 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
*गाणे ऐकत झोपणे होऊ*
*शकते हानीकारक*
झोपताना अनेकांना गाणी ऐकण्याची सवय असते. य दिवसभराचा ताण, थकवा दूर होऊन रिलॅक्स होण्या मदत होते, असे त्यांना वाटते. झोपही छान लागते. एक संशोधनानुसार, झोपण्यापूर्वी गाणी ऐकत कानांमध् इअरफोन लावून झोपलात तर ते घातक आहे. हे जीवघेणे तरी तुम्ही चांगल्या झोपेपासून वंचित राहू शकता. आपल्या शरीराचे घड्याळ असते ज्यास सरकॅडियन रिद म्हणतात. हे फॉलो करणे आवश्यक असते. जर शरीराला अन्य एखाद्या साउंडवर अवलंबून ठेवल्यास आरोग्य बिघ शकते. नियमितपणे आर्टिफिशिअल साउंड ऐकून झोपण्याची सवय झाल्यास ती घातक ठरू शकते.
♦ *हे आहेत धोके*
1. म्युझिक ऐकल्यामुळे अनेकदा आपल्या झोपेवर परिणाम होतो.
2. ब्रेन रेस्ट करण्याच्यावेळीही अॅक्टिव्ह मोडमध्ये राहते आणि त्याला आराम मिळत नाही.
3. म्युझिक ऐकतानाच झोपल्यास ब्रेन पूर्णपणे झोपत ज्यामुळे झोप व्यवस्थित पूर्ण होत नाही.
4. मध्यरात्रीच झोपेतून जाग येते. शरीराला आवश्यक असणारी 8 तासांची झोप मिळू शकत नाही.
5. हृदयाचे ठोके नॉर्मलपेक्षा जास्त जोरात पडू ला आरोग्यासाठी हानिकारक ठरतात.
6. झोपताना इअरफोन लावल्यामुळे कान डॅमेज होऊ शकतात. कानाच्या त्वचेवर प्रेशर पडते आणि त्वचेच् समस्या उद्भवू शकतात. कानामध्ये वॅक्स तयार हो आणि ऐकण्याची क्षमतादेखील कमी होते.
7. म्युझिक ताण कमी करण्यासाठी फायदेशीर आहे त्यामुळे झोप येते. परंतु यामुळे शांत झोप येऊ शकत नाही
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏
-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[21/04, 6:31 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *ह्या सवयींमुळे होते वारंवार मुरुमांची समस्या* ♦
मुरुमे तेलकट त्वचेमुळे होतात असे म्हटले जाते, परंतु तसे ना मुरुमांची समस्या कोणत्याही त्वचेवर होते. त्यांच्यापासून सुटका करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करता, त्यामुळे ते आणखी येतात. यामुळे अनेकजण त्रस्त होतात. यासाठी मुरुमांमागील खरे कारण माहित फार महत्वाचे आहे. आपल्या काही सवयींमुळे ही समस् वाढते. जाणून घेवूयात या
*सवयी* .
1. वारंवार चेहरा धुणे
ज्या लोकांच्या चेहर्यावर मुरुम येतात, त्यांनी जर चेहर पुन्हा पुन्हा धुवायला सुरूवात केली तर त्वचा कोरडी आणि खाज येते. साबण आणि टोनर वापरल्यामुळे त्वचे परिणाम होऊन मुरुमांची समस्या आणखी वाढते. यासाठी क्लीन्जर वापरा.
2. मानसिक ताण
होर्मोन्समधील बदलांमुळे मुरूमांची समस्या होते. यासाठी मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न कर आनंद देणारे काम करा. मानसिक ताण कमी झाला क मुरमे त्रास देणार नाहीत.
3. अस्वच्छता
जर वेळोवेळी उशीचे कव्हर्स, बेडशीट आणि टॉवेल्स इत्यादी बदलत नसल्यास मुरुमांची समस्या होते. त्यात घाण, धूळ आणि बॅक्टेरियांमुळे मुरुमांचा त्रास होतो. आरोग्याच्या इतरही अनेक समस्या उद्भवू शकतात.
4. मेकअप
मुरुमाची समस्या टाळायची असेल तर मेकअप साहित्याकडे लक्ष द्या. ब्रशेस, स्पंज आणि इतर उत्पा वापरल्यानंतर नेहमीच स्वच्छ करा. अन्यथा, त्यावरील बॅक्टेरिया चेहर्याच्या संपर्कात येतात. यामुळे मुरुम आ त्वचेच्या इतर समस्या उद्भवू शकतात.
5. आहार
आहाराचा आरोग्यावर परिणाम होतो. त्याचा परिणाम बाह्य शरीरावरही होतो. जर तुम्ही जास्त ग तळलेले-भाजलेले पदार्थ, पांढरा ब्रेड, पास्ता आणि मसालेदार अन्न खाल्ले तर मुरुमांच्या समस्या वाढते. म् सकस, चांगला आहार घ्या.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[22/04, 11:25 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *मुतखडा साठी घरगुती उपाय*
माणसाच्या शरीरातील किडनी हा अतिशय महत्वा अवयव आहे. शरीरात पाण्याचे योग्य प्रमाण ठेवणे आणि द्रव पदार्थ, केमिकल व मिनरलचे प्रमाण नियंत्रित ठेवणे तसेच टॉक्सीन्स बाहेर टाकणे हे काम किडनी करते आपण जे खातो, त्यानेच आपल्याला ताकद मिळते. खाण्यातील पोषकतत्व शरीरातील रक्तापर्यंत पोहचवण्याचे काम किडनी करते. अनेकदा चुकीच्या आहारामुळे किडनीचे नुकसान होते. यामुळे किडनीशी संबंधित आजार होतात. किडनी स्टोनसुद्धा याच समस्यांपैकी एक आहे. अनेकदा हा स्टोन काढण्यासा ऑपरेशनसुद्धा करावे लागते. परंतु, घरगुती उपाय केल्या यापासून आराम मिळू शकतो. यासंबंधितचे घरगुती उपाय जाणून घेवूयात.
*हे आहेत उपाय*
✅ *1. जास्तीत जास्त पाणी प्या*
माणसाच्या शरीरात 70 टक्के पाणी असते. यावरून समजा की पाणी कमी होण्याचे दुष्परिणाम किती असू शकतात. कोणत्याही सामान्य माणसाने दिवसभरात कमीत कमी सात ते आठ ग्लास पाणी पिणे आवश्यक तुम्ही जेवढे पाणी प्याल तेवढे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातील. जर तुम्हाला किडनी स्टोन असे तर तुम्ही जास्तीत जास्त पाणी प्यायला पाहिजे.
✅ *2. ऑलिव्ह आईल आणि लिंबूचा रस*
जर तुमच्या किडनीमध्ये स्टोन असेल आणि तो ऑपरेशन न करता काढायचा असेल तर ऑलिव्ह ऑईल आणि लिंबूच रस हा उपाय सर्वात लाभदायक आहे. तुम्हाला हे आश्चर्यकारक वाटत असले तरी हा एक रामबाण उपाय आहे. लिंबाच्या रसात ऑलिव्ह ऑईल मिसळून रोज प्यायल्याने स्टोनची समस्या दूर होते. लिंबूचा रस स्टोनचे तुकडे
करण्यासाठी आणि ऑलिव्ह ऑईल तो बाहेर काढण्यासाठी उपयोगी पडते.
✅ *3. सफरचंदाची साल*
सफरचंदाच्या सालीत सायट्रिक अॅसिड असते, जे किड स्टोनचे छोटे-छोटे तुकडे करते. याचा वापर करून किडन स्टोन मुळापासून नष्ट होऊ शकतो. परंतु, हे घेताना त्य योग्य प्रमाण असले पाहिजे. तुम्ही हे दोन छोटे चमचे गरम पाण्यासोबत रोज धेऊ शकता.
✅ *4. डाळिंबाचे सेवन*
अॅन्टीऑक्सिडेंड गुण भरपूर असलेले डाळिंब रोग प्रतिकारकशक्ती मजबूत करते. तसेच डाळिंबाचा ज्यूस नियमित घेतल्यास नैसर्गिक पद्धतीने किडनी स्टोन पासून आराम मिळू शकतो.
✅ *5. आवळा*
आवळासुद्धा मुतखड्यावर उपयोगी आहे. यासाठी रो सकाळी एक-एक चमचा आवळा पावडर सेवन करावी. तसेच जांभूळसुद्धा यावर गुणकारी आहे.----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[22/04, 7:49 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
*रोग प्रतिकारक शक्ती*
*वाढवण्यासाठी काढा*
चुकीच्या सवयी, बदललेली जीवनशैली आदी करणा मुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याची समस्या हल्ली वाढली आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने विविध आजार शरीराला ताबडतोब जडतात. या साठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे खुप गरजेचे आहे. घरच्या घरी एक खास प्रकारचा काढा तयार करून तुम्हाला रोगप्रतिकारक शक्ती सहज वाढवता येऊ शकते. हा काढा कसा तयार करावा ते जाणून घेवूयात.
साहित्य : 1 दोन छोट्या वेलची, 2 दोन-तीन दाणे काळेमिरे, 3 थोडी दालचीनी, 4 आठ ते दहा तुळशीच पाने, 5 एक छोटा तुकडा आले, 6 एक छोटा चमचा मध
कृती : काळेमिरे बारीक करा आणि वेलचीचे दाणे का घ्या. आल्याचे तुकडेही बारीक करुन घ्या. तुळशीची पाने चांगली धुवून घ्या. पाणी उकळल्यावर त्यात मध टाकू वरील सर्व पदार्थ टाका. 7 ते 8 मिनिटे कमी आचेवर हे उकळू द्या. आता गॅस बंद करा आणि काढा एका ग्लासमध्ये गाळून घ्या. कोमट झाल्यावर यात एक छोटा चमचा मध घालून सेवन करा.
*हे आहेत फायदे*
1) शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
2) पचनक्रिया चांगली होते.
3) वेदना कमी होतात.
4) डायबिटीज नियंत्रणात राहतो.
5) मेटाबॉलिज्म वाढते.
6) वजन कमी होते.
-थंडीच्या दिवसात हा काढा दिवसातून एकदा तर उन्हाळ्यात
आठवड्यातून 2 ते 3 वेळा घ्या.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[23/04, 9:59 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *केस गळत असतील तर आहारात*
*करा ह्या पाच गोष्टींचा समावेश*
औषध किंवा तेलही नाही. आपल्या गळणाऱ्या केसांच समस्या दूर करण्यासाठी, आहारात बदल करणे महत्वा आहे. केस गळणे थेट आपल्या आरोग्याशी संबंधित आहे. आपले आरोग्य ढासळताच केस गळण्यास सुरवात होते, परिस्थितीत आपण आपले गळणारे केस थांबवू इच्छित असाल तर आपल्या आहारात हे आवश्यक बदल करा.
✅ *१) अंडी* :
बायोटिन आणि जीवनसत्त्वे यांनी समृध्द असलेले अंडे केसांच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी चांगले असते. अंडी खाण्याशिवाय हे ऑलिव्ह ऑईलमध्ये मिस केसांना लावू शकता. २ अंडी घ्या त्यामध्ये 4 चमचे ऑलिव्ह ऑइल मिसळा. पातळ पेस्ट बनवून डोक्यावर लावा. केस गळती कमी होईल.
✅ *२) पालक*
पालक, लोह आणि फॉलेटचा एक चांगला स्त्रोत आहे, केसांच्या वाढीसाठी पालक उपयुक्त ठरतो. यासह, फॉलेट केसांना ऑक्सिजन पुरवणाऱ्या लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करते. पालकाची कोशिंबीर आहारात समाविष्ट करून घेऊ शकता
✅ *३) शिमला मिरची*
लाल, पिवळ्या आणि हिरव्या रंगात आढळणार्या कॅप्सिकममध्ये केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असते व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. हे लाल रक्तपेशींमध्ये पुरेसे लोह आहे किंवा नाही याची खात्री करण्यासाठी व्हिटॅमिन सी आवश्यक आहे. व्हिटॅमिन सीच्या अभावामुळे केस कोरडे होतात आणि त्वरीत गळायला लागतात.
✅ *४) मसूर डाळ*
टोफू, सोयाबीन, स्टार्चयुक्त बीन्स आणि मटार हे शाकाहारी लोकांसाठी लोह आणि प्रथिने यांचा महत्त्वपूर्ण स्त्रोत आहेत. हे सर्व पदार्थ केसांच्या वाढीसाठी खूप महत्वाचे आहेत.
✅ *५) रताळी*
केसांच्या वाढीसाठी भरपूर व्हिटॅमिन आणि बीटा कॅरोटीन उत्तम आहे रताळ्यांमध्ये भरपूर व्हिटॅमिन असते बीटा कॅरोटीन असते. बीटा कॅरोटीनचे इतर स्त्रोत म्हणजे गाजर आणि भोपळा यांचाही आहारात समावेश केल्यामुळे केस गळती थांबते
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[23/04, 11:49 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *ह्या सवई मुळे हाडे ठिसूळ होतात*
काही चुकीच्या सवयींमुळेच आपले आरोग्य धोक्यात येत असते. अशा सवयींपासून दूर राहिल्यास तुमचे आरोग्यसुद्धा चांगले शकते.
आरोग्यासाठी सर्वात घातक आहे ती कोल्ड्रिंक्स पिण्याची सवय. यामुळे शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. म्हणूनच ही सवय वेळीच सोडून दिली पाहिजे
*होतात हे दुष्परिणाम*
*१) यकृतावर परिणाम*
यातील फ्रक्टोज लवकर फॅटमध्ये रुपांतरीत होत असल्य यकृतावर वाईट परिणाम होतो.
*२) अल्सर*
याच्या अॅसिटीक क्विलिटीमुळे अॅसिडीटी वाढते. अल्सरचा त्राससुद्धा होऊ शकतो.
*३) व्यसन*
यात साखर जास्त असल्याने मेंदूमध्ये डोपामिन नावा केमिकल तयार होते. यामुळे या पेयांचे व्यसन लागते
*४) लठ्ठपणा*
याच्या सवयीमुळे लठ्ठपणा वाढू शकतो. शुगर, फ्रक्टो कॅलरी वाढवणारे घटक यात असतात.
*५) मधुमेह*
यातील कॅलरीजमुळे मधुमेह होण्याचा धोका वाढतो.
*६) कमजोर हाडे*
या सवयीमुळे हाडे ठिसूळ होतात. यातील फॉस्फिर अॅसिड कॅल्शिअमचे शोषण थांबवते.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[23/04, 1:42 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
*चिंचेच्या पानांचे आरोग्य दाई फायदे*
आंबट, गोड चवीच चिंच अनेकांना आवडते. विशेषता महिला वर्गाची ती आवडती असते. शिवाय आरोग्यासाठी चिंच लाभदायक असते. परंतु चिंचेप्रमाणेच चिंचेची पानेही शरीराला लाभदायक आहेत. या पानांचा उपाय करून अनेक विकार दूर होऊ शकतात. चिंचेच्या झाडाच्या पानांचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात.
✅ *हे आहेत पानांचे फायदे*
१ त्वचेला, केसांना फायदा होतो. रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.
२ शरिराला आलेली सूज कमी होते.
३ सांधेदुखीवरही चिंचेची पाने गुणकारी आहेत.
४ इन्फेक्शन दूर होते. चिंचेच्या पानांचा रसही घेऊ शक
५ अल्सरची समस्याही दूर होते. अल्सरच्या वेदनांवर आराम मिळतो.
६ डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.
७ चिंचेच्या पनांचा रस लावल्यास जखम लवकर बरी ह इन्फेक्शनपासून बचाव होतो.
८ स्तनपान करणाऱ्या महिलांच्या दुधाच्या गुणवत्तेत सुधारणा होते..
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[23/04, 6:12 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *सकाळी नस्त्यासोबत घ्या एक*
*कप कॉफी जाणून घ्या फायदे*
सकाळी पोटभर नाश्ता असा सल्ला आहारतज्ज्ञ नेहमीच देतात. कारण यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. तसेच दिवसभराची ऊर्जा यातून मिळते मिळते. यासाठी सकाळी पौष्टिक नाश्ता खूप गरजेचा आहे. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर या पौष्टिक नाश्त्यासोबत एक कप कॉफी जरूर घ्या. या वजन कमी होऊ शकते. मात्र, वजन कमी होते म्हणून दिवसरात्र कॉफीचे सेवन करणे त्रासदायक ठरू शकते. शिवाय याचा सकारात्मक प्रभाव दिसणार नाही.
🎯 *हे आहेत फाय* दे
✅ *1 फॅट बर्न*
मेटाबॉलिज्म रेट वाढल्याने शरीराची हीट आणि ऊर्जा दोन्ही वाढते. यामुळे शरीरातील फॅट बर्न होऊन वजन कमी होते.
✅ *2 एकाग्रता*
कॉफी प्यायल्याने एकाग्रताही वाढते.
✅ *3 कमी भूक*
कॉफी प्यायल्याने भूक कमी होते. कारण हीट आणि एनर्जी वाढल्याने भूक कमी होते. तसेच क्लोरोजेनिक अॅसिड शरीरातील भूक वाढवणारे हार्मोन्स कमी करते
✅ *4 डायबेटिस*
टाइप 2 डायबिटीजचा धोकाही कमी होतो
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[24/04, 8:04 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
*ह्या सवई म्हणजे आजारांना आमंत्रण*
*आणि हृदय खराब होण्याची भीती*
बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्यावर सर्वाधिक परिणाम होत आहे. वेळेचा अभाव, मद्यपान आणि झोपेची सवय आणि निर्बंध यामुळे असे अनेक छोटे-छोटे आजार उद्भवतात. ज्याची लक्षणे आपल्याला दिसतात पण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्यामुळे त्या जीवघेण्या बनतात. अश्या परिस्थितीत जर आपण 5 सवयी सोडल् नाहीत तर त्या आपल्यासाठी प्राणघातक ठरतील. ज्यामुळे हार्ट अटॅक, बीपी, शुगर सारख्या आजारांना कारणीभूत ठरतात.
❌ *सिगारेट ओढणे बंद करा :*
जर तुम्हाला सिगारेट ओढण्याची सवय असेल तर प्रथम सोडा. सिगारेट ओढण्यामुळे कर्करोग होतो आणि दुसरीकडे, फुफ्फुसांची प्रकृती अधिकच खराब होत आहे वास्तविक, सिगारेट ओढण्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्या संकुचित होतात आणि खराब रक्तवाहिन्यांमधून रक्त प्रवाहास त्रास होतो. याचा परिणाम हृदयासाठी चांगले नसतो.
✅ *दारू सोडा :*
जर तुम्हाला दारू पिण्याची सवय असेल ती टाळा. वास्तविक, मद्यपान केल्याने आपल्या रक्तवाहिन्यां नुकसान होत आहे. मद्यपान केल्यामुळे रक्तवाहिन्या कठोर होतात. कधीकधी त्यांना सूज देखील येते. हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब आणि स्ट्रोक सारख्या गंभीर आजाराचा धोका असतो.
🍞 *फस्त फूड टाळा* :
लक्षात ठेवा निरोगी रक्तवाहिन्या शरीरासाठी आवश्यक आहेत आणि रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यासाठी पोटॅशियम युक्त पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. शरीरात पोटॅशियम अभावाचा थेट रक्तवाहिन्यावर परिणाम होतो आणि ते संकुचित होऊ लागतात. जिथे एखाद्या व्यक्तीच्या धमन्यांमध्ये संकुचित होते तेथे त्याचा थेट परिणाम रक्तप्रवाहावर होतो. रक्ताचा प्रवाह योग्यप्रकारे न झाल्यास रक्तप्रवाह वाढतो. एकदा बीपी बिघडल्यास ब्रेन स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका आणि मूत्रपिंड निकामी होण्याची किंवा अपयशाची शक्यता असते. अशा परिस्थितीत फास्ट फूड न खाऊन रक्तवाहिन्या निरोगी राहण्यासाठी केळी, केशरी, पपई, आंबा यासारख्या पोटॅशियमयुक्त आहार तुम्ही खाणे महत्वाचे आहे.
🥝 *फायबर युक्त आहार* 🥙
आपल्याला आपल्या शरीरातून फायबर-युक्त अन्नाची आवश्यकता आहे. आपल्याकडे आपल्या जीवनशैलीमध्ये फायबर नसल्यास, त्यास आज आहारात समाविष्ट करा फायबर युक्त अन्न नसल्यामुळे आपल्याला बद्धकोष्ठत आणि गॅस सारख्या समस्या येऊ लागतात. फायबर समृध्द अन्न खाल्ल्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये साठलेला अडथळा दूर होतो. बेड कोलेस्ट्रॉल कमी आहे. फायबरसाठी फळे, भाज्या, धान्य खावे.
साखर आणि मीठ जास्त प्रमाणात खाण्याची सवय
जर आपण खूप साखर आणि मीठ खाल्ले तर ते अधिक साखर खाल्ल्याने आपल्याला शुगर होण्याचा धोका असतो, तर जास्त मीठ खाण्याने रक्तदाब वाढ दोन्ही रोग हृदयासाठी धोकादायक आहेत. जर आपल्याला दिवसभर साखर आणि मीठयुक्त पदार्थ खाण्याची सवय असेल तर ती आजच बदला.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[24/04, 12:15 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
*लठ्ठपणा कमी करतो कढीपत्ता*
भारतीय जेवणात वापरण्यात येणारे सगळे पदार्थ शरीरात औषधीच्या रूपात काम करतात. त्यातूनच एक आहे कढीपत्ता, ज्याने कढी आणि आमटी चविष्ट बनते. यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे 100 ग्राम कढीपत्त्याच्या पानात 66.3 टक्के आर्द्रता, 6.1 टक्के प्रोटीन, एक टक्का चरबी, 16 टक्के कार्बोहाइड्रेट, 6.4 टक्के फायबर 4.2 टक्के खनिज आढळतं. पाहू कढीपत्ता सेवन केल्याने काय फायदे होतात ते....
♦कढीपत्ता खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण राहतं.
♦नियमित कढीपत्ता सेवन केल्याने पचन क्रिया व्यवस्थित राहते.
♦दर रोज कढीपत्ता चावल्याने लठ्ठपणा कमी होतो.
♦ मधुमेही रुग्णाने सतत तीन महिने रोज सकाळी कढी पत्ता खाल्ल्याने फायदा होईल.
♦कढी पत्ता खाल्ल्याने रोगांवर नियंत्रण राहतं.
*केसांसाठी ही फायदेशीर आहे कढीपत्ता*
♦ केस गळत असल्यास कढीपत्ता आहारात सामील करावा. कढी पत्ता खायला आवडत नसल्यास त्याची पावडर वापरू शकता.
♦यात लोह तत्त्व, कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतं. याचे सेवन केल्याने केस पांढरे होण्याची प्रक्रिया थांबते.
*पोटातील रोगांवर फायदा करतो कढीपत्ता*
♦पोटातील रोगांवर मात करण्यासाठी ताकात कढीपत्ता घालून पिण्याने आराम मिळतो. किंवा कढीपत्त्याचा रस काढून त्यात लिंबू पिळून थोडीशी साखर मिसळून सेवन करावे.
♦कोणत्याही पदार्थाला फोडणी देताना कढीपत्ता वापरावा ज्याने पोटातील रोगांपासून आराम मिळतो.
*कढीपत्त्याचे इतर फायदे*
♦कढीपत्त्याने डोळ्यांची ज्योती वाढत असून याचे सेवन केल्याने काचबिंदू सारखे रोग दूर होत नाही.
♦ तोंडातील छाले आणि डोकेदुखीवर कढीपत्त्याचे ताजे पानं लाभदायक असतात.
♦ कढीपत्ता कफ बाहेर काढण्यात मदत करतो. कफ दूर करण्यासाठी एक चमचा मधात एक चमचा कढी पत्त्याचा रस मिसळून सेवन करावे.
♦कढीपत्ता पावडरमध्ये लिंबाची 2-3 थेंब आणि थोडीशी साखर मिसळून खाल्ल्याने उल्टीचा त्रास नाहीसा होतो.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[24/04, 2:17 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🌺 *आरोग्य दाई फुले जाणून घ्या फायदे* 🌸
सर्वसाधारणपणे पूजाविधी, सजावट इत्यादीसाठी फुलांचा वापर केला जातो. परंतु, अनेक फुलांमध्ये औषध गुणधर्म असल्याने त्यांचा प्राचीन काळापासून औषध म्हणूनही वापर केला जातो. आयुर्वेदामध्येही फुलांच्य औषधी गुणांचा उल्लेख आढळून येतो. कोणती फुल कोणत्या आजारावर गुणकारी आहेत, ते आपण जाणून घेणार आहोत.
♦ *हे आहेत फुलांचे उपयोग*
✅ *1) जुई*
जुईच्या झाडाची पानं चावून, बराच वेळ त्याचा रस तोंडात तसाच ठेवा. त्यानंतर काही वेळाने पाण्याने भरा. यामुळे दातांच्या तक्रारी दूर होतात.
🍁 *2) जास्वंद*
डायबिटीज आणि हृदयाशी संबंधित आजारांवर फायदेशीर आहेत. ही फुले वाटून साखरेसोबत खावी. याव्यतिरिक्त महिलांच्या मासिक पाळीच्या तक्रारींवरही जास्वंदीचे फुल गुणकारी आहे.
🌸 *3) चमेली*
चमेलीच्या झाडाची पाने चावल्याने माउथ अल्सरपा सुटका होते. याव्यतिरिक्त सकाळी चमेलीची फुले डोळ्यांवर ठेवल्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.
🌹 *4) गुलाब*
गुलाबाची पाने दूधामध्ये उकळून दररोज प्यायल्याने बद्धकोष्ठाता दूर होते. दूधाच्या पाकळ्या दूधासोब वाटून लावल्याने चेहरा उजळतो.
🌻 *5) सूर्यफूल*
सूर्यफूलाच्या पाकळ्या नारळाच्या तेलामध्ये मिसळू काही दिवस उन्हात ठेवा. या तेलाने शरीराला मालिश करा. यामुळे त्वचेच्या समस्या किंवा इन्फेक्शन दूर होते
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[24/04, 6:43 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *उष्णता कमी करण्यासाठी*
*घरगुती उपाय काय?*
ताप नसतांनी शरीराच्या आतील उष्णतेचा त्रास अनेकांना जाणवत असतो. याचे परिणाम शरीरावर मुख्यकरून चेहऱ्यावर दिसून येतात. त्यावरील काही उपचार
✅ *खालीलप्रमाणे….*
१) धणे पाण्यात टाकून ते पाणी गाळून सेवन केल्यासशरीरातील उष्णता कमी होते.
२) उन्हाळ्यात नाकातून रक्तस्त्राव होत असल्यास नाकावरबर्फ फिरवावा.
३) कडुनिंबाच्या पानांना नॅचरल हिलर म्हणतात. त्याचारस चेहर्यावर लावल्यास मुरुमे लवकर बरी होतात, तसेच काळे डाग कमी होतात.
४) तेलकट त्वचा असल्यास नेहमी तेलविरहितसाधनांचा वापर करावा.
५) उन्हाळ्यात चेहरा जास्तीत जास्त वेळा थंडपाण्याने धुवावा.
सर्वसाधारणपणे माणसाच्या शरीराचे तापमान हे 37 अंश सेल्सिअस असते. थोड्या फार प्रमाणात बदल होतो. पण शरीराच्या तापमानात अगदी 1 अंश सेल्सिअसने सुद्धा चढ-उतार झाला तर विविध आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यासाठी शरीराचे तापमान स्थिर ठेवणे गरजेचे असते.पाणी आणि रस प्यायल्याने शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकून थंडपणा मिळतो. अर्थात पाणी आणि रसांचे सेवनकरण्याबरोबरच शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी काही थंड प्रकृतीचे पदार्थांचे सेवन केले पाहिजे.
त्यासाठी आहारामध्ये दही, कांदा, मुळा, नारळपाणी, तीळ, मेथी दाणे, दूध, डाळिंब यांचे सेवन प्रमाण वाढवावे, किराणा दुकानातून सब्जा आणून रात्री भिजून सकाळी काहीही खाण्यापूर्वी खावे, कोरफड असल्यास त्याचे गराचे सेवन करा,
धूम्रपान, मद्यपान, गरम मसाला, मासे, चहा, कॉपी याचें सेवन टाळा
आहारातील द्रव पदार्थांचे प्रमाण वाढवावे लागते. या साठी फळांचे सरबत,नारळपाणी,भाज्यांचे सूप याचे आहारातील प्रमाण वाढवावे तसेच दररोज ३ ते ५ लिटर. पाणी प्यावे.
तसेच उन्हाळ्यात भूक व पचन क्षमता दोन्ही मंदावलेल्या असतात त्यामुळे पचण्यास जड असे पदार्थांचे उदाहरणार्थ मासाहार ,उडीद .
तेलकट ,मसालेदार पदार्थांचे सेवन करू नयेत.तसेच कोकम,लिंबू सरबत ,डाळिंबाचा रस,फळामध्ये संत्री,मोसंबी यांचा वापर शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी व पाण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी करावा.
लग्नामध्ये नवरीच्या हातावर सजलेली लाल गडद मेंदी पाहण्याची तरुणी, महिलांना अधिक उत्सुकता असते. हवीहवीशी वाटणारी भावनिक बंध जुळलेली ही मेंदी फक्त सजण्यासाठीच आहे असे नव्हे तर मेंदीचे अनेक उपयोग आहेत.
शरीरासाठी अत्यंत उपयोगी औषधाप्रमाणे तिचा वापर केला जातो.
उन्हाळ्यात उष्णता कमी होण्यासाठी मेंदीचा वापर करणे अत्यंत उपयुक्त ठरते.
शहराचे तापमान दिवसेंदिवस वाढत चालले असून शरीरात उष्णतेचे प्रमाणदेखील वाढते आहे.
शारीरिक तापमान वाढल्याने आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होतो. म्हणूनच शरीरातील उष्णता नाहीशी करण्यासाठी मेंदीचा उपयोग होतो. शरीरातील उष्णता बाहेर काढण्याचे काम ही मेंदी करीत असते.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[25/04, 10:44 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🎯 *वजन कमी करण्यासाठी*
*घरातील हे कामे करा*
वजन कमी करण्यासाठी महागडे उपाय करण्यापेक्षा काही बिनखर्चाचे आणि सोपे घरगुती उपाय जास्त प्रभावी ठरू शकतात. जिम सुरू करणे, महागडे स्पेशल डाएट घेणे, महागडी औषधे घेणे, इत्यादी उपाय केले जातात. पण एवढे महागडे उपाय करण्यापेक्षा घरातील काही खास कामे करुन तुम्ही वजन वेगाने कमी करू शकता. या कामांमुळे कॅलरीज वेगाने बर्न होतात, आणि वजन कम होते. घरातील ही कामे कोणती आणि त्यामुळे कित कॅलरीज बर्न होतात, ते जाणून घेवूयात.
♦ *ही कामे करा*
✅ *1. जेवण बनवणे*
स्वत: जेवण तयार केल्यास भरपूर कॅलरीज बर्न होऊ शकत शिवाय, जे हवे ते तुम्ही तयार करू शकता. जेवण तयार करतानाच्या पूर्ण प्रक्रिये दरम्यान उभे राहिल्याने साधारण 100 कॅलरीज बर्न करु शकता.
✅ *2. साफसफाई*
स्वत: घराची साफसफाई केल्यास तुम्ही दररोज 125 केलारी बर्न करु शकाल.
✅ *3. पीठ मळणे*
पीठ मळण्याचा फायदा म्हणजे याच्या मदतीने कॅलरी करु शकता. पीठ मळताना लागणारी ताकद आणि हातांची क्रिया यामुळे 50 कॅलरी बर्न करु शकता.
✅ *4. लादी पुसणे*
लादी पुसताना शारीरिक हालचाल अधिक होते. स्क्वाट आणि क्रॉल हालचाल होते. तसेच कंबरेची सत हालचाल होते. यामुळे फॅट कमी होते. दररोज घरात 20 मिनिटे लादी पुसल्यास 150 कॅलरीज बर्न होतात.
✅ *5. कपडे धुणे*
ऑटोमॅटिक मशीनपेक्षा तुम्ही हातांनी कपडे धुतल्या फिटनेसचे अनेक फायदे होतात. हाताने कपडे धुतल्याने कॅलरी बर्न करु शकता.
✅ *6. भांडी घासणे*
उभे राहून असो वा बसून भांडी घासल्याने सुमारे 125 कॅलरीज बर्न होतात.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[25/04, 12:52 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🎯 *प्रेग्नंट असताना ह्या वस्तूंचे सेवन*
*केल्याने गर्भ पात होऊ शकतो*
गरोदरपणात मुलाच्या योग्य विकासासाठी आणि आईच्या आरोग्यासाठी आवश्यक प्रमाणात पोषक, जीवनसत्त्वे आणि खनिज पदार्थांची आवश्यकता अस बरेच पदार्थ असे आहेत जे खाल्याने आपल्याला नुकसान होत नाही. याचा अर्थ ते पूर्णपणे सुरक्षित आहे असे नाही. परंतु असे बरेच खाद्यपदार्थ आहेत ज्यामुळे केवळ गर्भवती महिलेचीच नव्हे तर तिच्या बाळालाही हानी होऊ शकते. गर्भवती महिलांनी या पदार्थांपासून दूर रहावे..
🥃 *1. अल्कोहोल -*
जर तुम्ही अल्कोहोल घेत असाल तर गर्भधारणेदरम्यान त्यापासून दूर रहा. कारण गर्भधारणे अल्कोहोलचे सेवन केल्याने अकाली प्रसव होण्याची शक्यता वाढते. याशिवाय मुलाच्या मानसिक क्षमतेवरही परिणाम होतो आणि कमी वजनाचे मूल होण्याची शक्यताही वाढते.
☕ *२. कॉफी* -
बर्याच प्रकारचे संशोधन असे सूचित करता की गरोदरपणात कॉफीचे सेवन केल्याने गर्भपात होण्याची शक्यता वाढते. तर यावेळी कॉफीचे सेवन नका. कॅफिन लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ आहे. याचा अर्थ असा की तो शरीरातून जास्तीत जास्त द्रवपदार्थ काढून टाकण्यासाठी कार्य करतो. यामुळे शरीरात पाण्याची आणि कॅल्शियमची तीव्र कमतरत आहे. म्हणून गरोदरपणात कॉफीऐवजी भरपूर पाणी प्या आणि दूध आणि ताजे फळांचा रस एकत्र घ्या.
🦈 *3. मासे* -
गर्भधारणेदरम्यान माशांचे सेवन मुलाच्या शारीरिक विकासात विलंब होऊ शकते आणि त्याच्य मेंदूला हानी पोहोचवू शकते. यावेळी, मासे खाणे देख टाळावे
🍏 *4. कच्चे खाद्यपदार्थ -*
गरोदरपणात भाज्यांचे सेवन प्रकारे सुरक्षित असते. ते योग्यरित्या धुतले आहेत याच वापर करताना लक्षात ठेवा. याशिवाय कोणत्याही प्रकारचे कच्चे अन्न खाणे टाळा. अशा आहारामध्ये व्हायरस किंवा बॅक्टेरिया असू शकतात जे आई आणि मुलाला दोघांनाही हानी पोहोचवू शकतात.
🥑 *5. पपई*
- पपईचा प्रभाव गरम असतो. अशा परिस्थिती त्याच्या सेवनाने मुलाच्या आरोग्यावर परिणाम होत तसेच, कोणत्याही प्रकारचे फळ खाण्यापूर्वी ते ताजे पाण्याने चांगले धुण्यास विसरू नका.----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏
-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[25/04, 2:37 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *पोट फुगणे आणि गॅस प्रॉब्लेम*
*साठी काही घरगुती उपाय*
पोट फुगणे या समस्ये वैद्यकीय भाषेत टमी ब्लोटिंग म्हटले जाते. पोटात सत गॅस आणि अॅसिड गेल्याने पोट फुगते. चुकीचे खाणे-पिणे आणि वेळीअवेळी खाण्याने ही समस्या होते. या समस्येवर बाजारात अनेक औषधे उपलब्ध आहेत. परंतु, सतत अशी औषधे घेतल्याने शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. यावर काही खास घरगुती उपाय असून ते जाणू घेवूयात.
🎯 *हे उपाय करा*
✅ *1 आहारात लसणाचा समावेश करा.*
हळूहळू आहारात लसणाचे प्रमाण वाढवा. यामुळे पचनक्रिया चांगली आतड्यांमध्ये फसलेले बॅक्टेरिया बाहेर येतात.
✅ *2 केळ्याचे सेवन करा.*
यामुळे पोटातील गॅसची समस्य होते. पोट फुगण्याची समस्याही दूर होते.
3 चहा करताना त्यामध्ये पुदिन्याची 2 ते 3 पाने टाक या चहाने आराम मिळेल.
✅ *4 शंभर ग्रॅम बडीशेप लिंबाच्या*
*रसात मिसळून एका बाटलीत ठेवा.*
ही बडीशेप जेवण केल्यानंतर थोडी खा
5 गरमीच्या दिवसात दही खाल्याने गॅसची समस्याह होत नाही.
6 चहामधून किंवा एखाद्या पदार्थामधून आले सेवन कर ते 3 दिवस हे खाल्यास पोट फुगण्याची समस्या दूर हो
7 लिंबू पाणी प्या. यामुळे पोटात गॅस तयार होणार नाही.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[25/04, 5:44 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🎯 *युरिक असिड च्या त्रासातून मुक्त* *होण्यासाठी घरगुती उपाय*
पहिल्यांदा 35 - 40 नंतर लोकांमध्ये यूरिक अॅसिडची समस्या पाहिली गेली, तर आजकालच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे तरुणही यामुळे पीडित आहेत. तणाव, अल्कोहोल-सिंचन, शारीरिक हालचालींचा अभाव, निर्जलीकरण आणि चुकीचे खाणे यामुळे यूरिक अॅसिड चा त्रास होतो.
*यूरिक अॅसिड म्हणजे काय ?*
कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन यां मिश्रण करून कंपाऊंड तयार होते, जे अमीनो अॅसिडच्या रूपात शरीराला प्रोटीनमधून प्राप्त होते त्याला युरिक अॅसिड म्हणतात.
त्यामुळे यूरिक अॅसिड वेळेवर नियंत्रित न केल्यास त्यामुळे गाठ आणि संधिवात देखील होऊ शकतो. अशा परिस्थित काही होम टिप्स आहेत, जेणेकरून तुम्ही त्यावर नियंत्र ठेवू शकता.
♦ *भरपूर लिक्विड आहार घ्या*
यूरिक अॅसिड नियंत्रित ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे महत्वाचे आहे. आहारात फळांचा रस, नारळपाणी आण ग्रीन टी सारख्या द्रवपदार्थाचे सेवन करत रहा.
♦ *सर्व रंगांच्या भाज्या*
प्रत्येक रंगाची भाजी आपल्या आहाराचा एक भाग बनवा. आपल्याला हिरव्या, लाल, केशरी रंगाच्या भाज्यांमधून सर्व पोषकद्रव्ये मिळतील, जे केवळ अॅसिडवर नियंत्रण ठेवत नाहीत तर इतर समस्या देखील टाळतील.
♦ *सिट्रस फ्रूट*
सिट्रस फ्रूट क्रिस्टल्सला डिसॉल्व कर यूरिक अॅसिड पातळी कमी करतात. अश्यात फ्रूट आहारात जरूर घ्या, परंतु मर्यादित प्रमाणात
♦ *छोटी वेलची*
पाण्यात मिसळून छोटी वेलची खाल्ल्याने यूरिक अॅसिडचे प्रमाण कमी होईल आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी होईल
♦ *बेकिंग सो डा*
१ ग्लास पाण्यात १/२ चमचा बेकिंग सोडा मिसळल्य युरिक अॅसिड नियंत्रणासही मदत होते.
♦ *ओवा*
ओवा यूरिक अॅसिडसह शरीरातील सूज कमी करते. यूरिक अॅसिड नियंत्रित करण्यासाठी, एका दिवसात टिस्पून भाजीपाला मध्ये घ्या.
♦ *दररोज सफरचंद खा*
सफरचंद मध्ये उपस्थित मैलिक अॅसिड यूरिक अॅसिडला न्यूट्रीलाईज करते, जे रक्तातील त्याचे स्तर कमी करते.
♦ *लिंबाचा रस*
क्षारीय पातळी वाढवून लिंबू यूरिक अॅसिड नियंत्रि करते. सकाळी रिकाम्या पोटी लिंबूचा रस पिल्याने आपला फायदा होईल.
♦ *चेरी*
चेरी आणि डार्क चेरीमध्ये फ्लेव्होनॉइड्स नावाचे घट असतात, जे यूरिक अॅसिड कमी करण्यास मदत करतात. सूज आणि कडकपणा दूर ठेवते.
*योग देखील फायदेशीर*
दररोज व्यायाम करा आणि निरोगी वजन ठेवा. असे म्हणतात की फॅटी टिश्यूमुळे यूरिक अॅसिड उत्पादन देख वाढते.
❌ *या गोष्टी टाळा*
मद्य आणि बिअर यीस्ट मोठ्या प्रमाणात असते. म्हणू टाळावे. दही, राजमा, चणे, अरबी, तांदूळ, मैदा, लोण कोरडे फळे, मसूर, पालक, फास्ट फूड, कोल्ड ड्रिंक्स, पॅ फूड, कुक्कुट, मांस, मासे, पेस्ट्री, केक्स, पॅनकेक्स, मलई बिस्किटे, तळलेल्या अन्नापासून दूर रहा.
❌ *रात्री या गोष्टी खाऊ नयेत*
झोपेच्या वेळी दूध किंवा डाळ घेऊ नका. तरी तुम्हाल डाळ घेण्याची इच्छा असल्यास साल असलेली दाल खावा. तसेच, जेवण करताना पाणी पिऊ नका. अन्न खाण्यापूर्वी दीड तास आणि नंतर अर्ध्या तासाने पाणी प्यावे
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[26/04, 11:18 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
*फांगल इंपेक्षण साठी गुणकारी*
*कडू लिंब*
अनेक त्वचा विकार कडूलिंबामुळे बरे होऊ शकतात. यातील निम्बिडोल गेड्युनिन, या अॅन्टीफंगल घटकांमुळे इन्फेक्शन दूर होते. पायाच्या तळव्यांना घाम येत असल्याने बुट, चप्पलला दुर्गंधी येते. फंगल इंन्फेक्शनमुळेच ही समस्या होते. अनेक पायावर लाल चट्टेही येतात. या इंफेक्शनपासून सुटका मिळवण्यासाठी कडूलिंबाचा वापर केल्यास फायदा होऊ शकतो. कडुलिंबाचा वापर कोणत्या पद्धतीने क येतो ते जाणून घेवूयात.
*1 तेल*
इन्फेक्शन झालेल्या ठिकाणी कडूलिंबाच्या तेलाचे काही थेंब लावावेत. फंगल इन्फेक्शन कमी करण्यासाठ दिवसातून तीन वेळा हा प्रयोग करावा. यामुळे नखांवरील इंफेक्शनदेखील दूर होते.
*2 पाने*
कडूलिंबाची पाने स्वच्छ धुवून त्याची पातळ पेस्ट कर यामध्ये लिंबाचा रस व चिमूटभर हळद मिसळावी. तय पेस्ट त्वचेवर 20-30 मिनिटे लावून सुकू द्या. नंतर पाण्य पाय स्वच्छ धुवा. हा उपाय नियमित दिवसातून दोनद केल्यास फंगल इन्फेक्शन दूर होते
*फंगल इंफेक्शन*
कडूलिंबाचे तेल फंगल इंफेक्शन दूर करण्यासाठी वापरले जाते. कडूलिंबाच्या पानांची पेस्ट लावली तरी इन्फेक्शन कमी होते.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[26/04, 2:12 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *30 शी नंतर ही सुंदर दिसण्यासाठी*
*महिलांकरिता घरगुती उपाय*
वय वाढले की चेहऱ्य चमक आपोआपच कमी होऊ लागते. विशेषत: तिशीनंतर फरक प्रकर्षाने जाणवू लागतो. महिलांच्या डोळ्यां जवळ आणि कपाळावर छोट्या छोट्या सुरकुत्या पडू लागत परंतु, काही घरगुती, सोपे उपाय केले तर वय वाढल्यानंत चेहरा पूर्वीप्रमाणेच सुंदर, आकर्षक आणि तजेलदार दिसू शकतो. हे उपाय आपण जाणून घेणार आहोत.
✅ *व्हिटॅमिन सी*
हे खुप परिणामकारक अँटीऑक्सीडंट असून यामुळे त्वच लवचिक होते आणि तिचा ग्लोही वाढतो. त्वचा प्रौढ दिसत असेल तर हा परिणामकारक उपाय आहे.
✅ *अँटी एजिंग क्रिम*
त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी अँटी एजिंग क्रीम लावा. यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सीडेंट असतात. स्कीन डॅमेज होण्यापासून ते बचाव करतात.
✅ *फेस मास्क*
त्वचेवर फेस मास्क एखाद्या जादुप्रमाणे काम करते. त्वचेला अनूरुप फेस मास्क लावा. यामुळे त्वचा मुलायम होते. आठवड्यातून २ वेळेस याचा वापर करा.
✅ *सनस्क्रीन*
मुलींनी सनस्क्रीन क्रिम आठवणीने लावली पाहिजे. कारण उन्हामुळे त्वचा शुष्क, सावळी आणि प्रौढ दिसू शकते. घातक युवी सूर्यकिरणांपासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी सनस्क्रीन क्रिम लावावी.
✅ *आयक्रीम*
डोळ्याच्या आसपासची त्वचा संवेदनशील असल्याने वाढत्या वयाचा परिणाम सर्वात प्रथम येथील स्कीन दिसतो. या त्वचेकडे लक्ष दिले पाहिजे. या स्क्रीनवर आयक्रीम लावण्यास सुरुवात करा. यामुळे त्वचा पूर्णप मॉइश्चराइज होते.
✅ *फेशियल मिस्ट*
थकवा आणि तणावासोबतच पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी होते. यापासून वाचण्यासाठी फेशिय मिस्ट लावा. यामुळे चेहरा उजळतो. तिशी ओलांडल असेल तर हे फार फायदेशीर ठरू शकते.
✅ *फेस स्क्रब*
त्वचेवरील डेड स्कीन काढण्यासाठी फेस स्क्रबचा व करा. कोणतेही स्क्रब वापरु शकता. वाढत्या वयात त्वचेची नैसर्गिक चमक कमी होते. फेस स्क्रबमुळे ही चमक पुन्हा मिळते.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[26/04, 6:45 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *मुलांच्या मजबुती साठी करा*
*ह्या पाच तेलानी मालिश*
प्रत्येक आईला आपल्या बाळाच्या आरोग्याबद्दल खूप काळजी असते. जन्मानंतरच त्याला कसे जेवण द्यायचे, कोणत्या तेलाने मालिश करायची? असे प्रश्न तिच्या डोक्यात फिरत असतात. जर तुम्हालाही आपल्या मुलांच्या हाडांची मजबुतीबरोबरच त्वचेची सुंदरता राखायची असल्यास त्यांना या खास तेलाने मालिश करा.
✅ *गायीच्या तूपाने मालिश*
गायीच्या तूपाने मालिश केल्यास मुलाला अधिक मजबुती मिळते. याचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत. थंडीत शरीराचे रक्षण करते. देशातील थंड भागात तूप विशेषतः हिवाळ्यात वापरला जातो. मुलांना छात आणि पाठीवर मालिश केल्यास कफची तक्रार कमी होते मुलांचा कफ बाहेर काढण्यास मदत करते
✅ *तीळ तेल*
हे तेल मालिश करण्यासाठी पुरेसे चांगले मानले जाते. आपल्या मुलाची त्वचा ओढली जात असेल तर तीळ तेलाने मालिश करा. परंतु हे बनावट असू नये, अन्यथा मुळे हानी देखील होऊ शकते. हे तेल लावल्याने शरीरात ऊब मिळावी म्हणून मुलांना फक्त हिवाळ्यात तीळ तेलाने मालिश करावे.
✅ *बदाम तेल*
बदाम तेल फक्त मुलांसाठीच नाही तर सर्व वयोगटास चांगले आहे. बदाम तेलामध्ये इतर तेलांपेक्षा व्हिटॅमिन जास्त असते, ज्यामुळे शरीराला सामर्थ्य मिळते. हिवाळ्यात आपल्या बाळाला बदाम पौष्टिक तेला मालिश केल्याने त्याची हाडेच मजबूत होत नाहीत तर त्यांची त्वचा मऊ आणि चमकदार बनते. हे मुलाच्या मेंदूसही चांगले आहे. बदामाचे तेल मुलाच्या टाळूला लावल्यास त्याची बुद्धी तेज होते.
✅ *ऑलिव्ह ऑईल*
ऑलिव्ह ऑईल हे एक सामान्य तेल आहे, ज्याचा जगभर उपयोग केला जातो. याला विशेषतः मुलांच्या मालिशसाठी बनविले जाते. ऑलिव्ह ऑईलने केसांची वाढ होते, जर मुलाच्या डोक्यावर केस कमी असतील या तेलाने त्याच्या मस्तकावर मालिश करा आणि अर्ध्या तासानंतर आंघोळ घाला
✅ *मोहरीचे तेल*
मोहरीचे तेल मुलांच्या मालिश करण्यासाठी जुन्या काळापासून वापरले जात आहे. हे तेल विशेषत: हिवाळ् सर्वोत्कृष्ट मानले जाते. हे तेल केसांसाठी चांगले आहे, तसेच त्याच्या मालिशमुळे आपल्या मुलास त्वचेच्या संसर्गापासून बचाव होतो. मोहरीचे तेल शरीराला उबदार, मजबूत हाडे बनवते आणि सर्दीपासून मुक्त करते.
✅ *नारळ तेल*
दक्षिणेस नारळाचे तेल बाळाच्या मालिशसाठी सर्वोत्कृष्ट तेल मानले जाते. त्यामध्ये उपस्थित बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आण पूतिनाशक गुणधर्म संसर्ग रोखण्यात मदत करतात आणि आपल्या मुलाच्या मऊ त्वचेवर कोणतेही दुष्परिणाम ह नाहीत. मुले आणि प्रौढ दोघांनाही या तेलाने मालिश केले जाऊ शकते. नारळ तेलाने हलके शरीरावर मालिश केल्यास त्वचा, केस आणि हाडे यांचे आरोग्य चांगले होते
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏
-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[27/04, 6:37 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *काजू चे आरोग्य दाई फायदे*
ड्राय फ्रुट्समध्ये काजू सर्वात स्वादिष्ट आणि पौष्ट मेवा आहेत. भाज्या बनवण्यासाठी अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये याचा वापर केला जातो. या सर्वां बरोबर याचा फायदा आरोग्य आणि सौंदर्य या दोन्ही गोष्टींना होतो. चला तर मग त्याचे फायदे जाणून घेऊ ...
✅ *प्रथिने समृद्ध*
सर्व काजू प्रथिने समृद्ध असले तरी बहु प्रोटीनमध्ये काजू आढळतात. प्रथिनाबरोबरच व्हिटॅम बी देखील त्यात आढळते, जे कर्करोगासारख्या आजारांपासून आपले संरक्षण करते.
मेंदूसाठी फायदेशीर
✅ *अँटी ऑक्सिडेंट*
काजू आपल्य मेंदूसाठी फायदेशीर असतात. लहान मुलांना दररोज 5 काजू दिल्यामुळे त्यांची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.
मजबूत हाडे : मोनो सॅच्युरेट्स हा एक घटक आहे जो आप दोन्ही हाडे आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतो. काजूमध्येही कोलेस्टेरॉलची पातळी खूपच कमी असते, म्हणून हृदयरोगी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्याचे थोड सेवन करू शकतात.
🩸 *रक्त वाढवा*
काजूचे सेवन केल्याने शरीरातील लोह कमतरता दूर होते. अशक्तपणा असलेल्या रूग्णांसाठी फायदेशीर आहे.
✅ *उत्तम पाचक प्रणाली*
अॅन्टी - ऑक्सिडेंट काजूमध्ये समृद्धी पचन मजबूत करण्यास मदत करते.
✅ *थंड हवा* :
ज्या लोकांना जास्त थंडी वाजते, परंतु ते गरम वस्तू अधिक खाऊ शकत नाहीत, म्हणून ते काजूचे सेवन शकतात. चमकत्या त्वचेसाठी काजूचे सेवन केल्याने चेहऱ्यावर तेज येते. चेहरा मऊ आणि चमकतो. आपण कोणत्याही फेस पॅकमध्ये काजू मिसळून देखील लावू शकता.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[27/04, 9:50 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *डायबेटिस ची बॉर्डर लाईन वेळीच* *ओळखा अशी घ्या काळजी*
मधुमेह हा सध्या सर्वच वयोगटात आढळून येत आहे. याच अनेक कारणे आहेत. सतत तणावाखाली वावरणारे डायबिटीजच्या बॉर्डर लाइनवर असतात. डायबिटी बॉर्डर लाइन म्हणजे मधुमेह नव्हे. परंतु, दाट शक्यता असते ही बॉर्डर लाइन वेळीच ओळखता आल्यास योग्य काळजी घेऊन धोका दूर करता येतो. सामान्य व्यक्तींच्या रक्तामध्ये साखरेची पातळी जेवण न करता 100 आणि जेवल्यानंतर 135 मिलीग्राम असते. जर हेच प्रमाण अनु 140 आणि 200 मिलीग्रामपर्यंत पोहोचले तर ही डायबिटीजची बॉर्डर लाइन असते. यामध्ये औषधे खाण्याची गरज नसते परंतु काळजी घेणे गरजेचे असते. ह प्रकारचा धोक्याचा इशारा आहे.
♦ *ही आहेत कारणे*
1 चुकीच्या पद्धतीने आहार घेणे
2 व्यायाम न करणे
3 अनुवांशिक कारण
4 जीवनशैली ठिक नसणे
5 वेळेवर न झोपणं आणि उठणे
6 सतत तणावाखाली वावरणे
🎯 *मधुमेहाचे दोन प्रकार*
1 टाइप वन : हा डायबिटीजचा प्रकार लहान मुलांमध् आढळून येतो. शरीरातील वीटासेल डॅमेज झाल्यामुळे मुलांना हा आजार होतो. अशा मुलांना आयुष्यभर इन्सुलिनचे सेवन करावे लागते.
2 टाइप टू : हा डायबिटीज प्रौढ व्यक्तींमध्ये आढळून येतो. परंतु आता डायबिटीज रूग्णांमध्ये तरूणांचीही संख्या वाढत आहे.
✅ *असा करा बचाव*
1 रक्तातील साखरेचे प्रमाण तपासत रहा.
2 व्यायाम करा.
3 गोड पदार्थांचे सेवन टाळा.
4 तळलेले किंवा भाजलेले पदार्थ खाणे टाळा.
5 दर दोन तासांनी थोडे थोडे खाणे आवश्यक.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[27/04, 5:22 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
💁♂️ *आठवड्यातून एकदा उपाशी राहण्याचे हे 5 आरोग्यदायी फायदे....*
🍔 आपण जर एक दिवशी उपाशी राहिल्यास आपल्याला आरोग्याचे फायदे मिळतील. आपणास हे फायदे कळल्यावर आपण हे नक्कीच कराल...
*1.* आठवड्यातून एक दिवस उपाशी राहिल्याने शरीराची अंतर्गत शुद्धी होते. तसेच शरीरातील विषारी द्रव्ये उत्सर्जित होऊन शरीर निरोगी राहते.
*2.* आठवड्यातून एकदा उपाशी राहून आपण अपचन, अतिसार, बद्धकोष्ठता, आंबटपणा, जळजळ होण्यासारख्या त्रासांपासून मुक्त होऊ शकता. अश्यावेळी फळांचे सेवन पण आपण करू शकता.
*3.* एकदिवस उपाशी राहण्यामुळे आपले उच्च रक्तदाब आणि कॉलेस्ट्रालचे स्तर नियंत्रित होते आणि या पासून उध्दभवणाऱ्या त्रासांपासून मुक्ती मिळते.
*4.* आठवड्यातून किमान एक दिवशी उपाशी राहण्याने कॉलेस्ट्राल कमी होते. जे हृदयाचे त्रासांपासून वाचवते.
*5.* आपले पचनतंत्र चांगले राहण्यासाठी आपणास एक दिवस जेवण्याचे टाळले पाहिजे. असे केल्यास पाचनतंत्राचा त्रास उध्दभवत नाही आणि आपले पचनतंत्र सुरळीत राहते आणि चांगले कार्य करते.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[27/04, 6:52 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यंम धनसंपदा डिजिटल*
*निरोगी व दीर्घआयुष्याची गुरुकिल्ली*
*💁♂सतत उचकी येण्यावर ‘हे’ घरगुती उपाय करा*
👍अनेक वेळा अचानकपणे आपल्याला उचकी लागते. मग ही उचकी थांबवायची कशी असा प्रश्न आपल्या समोर उभा राहतो. अनेक वेळा शरीरात पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे उचकी लागते असा काहींचा समज असतो. त्यामुळे साधारणपणे उचकी लागल्यानंतर आपण पाणी पितो. मात्र पाणी प्यायल्यानंतरही अनेक वेळा या उचक्या काही केल्या थांबत नाही. या उचक्या थांबविण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत.
▪ *साखर*
अचानकपणे उचकी लागल्यास साखरेचे सेवन करावे. साखर खाल्यामुळे काही वेळानंतर उचकी लागणं आपोआप थांबते. त्याशिवाय साखर आणि थोडं मीठ पाण्यात टाकून ते थोड्या थोड्या वेळाने प्यायल्यास उचकी थोड्यावेळात बंद होते.
▪ *लिंबू आणि मध*
उचकी आल्यावर एक चमचा लिंबाचा ताजा रस आणि एक चमचा मध एकत्र करुन त्याचे चाटण तयार करा. हे चाटण घेतल्यानंतर काही वेळात उचकी बंद होते.
▪ *चॉकलेट पावडर*
लहान मुलांना आवडणारं चॉकलेट उचकी थांबविण्यास अत्यंत उपयुक्त आहे. उचकी लागल्यानंतर एक चमचा चॉकलेट पावडर खावी. या चॉकलेट पावडरमुळे लवकर आराम पडतो आणि उचकी थांबते.
*📌टीप:* आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी
*हि पोस्ट आपल्या प्रिय*
*जणांना शेअर करा*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*जॉईन करण्यासाठी क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
[28/04, 12:21 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यंम धनसंपदा डिजिटल*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
*निरोगी शरीरासाठी दररोज* *आहारात वाटीभर दही घ्या*
💁♂ आहारात दह्याचा वापर हजारो वर्षांपासून करण्यात येत आहे. दह्यात प्रोटीन्स, कॅल्शियम, रायबोफ्लेवीन, व्हिटामीन बी, ही पोषकतत्वे आढळतात.
👍🏻 दात आणि हाडे मजबूत राहण्यासाठी दुधापेक्षा दह्यामध्ये 18 टक्क्यापेक्षा जास्त कॅल्शियम असते. दह्यामुळे दात व हाडे मजबुत राहतात.
▪ *पचन शक्ती वाढते* :- उन्हाळ्यात आहारात दह्याचा वापर केला तर उष्णतेचा वाईट परिणाम शरीरावर होणार नाही. शरीरातील अशक्तपणा दह्यामुळे कमी होतो.
▪ *आतड्याचे आजार* :- आहार तज्ज्ञांनी सांगितले आहे की प्रत्येक दिवशी आहरात दह्याचा वापर केला तर आतड्याचे आजार होत नाहीत.
▪ *हृदयाचे आजार* :- उच्च रक्तदाब, फुफ्फुसाचे आजार, याशिवाय हृदयात वाढणारे कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रीत ठेण्याचे काम दह्यामुळे होते.
▪ *हाडाचे आजार* :- दह्यात कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हाडाच्या पोषणासाठी मदत करते. दात आणि बोटाची 'नख' दह्यामुळे मजबुत होतात.
▪ *सांधे दुखी* :- दह्यामध्ये थोडे हींग मिसळून खाल्ल्यानंतर सांधे दुखी, गुडघे दुखी यासारखे आजार राहतात.
▪ *वजन* :- सडपातळ व्यक्तिने रोज आहारात दह्यासोबत खोब-याचा बाकुर आणि बदम सेवन केल्यास वजन वाढवता येते.
▪ *सौंदर्य* :- दही शरीरास लावून स्नान केल्यानंतर त्वचा सुदंर आणि मुलायम होते. दह्यात लिंबाचा रस मिसळून शरीरावर लावल्यानंतर रंग उजळतो. दह्यात मध टाकून खाल्ल्या नंतर सौंदर्यात भर पडते.
🌿 *अशीच बहुमूल्य व आरोग्य दाई माहिती मिळवा आपल्या मोबाईलवर* 🌿
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*जॉईन करण्यासाठी क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
[28/04, 5:29 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *केसगळती कोंडा तसेच स्किन*
*च्या अरोग्या साठी उपाय*
आज सुंदर आणि तरूण दिसण्यासाठी प्रत्येकजण महाग आणि हानिकारक प्रॉडक्ट्स वापरतात. याचा घातक परिणाम चेहऱ्यावर आणि बॉडीवर होताना दिसतो. तुम्हाला नैसर्गिकपणे सुंदर आणि तरूण दिसायचं असेल तर आपण काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.
✅ *1) नॅचरल सन्स्क्रीन*
मोहरीच्या तेलाव्यतिरीक्त दुसरं उत्तम सन्स्क्रीन दुस कोणतंच नाही. यात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ई यामुळे सुर्यापासून येणाऱ्या हानिकारक किरणांपासू त्वचेचा बचाव होतो. यामुळे सुरकुत्याही लवकर येत नाहीत.
✅ *2) केस काळे राहतात*
मोहरीच्या तेलात ते गुणधर्म असतात ज्यामुळे तुमचे केस दीर्घकाळ काळे राहतात. यामुळं केस पांढरे होत नाही याचा थेट वापर केसात लावण्यासाठी केला जातो. तेल केसात लावून अर्ध्या तासात शॅम्पू करा.
✅ *3) त्वचेचा रंग उजळतो*
आपण ज्या क्रिम त्वचा गोरी करण्यासाठी वापरतो त्यात खूप हानिकारक असतात. परंतु मोहरीचं तेल चांग असतं. यामुळे त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते. काही दिवस याचा वापर चेहऱ्यावर करा. तुमहाला काही दिवसांमध्ये लगेच फरक जाणवेल. याच्या वापरानं चेहऱ्यावरील टॅनिंग, डार्क स्पॉट आणि ब्लेमिशिंग नष्ट होते. तुम्ही बेसनपीठात लिंबू आणि मोहरीचं तेल मिक्स करा. याची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावा. 10 ते 15 मिन ठेवल्यानंतर चेहरा धुवून घ्या. चांगला रिजल्ट मिळवण्यासाठी आठवड्यात किमान 3 वेळा याचा व करा.
✅ *4) चेहरा गोरा होऊन चमक येते,* *ग्लो वाढतो*
अनेकांना वाटतं मोहरीचं तेल वापरल्यानं चेहरा काळ पडतो. परंतु असं अजिबात नाही. तुम्ही मोहीरचं तेल खोबरेल तेल समान प्रमाणात घ्या आणि हे मिश्रण थेट चेहऱ्यावर आपल्या हातांनी लावा. हलक्या हातांनी मालिश करा. यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. या नियमित वापरानं चेहऱ्यावर चमक येते. चेहरा गोरा हो ग्लो वाढतो.
✅ *5) बॉडी मसाजनं नॅचरल ग्लो*
मोहरीच्या तेलानं स्किन ड्रायनेसचा प्रॉब्लेम नष्ट होतो. याच्या वापरानं टॅनिंग जाईल. मोहरीच्या तेल दही आणि लेमन ज्यूस मिक्स करा. यानं बॉडी मसाज करा. बॉडीवर नॅचरल ग्लो येईल.
✅ *6) स्किन असेल ड्राय तर...*
जर स्किन ड्राय असेल आणि मेकअप करायचा असेल तर काही थेब मोहरीचं तेल घ्या आणि 3 ते 4 मिनिट चेहऱ्य मसाज करा. यानंतर पाण्यानं चेहरा धुवून काढा. या मुळे स्कीन स्मूथ होईल. यानंतर सहज मेकअप करू शकाल.
✅ *7) केस गळणं, कोंडा आणि खाज*
केस गळणं, कोंडा आणि डोक्याला खाज येत असेल तर मोहरीचं तेल एक हॉट ट्रीटमेंट आहे. मोहरीचं तेल घ्या. गरम करा. यानंतर डोक्याला लावून मसाज करा. यानं एखाद्या माईल्ड शॅम्पूनं वॉश करा. 10 ते 12 दिवसांतच साऱ्या समस्या समूळ नष्ट होतील.
✅ *8) ओठांसाठी फायदेशीर -*
थंडीत रात्री झोपताना लिप्सवर तीन ते चार थेंब मोहरीचं तेल लावा. यानंतर लिप बाम लावा. हा खूप जुना नुस्खा आहे. याशिवा बेंबीत याचे दोन थेंब सोडणं उपयोगी ठरतं.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[29/04, 12:00 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🤕 *डोके दुखी साठी घरगुती उपाय* 🤕
डोके दुखी हे एक कॉमन प्रॉब्लम आहे. याचे बरेच कारणं असू शकतात, जसे डोळ्यांची समस्या, अपचन, ऊन लागणे, अनियमित मासिक धर्म, सायनास, ताप, रजोनिवृत्ती, निरंतर चिंता, मानसिक तणाव, उशीरा रात्रीपर्यंत जागणे, अनिद्रा, दुखी राहणे, कडक उन्हात फिरणे थकवा, दारू आणि इतर मादक पदार्थांचे सेवन इत्यादी. अशात जास्त पेन किलरचे सेवन केल्याने रिऍक्शनची भिती सदैव राहते. म्हणून जर तुम्ही डोकेदुखीने परेशान असाल तर आम्ही तुम्हाला देत आहे डोकेदुखीपासून लगेचच आराम देण्यासाठी काही घरगुती उपाय ...
✅ 1. लवंगांत थोडे मीठ मिसळून त्याची पावडर तयार करून घ्यावे. या पावडरला एका बरणीत भरून ठेवावे, जेव्हा कधी डोकं दुखायला लागेल तर या पावडरमध्ये कच्चं दूध घालून पेस्ट तयार करून ती पेस्ट डोक्यावर लावावी. लगेचच डोके दुखीत आराम मिळतो.
✅ 2. एका ग्लासमध्ये गरम पाण्यात लिंबाचा रस घालून प्यायला पाहिजे. जर गॅसमुळे डोकं दुखत असेल तर लगेचच आराम मिळेल.
✅ 3. युकेलिप्टसच्या तेलाने डोक्याची मॉलिश करायला पाहिजे. याने डोकेदुखीत आराम मिळण्यास मदत होते.
✅ 4. जर तुम्ही वारंवार होणार्या डोकेदुखीमुळे परेशान असाल तर रोज एक ग्लास गायीच्या दुधाचे सेवन केले पाहिजे. आराम मिळेल.
✅ 5. कलमी (दालचिनी)ची पूड तयार करून ठेवावी. जेव्हा डोकं दुखण्यास सुरू होईल तेव्हा कलमीच्या पावडरला पाण्यात मिसळून पेस्ट तयार करून घ्यावी. या पेस्टला डोक्यावर लावावे, नक्कीच आराम मिळेल.
✅ 6. सर्दीमुळे होणार्या डोकेदुखीत धणेपूड आणि साखरेचा घोळ तयार करून त्याचे सेवन केल्याने फायदा होतो.
✅ 7. गर्मीमुळे डोकं दुखत असेल तर चंदन पावडर ची पेस्ट तयार करून कपाळावर लावल्याने डोकेदुखी दूर होईल.
✅ 8. नारळाच्या तेलाने 10-15 मिनिट डोक्यावर मसाज केल्याने देखील डोकं दुखीत आराम मिळतो.
✅ 9. लसणाची एका कळीचा रस बनवून प्यायल्याने देखील डोकेदुखीवर आराम मिळतो.
✅ 10. नेहमी डोकं दुखत असेल तर सफरचंदावर मीठ लावून खायला पाहिजे. त्यानंतर गरम पाणी किंवा दुधाचे सेवन केले पाहिजे. जर तुम्ही हा प्रयोग लागोपाठ 10 दिवसापर्यंत कराल तर डोकेदुखीची समस्या दूर होईल.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[29/04, 4:59 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
❌ *खाद्य पदार्थ न्यूज पेपर मधे*
*आणणे महागात पडू शकते* ❌
बाहेरून विकत आणलेले खाद्यपदार्थ अनेकदा न्यूज पेपरम बांधून दिलेले असतात. अशा कागदातील पदार्थ खाणे महागात पडू शकते. कारण वृत्तपत्राच्या छपाईसाठी वापरली जाणारी शाई शरीरासाठी घातक असते. या मुळे कॅन्सरसारखे गंभीर आजार देखील होऊ शकतात. न्यूज पेपर छपाईच्या शाईसाठी डाय आयसोब्यूटाइल फटालेट डाइएन आइसोब्यूटाइल या केमिकल्सचा वापर केला जातो, जे खुप घातक असते.
♦ *हे लक्षात ठेवा* ♦
1 पेपरवरील शाईमधील केमिकल्स शरीरासाठी घातक असतात. गरम पदार्थ या कागदात घेतल्यास ही केमिकल सक्रिय होतात.
2 खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने मार्ग दर्शन तत्त्वांमध्ये याबाबत सूचना दिली आहे.
3 स्वस्त पर्याय असल्याने अनेक दुकानदार या कागदा वापर करतात.
4 छपाईच्या शाईमुळे कर्करोग आणि अनेक मानसिक आजार होऊ शकतात.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[30/04, 12:30 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *आरोग्य दाई हिरवे मूग* ♦
बर्याच पौष्टिक तत्वांनी भरपूर हिरवी मूग डाळ आरोग्यासाठी फायदेशीर असते. हिरवी मूग डाळ वजन कमी होण्यापासून मधुमेहापर्यंतच्या अनेक रोगांचा धोका कमी करते. आपण संपूर्ण हिरवी मूग डाळ म्हणून खाऊ शकता आणि त्याबरोबर त्याची भाजीह बनवू शकता. बर्यापैकी लोक हिरवी मूग डाळ भिजवून त्याला कढईत कांदा आणि हिरव्या मिरचीसोबत बनविल्यानंतर स्नॅक्स म्हणून खातात.
हिरव्या मूगमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणधर्म आहेत. जे पाचन तंत्रासाठी देखील फायदेशीर आहे. हिरव्या मूगमध्ये अँटीफंगल आणि अँटीमाइक्रोबियल गुणधर्म आहेत. मधु रूग्णांसाठी देखील ते खूप फायदेशीर आहेत कारण ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते. बर्याच संशोधनात असे दिसून आले आहे की. हिरवा मूग उच्चरक्तदाबाच्या समस्येपासून मुक्तता देते. मूग डाळेत रक्तदाब नियंत्रित करण्याचे गुणधर्म आहे आणि बीपी रुग्णांसाठी देखील फायदेशीर आहे.
हिरवी मूगमध्ये अँटि कॅन्सर आणि अँटी ट्यूमर गुणधर्मदेखील आहेत. या व्यतिरिक्त जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर कारण ते मेटाबॉलिज्म रेट वाढवून वजन कमी करण्या मदत करते. तसेच ते हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशी आहेत. यात पोटॅशियम आणि लोहासारखे घटक असता मूग हृदयाचे ठोके नियमित आणि संतुलित ठेवण्यास देख मदत करते. हिरवा मूग एक कमी ग्लाइसेमिक इंडेक्स फूड याचा अर्थ असा की मूग खाल्ल्याने शरीरात इन्सुलि रक्तातील साखर आणि चरबीची पातळी कमी होते. ज्यामुळे आपली रक्ताभिसरण पातळी सुधारते.----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[30/04, 2:21 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🥕 *मूळव्याध आणि हृदयरोगावरही*
*गुणकारी आहे ‘गाजर’*
गाजरामध्ये बीटा कॅरोटिन भरपूर मात्रेत असल्याने गाजर खाल्ल्यानंतर ते पोटात जाऊन व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरीत होते. गाजरामधील व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी लाभदायक ठरते. गाजरात असलेल्या गुणांची बरोबरी कुठलीही अन्य भाजी करू शकत नाही. गाजराचा वापर सलाड, भाजी किंवा शिरा यामध्ये करता येऊ शकतो. गाजराचे ज्यूससुद्धा शरीरासाठी लाभदायक आहे. मूळव्याध आणि हृदयरोगावर गाजर खूपच गुणकारी आहे.
गाजर थंड प्रवृत्तीचे असले तरी ते कफनाशक असल्याचे तज्ज्ञ सांगातात. लवंग व आल्याप्रमाणे गाजर हे छाती व गळ्यात जमलेल्या कफाला बाहेर काढू शकते. गाजरात काही अशा प्रकारचे लोहतत्व असतात जे कमजोरी दूर करून शरीरातील प्रत्येक तंतू व ग्रंथीला निरोगी ठेवतात. आयुर्वेदानुसार गाजर हे एक फळ किंवा भाजी नसून रक्तपित्त तथा कफ नष्ट करणारे गोड, रसदार, पोटातील अग्नीला वाढवणारी व पाईल्स सारख्या रोगांवर उत्तम जटीबुटी मानले जाते. गाजर हृदय रोगांवर रामबाण औषधी आहे. याने वीर्य विकार नष्ट होतो आणि शारीरिक थकवाही दूर होतो. गाजरात रक्त अवरोधक शक्ती असल्याने ते रक्तपित्त तयार होऊ देत नाही. ---------------------------------------------
🌿 *अशीच बहुमूल्य माहिती* *आपल्या मोबाईलवर मिळवा*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*जॉईन करण्यासाठी क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
[30/04, 4:36 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🏌️♀️ *वजन कमी करण्यासाठी*
*काही सोप्या टीप्स* 🏋️♀️
सध्या राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. जीवनावश्यक गोष्टी सोडून इतर सर्व सेवा बंद करण्या आल्या आहेत. त्यामुळे सरकारकडून लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. सध्या ऑफिसेस बंद असून कार्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' करण्यास सांगण्या आले आहे. पण खरेतर घरी काम करणे ऑफिस मधून काम यात मोठा फरक आहे. सध्या जादातर कामं ही लॅप टॉप किंवा कॉम्पुटर यांच्यावरच केली जातात. ऑफिसमध् आपण विशिष्ट उंचीचे टेबल, खुर्चीची सोय असते. आप योग्य पद्धतीत बसून काम करतो. मात्र घरी तसं होत नाही, सहसा आपण आपल्या सोयीनुसार बसून काम करतो. शिवाय शरीराची हालचालही जास्त होत नाही. त्यामुळे पोट आणि कमरेभोवतालची चरबी वाढते.तुमचीही ढेरी अशीच वाढत असेल, तर ती कमी करण्यासाठी या टिप्स
✅ *१) सोल्युबल फायबर अधिक* *प्रमाणात घ्या*
सोल्युबल फायबर calories शोषून घेतात. त्यामुळे ज्या पदार्थांमध्ये असे पदार्थ आहेत, अशा पदार्थांचा आहारात समावेश करा. डाळी, सफरचंद, लिंबूवर्गीय यातून सोल्युबल फायबर मिळतं.
✅ *२) Transfat असलेले पदार्थ*
*खाऊ नका*
Transfat च्या अधिक सेवनाचा पोटाची चरबी वाढण्याशी संबंध असल्याचं काही संशोधनात दिसून आहे.
✅ *३) मद्यपान कमी करा*
जास्त प्रमाणात दारू प्यायल्याने belly fat वाढू शकतं त्यामुळे पोट कमी करायचं असल्यास दारू कमी प्रमा प्या. शक्यतो करूच नका
✅ *४) हाय प्रोटीनयुक्त आहार घ्या*
पोट आणि कमरेभोवतालचा घेर कमी करण्यासाठी आहारातून जास्त प्रोटीन घ्या. मासे, डाळ यांचं सेवन करा.
✅ *५) पुरेसा व्यायाम करा*
सध्या लॉकडाऊन मुळे आपल्याला बाहेर पडता येत ना त्यामुळे वॉकला जाणे किंवा जिमला जाणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत घरातच राहून आपण काही व्यायाम आणि योगासने करून फिट राहू शकतो. दिव घरातुन काम करीत असताना एका जागेवर बसण्या पेक्षा काही अंतराने थोडीफार हालचाल करत राहा.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[01/05, 11:51 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *तणावमुक्त जगण्यासाठी*
*रडणे लाभ दायक*
जपानमधील एका हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून काम करत असलेल्या 43 वर्षीय हीदेफूमी योशिदा यांनी वर्षांआधी रडण्याच्या फायद्यांवर शोध आणि प्रयोग केला होता. यामध्ये खुपच यश आले असून आता त्यांना जपानमध्ये नामिदा सेंसेई म्हणजेच टीयर्स टीचर म्हणून ओळखले जाते. रडण्याच्या फायदे सांगण्यसाठी योश यांना जपानी कंपनी आणि शाळांमध्ये बोलावले जा आहे. त्यानंतर योशिदा यांच्या प्रयोगावर तोहो यूनिव्हर्सिटीच्या मेडिसिन फॅकल्टीचे प्रमुख प्रोफेसर हिदेहो अरिटा यांनीही संशोधन केले.
संशोधनातील निष्कर्ष
1. हसण्या आणि झोपण्यापेक्षा रडल्याने तणावमुक्त अधिक लवकर होते.
2. आठवड्यातून एकदा रडल्याने स्ट्रेस फ्री लाईफ जगण्यास मदत मिळते.
3. सर्वेमध्ये सहभागी 60 टक्क्यांपेक्षा जास्त लोकां मान्य केले होते की, तणावसोबत लढण्यासाठी त्यांन रडणे हा चांगला पर्याय वाटतो.
4. जगातील 70 टक्के मानसोपचार तज्ज्ञ तणावग्रस्त लोकांना रडण्याचा सल्ला देतात.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[01/05, 1:32 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🎯 *तजेलदार त्वचेसाठी हळद चा*
*फेस पॅक*
भारतात हळदीला मोठे महत्व आहे आणि जेव्हा जेव्हा त्वचेसंबंधित काही असेल तेव्हा सर्वात आधी नाव घेतले जाते ते हळदीचे. घरगुती पर्याय पण सर्वात उत्तम पर्याय म्हणून हळदीच वापर होतो. जेव्हा चेहरा खुलून दिसावा म्हणून चेहऱ्यावर काही लावण्याची वेळ येते तेव्हा सर्वात आधी हळदी उपाय सुचवला जातो. हळदीत असलेले झिंक पिंपल्सआणि अँक्ने घालवतात. तसेच स्किन टोन सारख्या समस्या असतील आणि स्कीन टोन दूर करायचा असेल तर मग बरेच उपायकारी ठरते. याशिवाय बेसन त्वचा तजेलदार राखण्यास देखील मदत करते.
त्यासाठीच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत असे फेस पॅक जे बेसनापासून बनवले जातात आणि हे फेसपँक तुमच्या त्वचेला करु शकता
तजेलदार
♦ *बेसन, लिंबू आणि दूधाचा पॅक*
हा पॅक बनवण्यासाठी यात आधी 3 ते 4 चमचे बेसन घेऊ त्यात लिंबाचे काही थेंब टाकावे आणि त्यात 2-3 चम कच्चे दूध टाकावे
चेहरा स्वच्छ करा आणि क्लिंजरच्या मदतीने चेहरा साफ केल्या नंतर फेसपॅक चेहऱ्याला लावून तो अर्ध्यातास हलक्या हाताने मसाज करुन धूवून टाका.
या फेसपॅकमध्ये कच्च्या दूधाऐवजी दूधाची मलाई देख वापरु शकतात. हे बसेन कोरड्या त्वचेसाठी उत्तम ठरते. यासाठी तुम्ही बेसन मध्ये केळी टाकून चेहऱ्यावर लावू शकतात.
बेसन आणि हळदीचा फेसपॅक –
या पॅकचा वापर त्वचेचा रंग उजळण्यासाठी केला जा यात हळदीसोबत बेसन आणि थोडे चंदन तसेच 3 – 4 थेंब गुलाब पाणी एकत्र करुन वापरू शकतात. आता हे चेहऱ्या व्यवस्थित लावा आणि त्यानंतर एका तासाने स्वच्छ धुवून टाका
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[01/05, 6:07 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
*शरीरात सुस्ती आली तर करा*
*ह्या गोष्टींचे सेवन*
कधीकधी आपल्याला काम केल्यासारखे वाटत नाही या दरम्यान, थकवा आणि आळशीपणा आपल्याला काहीही करु देत नाही, ज्यामुळे त्याचा आपल्या दैनंदिन कामांवर नकारात्मक परिणाम होतो. अशा परिस्थितीत आपल्यालाही बर्याच समस्यांना समोर जावे लागते आणि म्हणूनच आळशीपणापासून मुक्त हो अत्यंत आवश्यक आहे. या सुस्ततेवर मात करण्यासाठी आम्ही तुम्हाला अशा 6 गोष्टींबद्दल सांगत आहोत, ज्यामुळे आळशीपणा दूर होईल.
☕ *ग्रीन टी*
जास्त काम करताना आपल्याला थकवा आणि त दोन्हीचा सामना करावा लागतो. जर आपल्या बाबतीतही असेच घडले असेल तर आपण यावेळी ग्री प्या. हे केवळ आपल्या शरीरात उर्जा देते. तसेच एकाक्रगता वाढविण्यात देखील मदत करते.
✅ *_बडीशेप_*
बडीशेपला आपण एक किचन मसाला आणि माउथ म्हणून ओळखतो. परंतु त्यामध्ये अधिक गुण लपलेले आहे बडीशेपमध्ये कॅल्शियम, सोडियम, लोह आणि पोटॅशियम्म सारखे घटक असतात जे आपल्या शरीरातील सुस्त पणा दूर करण्यास मदत करतात.
✅ *चॉकलेट*
बर्याच वेळा वेगवेगळ्या कारणांमुळे आपला मूड खर होतो आणि जर मूड चांगला नसेल तर काहीच काम चांगलं वाटत नाही. अशा परिस्थितीत आपण चॉकलेट खावे चॉकलेटमुळे शरीराच्या स्नायूंना आराम मिळतो आपल्याला ताजेतवाने वाटते.
*_दही*_
यात प्रथिने आणि कर्बोदकांमधे घटक आहेत, उर्जेचे प्रभावी स्रोत आहेत. यामुळे, शरीरात उर्जा एकत् होते. मलई-मुक्त दहीचे सेवन केल्याने थकवा आणि आळशीपणा दूर होतो.
✅ *दलिया*
दलियामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि ग्लायकोजेन मात्रा चांगली असते, त्यामुळे दिवसभर आपल्या शरीराला हळूहळू ऊर्जा मिळत राहते
✅ *पाणी, रस इत्यादी पिने*
शरीरात पाण्याचा अभाव हे देखील सुस्त होण्या कारण आहे. अशा परिस्थितीत आपण शरीरात पाण्याची कमतरता येऊ देऊ नये म्हणून पाणी किंवा रस पित रहावे.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[02/05, 9:40 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
*स्मोकिंग न करणाऱ्याला ही*
*होऊ शकतो लंग कॅन्सर*
स्मोकिंगमुळे लंग कँस होतो, असे सांगितले जाते. मात्र, जे लोक स्मोकिंग नाही त्यांनाही हा गंभीर आजार होऊ शकतो. या मध्ये विविध कारणे असून वेळीच सावधगिरी बाळगल्यास कँसरपासून बचाव करणे शक्य आहे. स्मोकिंग न करणाऱ्या ना लंग कँसर होण्याची ५ कारणे आपण जाणून घेणार आहोत.
♦ *ही आहेत कारणे* ♦
✅ *१ एस्बेटॉस फायबर*
हे फायबर दुकान तसेच घराच्या छतावर टाकतात. यात केमिकल्स श्वासामार्फत फुफ्फुसापर्यंत पोहचते. यामु लंग कँसर होऊ शकतो.
✅ *२ कारखान्यामध्ये काम केल्याने*
ज्या कारखान्यांमध्ये आर्सेनिक, कोळसा, न्यूज पेपर प्रिंटींगचे काम केले जाते, त्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांना हा आजार होऊ शकतो.
✅ *३ लंग फायब्रोसिस*
ज्यांना लंग फायब्रोसिसची समस्या असते त्यांना ह आजार होऊ शकतो.
✅ *४ क्रॉनिक ब्राँकाकायटीस*
ज्या लोकांना क्रॉनिक ब्रॉनकाइटिसची समस्या त्यांना लंग कँसर होऊ शकतो.
✅ *५ जेनेटिक*
घरात आई-वडिलांना लंग कँसर असेल तर मुलांमध्ये हा आजार होऊ शकतो.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[02/05, 11:21 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
😅 *लाफ्टर इज द बेस्ट मेडीसिन* 😅
😀 *हास्य वटी* 😅
फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवा...
एक म्हणजे करोनाशी लढायचे आहे घाबरायचं नाही....
आणि दुसरा बायकोला घाबरायचे आहे लढायचे नाही....
कृपा करून या दोन्हीमध्ये गडबड करू नका....
कारण या दोन्हींवर अजून औषध सापडलेले नाही....
जनहितार्थ जारी
🙏🙏🙏
😃😄🤣😛
-----------------------------------------------
*आमचे डिजिटल मॅगझिन*
*जॉईन करण्यासाठी क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[02/05, 1:32 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *मसूर ची डाळ चेहऱ्यावर फायदेशीर* ♦
प्रत्येक मुलीला वाटते की आपला चेहरा सुंदर दिसावा त्यासाठी त्या नेहमी काहीनाकाहीतरी प्रयत्न कर असतात. याव्यतिरिक्त, चेहऱ्यावर अवांछित केस देखी मुलींचा आत्मविश्वास कमी करतात. पण आता मुलींन अशा समस्येवर मात करता येऊ शकते. मसुर डाळ मुलींच्य चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर आहे. जाणून घेऊया या बद्दल सविस्तर...
एक कप पिवळ्या डाळीत बटाटा मिक्स करा आणि त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटांनंतर साध्य पाण्याने चेहरा धुवून घ्या. याचा उपयोग एका महिन्यासाठी करा.
तुम्हाला चेहऱ्यावर फरक दिसेल.
बेस्ट अँटी एजिंग
मसूर डाळ चेहऱ्यासाठी सर्वोत्तम अँटी एजिंग म्हणून कार्य करते. याचा उपयोग थेट चेहऱ्यावर केल्यास ते पेशी आणि टीशू डॅमेज होण्याची प्रक्रिया थांबवते. यासह, मुक्त रॅडिकल्स देखील काढून टाकते. चला मसूर कसे वापरावे ते जाणून घेऊया.
डाळ, मध आणि हळद
मध आणि हळद पावडरमध्ये वाटलेली मसूरची डाळ टा स्क्रब बनवा. त्यामध्ये थोडेसे पाणी घालून ती पेस्ट चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचेतील मृत पेशीही काढून टाकल्या जातात आणि त्वचा चमकदार बनते
✅ *डाळीची पावडर आणि अंडी*
दोन चमचे मसूर पावडरमध्ये एक अंडे मिसळून पेस्ट बनवा. त्यामध्ये दोन थेंब लिंबाचा रस आणि एक चमचे कच्चे दू मिसळा आणि दररोज ते चेहऱ्यावर लावा. कोरडे झाल्यानंतर ते थंड पाण्याने चेहरा धुवा. लवकरच चेहरा दिसण्यास सुरूवात होईल.
मसूर आणि दुधाचा फेस पॅक
कच्च्या दुधात डाळ रात्रभर भिजवून ठेवा आणि सका सकाळी बारीक करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. चेहऱ्यावरील शुद्धीकरणासाठी ही एक परिपूर्ण कृती या पेस्टचा वापर केल्यास टॅनिंग कमी होते.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[02/05, 7:31 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *ह्या गोष्टींमुळे शुगर आणि ब्लड प्रेशर*
*चे आजार वेळीच घ्या काळजी*
आजची व्यस्त जीवनशैली, अनियमित आणि अनहेल्दी गोष्टींमुळे शरीराला बरेच नुकसान होते. अशा परिस्थितीत, हौस म्हणून लोकांच्या काही वाईट सवयी जसे की मद्यपान करणे, सिगारेट इत्यादी भविष्यात घातक ठरतील. वेळेत लक्ष न सोडल्यास धमन्यांचे नुकसान, हृदयविकाराचा झटका, मधुमेह आण रक्तदाब होऊ शकतो.
✅ *सिगारेट ओढणे बंद करा :*
प्रत्येकाला माहित आहे की सिगारेट आरोग्यासाठी हानिकारक आहे परंतु तरीह काही लोक ते वापरतात. ज्यामुळे फुफ्फुस खराब होत आणि कर्करोगाचा धोका वाढतो. हे ओढल्याने शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन होऊ लागतात, ज्यामुळे रक्तस्त्राव होण्याची समस्या उद्भवते, ज्या थेट हृदयावर परिणाम होतो. अशा परिस्थितीत तुम्हा सिगारेट पिण्याची सवय असेल तर लवकरात लवकर ती सोडा.
✅ *दारू पासून दूर रहा :*
सिगारेट प्यायल्याप्रमाणे शरीरावरही बरेच नुकसान होते. बरेच लोक हे छंदातून किवा आराम करण्यासाठी मद्यपान करतात परंतु हे चुकीचे आहे याच्या उपयोगाने, रक्तवाहिन्या कठोर होतात. कधीकधी रक्तवाहिन्यांमध्ये जळजळ होण्याची समस् उद्भवते. यकृत खराब होण्याबरोबरच हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब आणि स्ट्रोक सारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो.
✅ *योग्य आणि पौष्टिक गोष्टी खा :*
शरीर निरोगी राहण्यासाठी निरोगी आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे अशा स्थितीत, रक्तवाहिन्या ठीक ठेवण्यासाठी अशा गोष्टी खा ज्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असेल या कमतरतेमुळे, रक्तवाहिन्या आकुंचन होऊ लागतात. रक्त व्यवस्थित प्रवाहात येत नसेल तर रक्तदाब जास्त असतो ज्यामुळे हृदयाचा ठोका वाढू लागतो. अशा परिस्थितीत ब्रेन स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका, मूत्रपिंड निकामी होणे किंवा रक्तदाब कमी होणे किंवा कमी झाल्यामुळे अपयश येण्याची शक्यता जास्त असते. बटाटे, दही, बीट, सोयाबीन, केळी, पपई, टरबूज, इत्यादी पोटॅशियमयुक्त आहारात मोठ्या प्रमाणात केले पाहिजे
✅ *भरपूर फायबर खा :*
आहारात अशा गोष्टींचा समावे करा ज्यामध्ये योग्य प्रमाणात फायबर असेल. असे खाल्ल्याने पोटातील समस्या दूर होतात. त्याच वेळ रक्तवाहिन्यांत जमा होणारी अडचण दूर होते. हे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करेल अशा परिस्थितीत आपल्या आहारात हिरव्या भाज् फायबर, फळे, धान्ये, डाळी इ. समावेश करा.
✅ *मीठ आणि साखरेचे सेवन कमी करा*
जर तुम्हीही मीठ आणि साखर जास्त खाल्ले तर लवकरच ह्या सवयी बद साखरेचे जास्त सेवन केल्यामुळे मधुमेह आणि जास्त प्रमाणात मीठ सेवन केल्यास उच्च रक्तदाब होण्याचा धोका वाढतो. नंतर या दोन्ही आजारांमुळे हृदयविकाराचा झटका येतो. अशा परिस्थितीत त्यां सेवन करणे टाळा.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[03/05, 10:25 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
😴 *ही पाच कामे केल्याने*
*येते चांगली झोप* 😴
चांगली आणि निवांत झोप चांगल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. कमी झोप घेतल्यास आपल्या आरोग्यास बर्याच प्रकारे नुकसान होऊ शकते. झोपेच अभावाने बहुधा मधुमेह, स्ट्रोक आणि लठ्ठपणा होण्याची शक्यता असते. न्यूट्रिशनिस्ट म्हणतात की, भरपूर झोपे मनाला शांती मिळते, पचन निरोगी राहते. तसेच, रोगप्रतिकारक शक्तीची क्षमता देखील वेगवान होते
♦ *झोप सुधारण्याचे हे आहेत मार्ग*
✅ *1) दिवसा एखादी डुलकी घ्या*
रात्री झोपताना आपल्याला झोप येत नसेल तर दिवस किमान 10 ते 20 मिनिटे डुलकी घ्या. हे आपला मूड फ्री करेल आणि आपण कामावर योग्य प्रकारे लक्ष केंद्रित करण्यास आपण सक्षम रहाल.
✅ *2) कोमट पाण्याने शॉवर घ्या*
झोपण्यापूर्वी 20 ते 30 मिनिटे आधी कोमट पाण्याने आंघोळ करा. असे केल्याने शरीरातील स्नायू आणि ना यांना आराम मिळतो. ज्यामुळे तुमची झोप चांगली होते वास्तविक, शरीराच्या तपमानात घट झाल्यामुळे झोप सहज येते. म्हणून, चांगल्या झोपेसाठी कोमट पाण्याने आंघोळ करणे खूप उपयुक्त आहे.
✅ *3) एकटे झोपा*
लाईट्स, आवाज आणि तापमानात बदल झाल्यामुळे बरेच लोक नीट झोपू शकत नाहीत. आपण एकटे झोपायचा प्रयत्न करणे महत्वाचे आहे. कारण वेगवेगळ्या लोकांचे शरीर-तापमान एकमेकांपेक्षा भिन्न असते. ज्यामुळे त्यांना चांगली झोपेसाठी भिन्न तापमान आवश्यक याशिवाय आपल्याबरोबर झोपलेल्या व्यक्तीला घोरण्याची सवय असल्यास, आपल्यासाठी झोपणे खूप अवघड आहे. म्हणून जर तुम्हाला चांगले झोपायचे असेल तर एकट्याने झोपायचा प्रयत्न करा.
✅ *4)झोपेच्या आधी व्यायाम करू नका*
खरंतर व्यायामामुळे चांगली झोप येते कारण यामुळे मनाला शांती मिळते. पण व्यायामानंतर लगेच झोपणे टाळा. न्यूट्रिशनिस्ट सांगतात, तुम्हाला जर झोपाय असेल तर झोपायच्या किमान 3 ते 6 तास आधी व्यायाम करा. व्यायाम केल्यानंतर लगेच झोपायचा प्रयत्न करू नका.
✅ *5) खाण्यात बदल करा*
झोपण्यापूर्वी जवळपास ३-४ तास आधी जेवण करा. कारण जेवण करून लगेच झोपल्यामुळे पोटातील अॅसिड शरीरातील अन्न नलिकेत पोहचते. त्यामुळे आपल्या छातीत जळजळ होऊ शकते आणि त्यानंतर आपल्याला झोपायचे असले तरी आपण झोपू शकत नाही.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏
-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[03/05, 11:36 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *अति घाम येण्याची कारणे व उपाय*
✅ *अति घाम उपचार :*
अति घाम येत असल्यास धने पाणी , मनुका , नारळपाणी , कोहळ्याच्या वड्या घेतल्याने आराम मिळतो .
घाम कोणत्या काळात येतो ? तहान वा कोरड पडते, का पडत नाही ? यावर पित्तनाशक अथवा कफनाशक उपचार करता येतात.
*पित्तज*
*लक्षणे* :
१) तळहाथ , तळपाय, काख यांना खूप घाम येणे . शरीराला काखेत घाण डाग पडणे .
२) उन्हाळा व पावसाळा घामाचे प्रमाण जास्त असणे .
३) शरद ऋतूत दुपारच्या काळात , हवेत ढग येउन गर्मी असता , खूप घाम येणे .
४) लघवीचे प्रमाण तुलनेने कमी असणे.
५) घशाला कोरड पडणे .
६) वाऱ्यावर बसले असता अथवा थंड पदार्थ घेतल्यास बरे वाटणे .
७) लवकर थकवा येणे .
८) घामाला वास येणे.
९) रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण जास्त असणे.
*कारणे* :
१) खूप तिखट, खारट , आंबट , उष्ण पदार्थांचे दीर्घकाळ सेवन .
२) लोणचे , मिरची , पापड , अंडी , मांसाहार , अति मीठ सेवन.
३) सर्दी , पडसे , ताप याकरिता थोडीही सबूर न करता सारखे औषध घेत राहणे .
४) उन्हातान्हात खूप काम करणे .
५) राग, शोक भय.
६) शरीराला दुर्गन्धि येणे व अंग खाजणे.
*उपाय :*
१) प्रवाळ , कामदुधा , चंदनादी वटी प्रत्येकी ३-३ गोळ्या कुटून एकत्र करून २ वेळा पाण्याबरोबर घ्याव्यात .
२) उपळसरि चूर्ण रात्री १ चमचा घ्यावे .
३) रसायन चूर्ण १ चमचा सकाळी घ्यावे .
४) भरपूर जुलाब होण्याकरिता बाहवा मगज , बाळ हिरडा , गुलाबकळी , मनुका , ज्येष्ठमध यांचा काढा नियमितपणे ७ दिवस घ्यावा .
*कफज*
*लक्षणे* :
१) थंडीत व पावसाळ्याच्या शेवटी खूप घाम येणे. हा घाम सर्दीसारखा असणे .
२) सर्दीची इतर लक्षणे असणे अथवा नसणे.
३) तहान अजिबात नसणे.
४) निरुत्साह असणे .
५) घामाला वास न येणे .
*कारणे :*
१) गोड, खारट , आंबट , थंड , जड, तेलकट , तुपकट पदार्थांचे दीर्घकाळ सेवन .
२) ओल , गारवा, पाऊस , थंडी यामध्ये यामध्ये दीर्घकाळ काम करणे.
३) शरीरात खूप सर्दी मुरेल असे वागणे .
४) शरीराला दुर्गन्धि येणे व अंग खाजणे. व्यायामाचा अभाव.
*उपाय :*
१) रजन्यादि वटी ६ गोळ्या सकाळी, दुपारी , संध्याकाळी व रात्री याप्रमाणे एकूण २४ गोळ्या प्रत्येक दिवशी चावून खाव्यात.
२) ज्वरांकुश ६ गोळ्या सकाळ - संध्याकाळ २ वेळा चावून खाव्यात .
३) तुळशीची १०-१० पाने सकाळ संध्याकाळ चावून खावीत.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[03/05, 2:06 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजीटल*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
*पोटात सतत जळजळ होत असेल तर काही घरगुती उपाय*
बाहेरचं काहीही खाल्ल्यानंतर अचानक पोटात जळजळ होणे, छातीत दुखणे, एसिडीटी यांसारख्या समस्या उद्भवत असतात. खाण्यापिण्याच्या सवयींबरोबरच पोटात त्रास होण्याची अनेक कारणं असू शकतात.
*उपाय*
👉तुमच्या पोटात जळजळ होत असेल तर दररोज जेवण झाल्यानंतर गुळ खावा. गुळ खायचा नाही तर तो काही वेळासाठी तोंडात ठेवायचा. मग त्यानंतर जेणेकरून तो तोंडात विरघळेल. या प्रक्रिया जेवढी हळू होईल तेवढा त्याचा फायदा जास्त होईल. यामुळे पोटाची पचनक्रियेची क्षमता वाढते
------------------------
*तुमची मुलं जास्त चिडचिड करतायत? तर ‘या’ गोष्टींची घ्या काळजी*
------------------------
👉पोटातली जळजळ दूर करण्यासाठी टोमॅटो खूप फायदेशीर आहे. कच्चा टोमॅटो आपल्या डाएटमध्ये दररोज घ्या. यामुळे एसिडीटी आणि पोटाची जळजळ या समस्या उद्भवत नाहीत. टोमॅटो शरीरातील पाण्याचं प्रमाण वाढवतात.
👉केळं पोटाच्या समस्येवर चांगला उपाय आहे. केळं खाल्ल्याने पोट साफ होण्यास मदत होते, कारण केळे खाल्ल्याने स्नायूंची हालचाल, आकुंचन-प्रसरण व्यवस्थित होऊन आतडय़ामध्ये साचलेला मळ पुढे ढकलण्यास मदत होते.
👉मसाल्याच्या पदार्थात दालचीनीचा वापर केला जातो. पोट साफ होण्याची समस्या उद्भवत असेल तर दालचीनीचा आहारात समावेश केल्याने शरीरातील पाचनक्रिया सुरळीत राहते.
👉एका पॅनमध्ये ओवा गरम करून त्याची पावडर तयार करा. यात काळं मीठ मिसळा. हे खाल्ल्यानंतर गरम पाण्यातून घेतल्यानं पोटातली उष्णता आणि एसिडीटी दूर होते.
-----------------------------------------------
🌿 *अशीच बहुमूल्य माहिती* *आपल्या मोबाईलवर मिळवा*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*जॉईन करण्यासाठी क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[03/05, 7:13 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *आपल्याला फिट रहायचे असेल*
*तर ह्या गोष्टींचे सेवन करा*
आपल्या आरोग्याबद्दल आपण बर्याचदा काळजीत असतो आणि बरेचसे प्रयत्नही करतो पण कधीकधी काही परिणाम होत नाही, ज्यामुळे आपले आरोग्य दिवसेंदि खराब होत जाते.यामागचे खरे कारण म्हणजे आपण दररोज खाल्लेल्या गोष्टी.रोगाचा धोका कमी करण्यासा किंवा दूर करण्यासाठी आपण सर्व चांगले अन्न खाण्य प्रयत्न केला पाहिजे. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठ एक खास यादी घेऊन आलो आहोत, ज्याचा तुम्ही दररोज सेवन कराल, मग तुम्ही आरोग्यासाठी तंदुरुस्त व्हाल.
✅ *1) मध (Honey)*
घरी अनेकदा मध म्हणून औषध वापरले जाते. मधात बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. यासह हे सेवन करून आपली पाचन क्रिया देखील मजबूत करते. मध आरोग्याबरोबरच आपल्या निरोगी त्वचेसाठीही मदत करते.
✅ *2) आले (Ginger)*
लसूण आणि आले दोन्हीमध्ये प्रतिजैविक गुणधर्म आहेत आपल्या शरीरास निरोगी ठेवण्यास मदत करतात. कित्येक अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की आपल्या शरीरात अस्तित्वातील जीवाणूंचा सामना करण्या आले प्रभावी आहे.
✅ *3) लवंग (Clove)*
लवंग आपल्या तोंडाचे रोग तसेच लवंग फायटिंग बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी कार्य करते. तर आपण आपल्या अन्न लवंग घालण्याचा प्रयत्न करू शकता.
✅ *4) ओवा (Oregano* )
भाजी किंवा कोशिंबीर बनवण्यासाठी उपयुक्त अशी हि एक वनस्पती आहे ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिजैविक घटक असतात जी बॅक्टेरियांना नष्ट करण्यासाठी फायदेशीर ठरतात. अनेक अहवालांनी सल्ला दिला आहे की भाजी किंवा कोशिंबीर बनवण्यासाठी उपयुक्त अशी ही वनस्पती खाल्ल्याने आपली रोगप्रतिकार शक्ती बळकटहोऊ शकते .
✅ *5) हळद (Turmeric)*
हळद हे चिनी औषध मानले जाते. हळदीचा उपयोग बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी केला जातो. या नैसर्ग प्रतिजैविक औषधाने शरीरातील अनेक समस्यांवर मात करता येते. तसे, आपल्या सर्व अन्नात हळदीचा वापर के जातो, जो आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे. यासह, जर आपण दूध घालून हळद पिऊ शकत असाल तर ते आपल्यासाठी बर्याच प्रकारे फायदेशीर ठरते.
✅ *6) लसुन (Garlic)*
तुम्ही रोजच्या जेवणात लसूण वापरलाच पाहिजे. लसूणमध्ये असे घटक असतात जे आपल्या आरोग्यासाठ फायदेशीर असतात तसेच आरोग्याच्या कोणत्याही समस्यांपासून मुक्त करण्यासाठी देखील हे कार्य करते
आपल्यापैकी बहुतेक लोक असे आहेत जे आपल्या आरोग्याबद्दल खूप सावध आहेत. अशा परिस्थितीत आहार सुधारण्याचा प्रयत्न करणे त्यांच्यासाठी सर्व महत्वाचे ठरते.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[04/05, 12:03 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *हे पाच सुपर फूड घ्या आणि*
*डोके, पाय,आणि पाठदुखी* *पासून मुक्ती मिळवा*
शरीरात बर्याच वेळा डोके किंवा इतर अवयवांमध्ये कोणत्याही रोगाशिवाय वेदना सुरू होते.जे वाढण्या कायमस्वरूपी रूप घेते. अशा परिस्थितीत पेन किलर घेतल्याने तुमच्या आरोग्यास हानी पोहचू शकते. जर एखाद्या व्यक्तीला पाय, कंबर किंवा डोक्यात बरा काळ वेदना होत असेल तर त्याने या आहारात या पाच सुपरफूडचा समावेश केला पाहिजे. या खाद्यपदार्थां मध्ये एक नैसर्गिक वेदनाशामक औषध असते ज्यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते.
✅ *लसुन*
लसूणमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात आणि एक प्रतिजैविक देखील आहे जे तीव्र वेदना कमी करते. याव्यतिरिक्, त्यात सल्फर देखील आहे जे टी-पेशींच्य उत्पादनास उत्तेजित करते.
✅ *आले*
आले एक उत्कृष्ट नैसर्गिक पेन किलर आहे. यात जिंझो नावाचे दाहक-विरोधी गुणधर्म आहेत जे तीव्र वेदना जळजळ आराम करण्यात मदत करतात. याशिवाय यात पॅराडॉल्स, शोगोल आणि जिंजरन देखील आहेत जे वेदनापासून मुक्त करतात .
✅ *कांदा*
कांद्यामध्ये क्वेर्सेटिन नावाचा अँटीऑक्सिडेंट असत जो वेदना कारणीभूत असलेल्या एंजाइमशी लढाई करतो. याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती देखील सुधारते
✅ *हळद*
हळद वेदनाशामक असते. यात असलेला कुरकुमीन नामक घटक वेदनेपासून मुक्तता देतो. हळदीचे सेवन केल्याने शरीरातील ऊती नष्ट होन्यापासून वाचतात आणि तंत्रिका पेशींमध्ये सुधारणा होते ज्यामुळे वेदनांची समस्या दूर होते.
✅ *सॅल्मन फिश*
साल्मनमध्ये ओमेगा3 फैटी एसिड आणि मिटामिन-डी जे वेदना आणि सुजेशी लढण्यासाठी तसेच संधिवात असलेल्या लोकांच्या वेदना कमी करण्यास मदत करते
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[04/05, 7:53 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
♦ *रोज सकाळी हळदीचे पाणी*
*पिण्याचे आश्चर्यकारक फायदे...*
जास्तीत जास्त लोक सकाळी उठताच गरम पाणी आणि लिंबू सेवन करतात. यामुळे त्यांचे पोट साफ राहते आणि पोटातील मळ बाहेर पडतो. लिंबू टाकून गरम पाणी पिण्याचे फायदे तर आपणा सर्वांनाच माहिती आहेत. परंतु जर याच मिश्रणामध्ये थोडीशी हळद मिक्स केली तर याचे गुण अजूनच वाढतील. चला तर मग आज आपण जाणुन घेऊया हे पाणी सकाळी सेवन केल्याने कोणते फायदे होतात आणि पाणी कसे तयार करावे.
✅ *साहित्य*
- अर्धा लिंबू
- अर्धा टि स्पून हळद
- गरम पाणी
- थोडेसे मध (वैकल्पिक)
✅ *कृती*
- एक ग्लास गरम पाण्यात अर्धा लिंबू पिळून त्यामध्ये हळद आणि गरम पाणी मिसळा.
- यानंतर त्यामध्ये चवीनुसार मध मिसळा.
हे मिश्रण तुम्ही हलवत राहा. यामुळे हळद खाली बसणार नाही.
हळदीचे पाणी पिण्याचे 8 आश्चर्यकारक आरोग्य फायदे...
🎯 *1. शरीराची सूज कमी करते*
शरीरावर कितीही सूज आलेली असेल तर हळदीचे पाणी घेतल्यावर सूज कमी होऊन जाईल. यामध्ये करक्यूमिन नामक एक रसायन असते. जे औषधाच्या रुपात काम करते.
🎯 *2. मेंदूला सुरक्षित ठेवते*
नियमित हळदीचे पाणी पिऊन विसरण्याचा आजार जसे की, डिमेंशिया आणि अल्जाइमरला दूर केले जाऊ शकते. हळद मेंदूसाठी खुप चांगली असते.
🎯 *3. अँटी कँसर गुण*
करक्यूमिन असल्यामुळे हळद एक खुप चांगले अँटीऑक्सींडेंट असते. हे कँसर निर्माण करणा-या कोशिकांसोबत लढते.
🎯 *4. पोटाच्या समस्या*
एका संशोधनाप्रमाण नियमित हळदी खाल्ल्याने पित्त जास्त बनते. यामुळे जेवण सहज पचन होते.
🎯 *5. हृदय सुरक्षित ठेवते*
हळदीचे पाणी पिल्याने रक्त जमा होत नाही. यासोबतच धमन्यांमध्ये रक्त साचत नाही.
🎯 *6. अर्थराइट्सचे लक्षण दूर*
यामध्ये करक्यूमिन असल्यामुळे हे जॉइंट पेन आणि सूज दूर करण्यासाठी फायदेशीर असते. हे या रोगावर एका औषधी प्रमाणे काम करते.
🎯 *7. वय कमी करते*
नियमित हळदीचे पाणी पिल्याने फ्री रॅडिकल्ससोबत लढण्यात मदत मिळते. ज्यामुळे शरीरावर होणारा वयाचा परिणाम धिम्या गतिने होतो.
🎯 *8. टाइप 2 डायबिटीज शक्यता कमी*
बायोकेमिस्ट्री आणि बायोफिजिकल रिसर्चच्या संशोधनानुसार हळदीच्या नियमित सेवनाने ग्लूकोज लेव्हल कमी होऊ शकते. आणि टाइप 2 डायबिटीजची शक्यता कमी होतो.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏
-----------------------------------------------
🌿 *अशीच बहुमूल्य माहिती* *आपल्या मोबाईलवर मिळवा*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*जॉईन करण्यासाठी क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[05/05, 11:18 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🎯 *घामोळ्या न पासून आराम*
*मिळवण्यासाठी घरगुती उपाय*
सध्या सगळीकडेच उन्हाच्या
झळा वाढल्या आहेत. तापमानाचा पारा ४० च्या पुढे पोहचला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत अनेकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागेत. उन्हाळा आला की घामोळ्यांचाही त्रास सुरु होतो. उन्हाळ्यात गरम होत असल्याने मोठ्या प्रमाणात घाम येतो आणि त्यामुळेच घामोळ्यांची मोठी समस्या निर्माण होते. घामोळ्यांमुळे त्वचेवर रॅशेस, त्वचा लाल होणे, खाज येणे त्रासदायक ठरते. घामोळ्या अधिकतर पाठ, पाय, हात आणि गळ्यावर येतात. यासाठी बाजारात अनेक पर्याय, उत्पादने उपलब्ध आहेत परंतु हे पर्याय तात्पुरते असतात. या पर्यायांनी घामोळ्या जाण्याऐवजी रिअॅक्शन होण्याचाही धोका अधिक असतो. परंतु काही सोप्या, घरगुती उपचारांनी घामोळ्यांची समस्या कमी करण्यास मदत होते.
✅ *कच्चा बटाटा*
कच्च्या बटाट्याच्या रसात गुलाब पाणी मिसळून घामोळ्या आलेल्या ठिकाणी लावावे. हे मिश्रण २० मिनिटे तसेच लावून ठेवा. त्यानंतर साध्या पाण्याने धुवून टाका. आठवड्यातून ३ वेळा हा उपाय करा.
✅ *चंदन पावडर*
चंदन पावडर आणि गुलाब जल एकत्र करून ही पेस्ट २० ते २५ मिनिटे घामोळ्यांवर लावून ठेवल्यानेही फायदा होतो.
✅ *बेकिंग सोडा*
बेकिंग सोड्यात पाणी मिसळून त्याची पेस्ट तयार करुन घामोळ्या आलेल्या जागेवर १५ मिनिटे ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने धुवा. हा उपाय आठवड्यातून चार वेळा केल्याने चांगले परिणाम मिळतात.
✅ *मुलतानी माती*
मुलतानी माती आणि गुलाब पाणी एकत्र करुन प्रभावित जागेवर लावा सुकल्यानंतर धुवून टाका. हे मिश्रण आठवड्यातून चार वेळा लावा. पुदिना, मुलतानी माती आणि थंड दूध याची पेस्ट करुनही ती लावल्याने घामोळ्यांचा त्रास कमी होतो.
✅ *कडूलिंब*
कडूलिंबाच्या पानांची पेस्ट बनवून लावल्याने घामोळयांची समस्या दूर होते. तसेच सकाळी अंघोळीच्या पाण्यात कडूलिंबाची पानं उकळवून त्याने अंघोळ केल्यानेही फायदा होतो. कडूलिंबाच्या पानांनी त्वचेचे इन्फेक्शन दूर होण्यास मदत होते.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[05/05, 4:32 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यंम धनसंपदा डिजिटल*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
💁♂ *मन शांत, एकाग्र ठेवण्यासाठी...!*
👉🏻 कठीण परिस्थितीमध्ये मनाला शांत ठेवणं फार कठीण काम. म्हणून आपलं अशांत मन एकाग्र करण्यासाठी खालील गोष्टी करून पहा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल...
1) *टू मिनिट रुल वापरा* : कठीण प्रसंगात दोन मिनिटे शांत चित्ताने विचार करा आणि ती गोष्ट केल्याने आणि न केल्याने काय परिणाम होतील याची कल्पना करा. म्हणजे तुमच्यासमोर दोन पर्याय निर्माण होतील. आता काही सेकंद डोळे बंद करा आणि आपलं मन जे काही सांगतं आहे त्याचाच आधार घेऊन परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी पुढे या.
2) *नकारात्मक विचार सोडा* : आपण नेहमीच नकारात्मक विचार करण्यात खूप शक्ती वाया घालवतो. आपल्याला भीती असते की त्या कठीण प्रसंगाचे वाईट परिणाम काय होतील? या विचारामुळे मनात भीती निर्माण होते आणि चित्त थाऱ्यावर राहत नाही. उलट अशा क्षणी आपण सकारात्मक विचार केला पाहिजे की या परिस्थिती समोर आपण जिंकलो तर त्याचे किती सुंदर परिणाम दिसून येतील. हा विचार तुमच्या मनात आशा निर्माण करतो आणि तुमचे मन दृढ बनवतो.
3) *जबाबदारी घ्या* : जर एखादे काम करण्यासाठी तुमची निवड केली असेल तर कठीण प्रसंगी त्याचे अपयश इतरांवर फोडू नका. एक लक्षात ठेवा की इतरांच्या चुका पुढे केल्याने ते लोक पुढल्या वेळेस तुमच्या पाठीशी उभे राहणार नाहीत. जर जबाबबदारी तुमची होती तर ती स्वीकारा म्हणजे त्या कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी तुमचे सहकारी तुम्हाला मदत करतील.
4) *एकाच वेळी एकच काम करा* : एकाचवेळी अनेक गोष्टी केल्याने कोणतेही काम नीट होत नाही हे लक्षात ठेवा. एक काम पूर्ण झालं की मग दुसरं काम हाती घ्या. कठीण प्रसंगी हा नियम पाळणे अतिशय महत्त्वाचे आहे. एकाचवेळी अनेक गोष्टींमध्ये मन गुंतवल्यास कोणत्याही एका कामावर तुम्ही लक्ष केंद्रित करू शकणार नाही. म्हणजे आधीच वाईट असलेली परिस्थिती अधिकच वाईट होईल.
5) *केवळ ध्येय नजरेसमोर ठेवा* : कठीण प्रसंगात आपण सामान्यत: आपले ध्येय विसरून जातो. आपण ही गोष्ट नेमकी का करत आहोत याबद्दल आपल्या मनात संभ्रम निर्माण होतो. एकदा का तुम्ही ध्येयापासून भटकलात की तुमचे मन एकाग्र होणार नाही. तुम्हाला निर्णय घेण्यात अडचण होईल. सर्वप्रथम मनाला विचारा की आपले ध्येय काय आहे? ते उत्तर मिळाले की त्यानुसार कठीण प्रसंगाशी कसे लढावे या संदर्भात निर्णय घ्या.
कठीण प्रसंगात वरील गोष्टी लक्षात ठेवल्यास तुमच्या मनावरचा ताबा नक्कीच सुटणार नाही. उलट मन शांत, एकाग्र राहील.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏
-----------------------------------------------
🌿 *अशीच बहुमूल्य माहिती* *आपल्या मोबाईलवर मिळवा*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*जॉईन करण्यासाठी क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
[05/05, 6:34 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🎯 *तळपायांची सतत आग होते का?* *जाणून घ्या कारणे आणि उपाय*
अंगात ताप असेल, किंवा शरीरातील उष्णता वाढली असेल, तर क्वचित तळपायांची आग होऊ शकते. अशा वेळी काही साधे घरगुती उपाय केल्याने ही समस्या दूर होऊ शकते. काही व्यक्तींच्या बाबतीत मात्र ही समस्या सातत्याने उद्भविणारी आणि गंभीर असते. अशा वेळी ही समस्या उद्भविण्यामागे नेमके काय कारण असू शकेल याचे निदान करण्यासाठी वैद्यकीय तपासण्या करून घेऊन त्यानुसार आवश्यक ते उपचार करणे अगत्याचे ठरते. क्वचित यामागचे कारण शरीरातील नर्व्हस सिस्टम शिथिल झालेली असणे, किंवा तिला झालेले कोणत्याही प्रकारचे नुकसान, हे असू शकते.
नर्व्हस सिस्टम शरीरातील सर्व नसा आणि वाहिन्यांच्या कार्यासाठी जबाबदार असून, जर यामध्ये काही बिघाड झाला, तर त्याचा थेट परिणाम सर्वच अवयवांवर आणि शरीराच्या कार्यप्रणालीवर पडत असतो. त्यामुळे नर्व्हस सिस्टममध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड झाल्यास सतत पाय दुखणे, तळपायांची आग होणे, तळपायांमध्ये काहीतरी टोचत असल्याप्रमाणे वेदना होणे इत्यादी समस्या उद्भवतात. नर्व्हस सिस्टम सोबत शरीराच्या इतरही अनेक कार्यांसाठी बी १२ हे जीवनसत्व अतिशय महत्वाचे असते. याची कमतरता शरीरामध्ये असल्याने ही तळपायांची आग होणे, पायांना सतत मुंग्या येणे अशा समस्या जाणवू शकतात.
तळपायांची सतत आग होण्यामागे उच्च रक्तदाब हे ही कारण असू शकते. उच्चरक्तदाबामुळे शरीरामध्ये रक्ताभिसरण व्यवस्थित होऊ शकत नाही. त्यामुळे त्वचेच्या रंगात फरक दिसू लागणे, हात पाय थंड पडणे, या बरोबरच तळपायांची आग होऊ शकते. त्याचबरोबर लिव्हरशी निगडीत समस्या असतील तरीही तळपायांची आग होऊ शकते. थायरॉईड ग्रंथीचे कार्य सामान्य नसल्यास, रक्त वाहिन्यांमध्ये संक्रमण झाल्यास, तसेच ज्या व्यक्ती एचआयव्ही किंवा कर्करोगासाठी औषधोपचार घेत असतील त्यांच्या बाबतीतही सातत्याने तळपायांची आग होण्याची समस्या आढळून येत असते.
तळपायांची आग होण्याची समस्या सातत्याने उद्भवत असलयास वैद्यकीय तपसणी करून घेणे अगत्याचे ठरते. या समस्येमागील कारणाचे निश्चित निदान करण्या साठी
इलेक्ट्रोमायोग्राफी, रक्ताची व लघवीची तपासणी, रक्ततपासणीच्या माध्यामातून जीवनसत्वांच्या स्तराची तपासणी, नर्व्ह बायोप्सी, इत्यादी तपासण्या उपलब्ध असून, वैद्यकीय सल्ल्यानुसार योग्य त्या तपासण्या करून घ्याव्या. तळपायांची आग कमी करण्यासाठी अनेक घरगुती उपचारांचा अवलंब करता येईल.
गाईच्या दुधापासून बनविल्या गेलेल्या तुपाने तळपायांची मालिश केल्याने शरीरातील उष्णता कमी होऊन तळपायांची आग कमी होते. तसेच सैंधवामध्ये असलेल्या मॅग्नेशियम सल्फेटमुळेही गुण येतो. हा उपाय करण्यासाठी एका मोठ्या टबमध्ये गरम पाणी घेऊन त्यामध्ये अर्धा कप सैंधव घालावे. या पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनिटे पाय बुडवून ठेवल्याने तळपायांची आग कमी होते, तसेच पायांवर सूज असल्यास ती ही कमी होते. मात्र हा उपाय उच्चरक्तदाब, मधुमेह किंवा हृदयाशी निगडीत काही समस्या असणाऱ्या व्यक्तींनी करू नये.
दोन चमचे मोहोरीचे तेल घेऊन त्यामध्ये दोन चमचे थंड पाणी किंवा एक बर्फाचा तुकडा मिसळावा. या मिश्रणाने तळपायांची मालिश केल्याने त्वरित गुण येतो. त्याचप्रमाणे दोन चमचे अॅपल सायडर व्हिनेगर दररोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यामध्ये मिसळून याचे नियमित सेवन केल्यानेही तळपायांची आग होणे कमी होते
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[06/05, 12:34 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🎯 *रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी*
*करा ह्या चार जुस चे सेवन*
आपण बर्याच लोकांना पाहिले असेल जे नेहमी आजारी पडतात किंवा त्यांना नेहमीच थंडी-तापाचा त्रास असतो. ही समस्या रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यामुळे उद्भवत असते, ज्यामुळे लोक वारंवार आजारी पडतात. तुम्हालाही अशीच समस्या असल्यास आणि तुम्हाला देखील रोगप्रतिकार शक्ती बळकट करायची असेल तर आज आम्ही तुम्हाला रोगप्रतिकारक बूस्टरच्य काही ज्यूसविषयी सांगणार आहोत. हे ज्यूस घेतल्यास आपण रोगप्रतिकार शक्ती वाढवून निरोगी राहू शकता
✅ *टोमॅटोचा रस*
तसे, टोमॅटोचा नेहमीच भाज्यांमध्ये वापर केला जात किंवा आपण सलाडमध्ये देखील याचा वापर करतो. परंतु टोमॅटोचा रस घेतल्यास तुम्ही तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत करू शकता. वास्तविक, टोमॅटोमध्ये आढळणारा फोलेट अनेक प्रकारचे संक्रमण रोखण्यात मदत करतो. टोमॅटोचा रस बनवण्याची योग्य पद्धत जाणून घेऊया
✅ *कृती*
टोमॅटो चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवा आणि त्याचे लहान तुकडे करा आणि ते मिक्सरमध्ये बारीक करा. आता एक वाटीध्ये हा रस काढा आणि वरून मीठ घाला आणि आता आपण ते सेवन करू शकता.
✅ *संत्री आणि द्राक्ष*
कोणत्याही बाजारपेठेत संत्री आणि द्राक्ष सहज उपलब्ध असतात. या फळांचा रस तुमची प्रतिकारशक्ती वाढ शकतो. या फळांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळतात. त्याच वेळी, त्याचे अँटीऑक्सिडेंट गुणधर्म त्वचा सुधारण्यासाठी कार्य करतात. चला या फळां रस बनवण्याची पद्धत जाणून घेऊया
✅ *कृती*
प्रथम संत्र्याचे साल आणि द्राक्षाची वरची स्किन काढून ते वेगळे करा. आता द्राक्ष आणि संत्री दोन्ही मिक्सरमध्ये बारीक करा रस तयार झाल्यानंतर काचेच्या वाटीत काढा आणि त्याचे सेवन करा.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[06/05, 6:37 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🎯 *अक्रोड खाण्याचे फायदे*
ड्रायफ्रुट्समध्ये प्रामुख्याने सामविष्ट करण्यात येणारं अक्रोड शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. अक्रोडमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म आढळत असून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही हे अत्यंत फायदेशीर ठरतं.
▪️ड्रायफ्रुट्समध्ये प्रामुख्याने सामविष्ट करण्यात येणारं अक्रोड शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. अक्रोडमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म आढळत असून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही हे अत्यंत फायदेशीर ठरतं. अक्रोडला ब्रेन फूड असंही म्हणत असून मेंदूची शक्ती वाढविण्यासाठीही हे लाभदायक ठरतं. एवढचं नव्हे तर स्मरणशक्तीसाठीही अक्रोड खाणं गुणकारी असतं.
त्यामुळे अनेकदा डॉक्टरही अक्रोजचा आहारात समावेश करण्याचा सल्ला देतात. हृदयासंबंधित आजारांसाठीही अक्रोड परिणामकारक ठरतं. अक्रोड चा उपयोग चॉकलेट, कुकीज, लाडू, मिल्क शेक इत्यादीं पदार्थांमध्ये केला जातो.
▪️अक्रोड खाल्ल्याने टेन्शनही दूर पळते असे नव्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या या संशोधनातून अक्रोड खाल्याने पुरूषांच्या तणावामध्ये काही फरक पडतो का? यावर अभ्यास करण्यात आला. दररोज मुठभर अक्रोड खाण्यामुळे पुरूषांमध्ये बराचसा तणाव कमी होतो, असे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर हृदयविकार, मधुमेह आणि लठ्ठपणावरही अक्रोड लाभदायक आहे. अक्रोडमध्ये व्हिटॅमिन इ, अल्फा लिनोलेनिक अॅसिड, पॉलिफेनॉल्स असे उपयुक्त घटक असल्याने त्याच्या नियमित सेवनाने 28 टक्के पुरुषांच्या तणावग्रस्त आयुष्यात सकारात्मक बदल झाल्याचे सिद्ध झाले आहे.
♦ *जाणून घेऊया अक्रोड खाल्याने* *शरीराला होणाऱ्या फायद्यांबाबत* ...
▪️शरीरावर एखाद्या भागामध्ये आपल्याला वेदना, जळजळ होत असेल किंवा सुज आली असेल तर त्या ठिकाणी अक्रोडच्या सालाचा लेप लावा आराम मिळेल.
▪️अक्रोडची पाने चावल्याने आपल्या दातात होणाऱ्या वेदना कमी होतात.
▪️रोज अक्रोड खाल्याने शरीरावर होणाऱ्या सफेद डागांची समस्या दूर होते.
▪️डाएटमध्ये दररोज 5 अक्रोड आणि 15 ते 20 मनुक्यांचा समावेश केला तर अनिद्रेची समस्या दूर होते.
▪️अक्रोडमध्ये मेलाटोनिन आढळून येतं जे झोपेसाठी परिणामकारक ठरतं.
▪️अक्रोड लिव्हर संबंधित समस्या, थायरॉइड, सांधे दुखी तसेच पिंपल्स, डायबेटीज यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतं.
▪️अक्रोड हाडं मजबूत करण्यासाठी मदत करतं. त्याचबरोबर दातांचे आरोग्य राखण्यासाठीही मदत करतं.
▪️अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड असतं. त्यामुळे याचं सेवन करणं हदयाचे आरोग्य राखण्यासाठी मदत करतं.
▪️अक्रोडमध्ये कॅन्सररोधी गुणधर्म असतात. त्यामध्ये अॅन्टी-ऑक्सिडंट असतात, जे कॅन्सर वाढण्यापासून रोखतात. तसेच ब्रेस्ट कॅन्सर रोखण्यासाठीही अक्रोड लाभदायक ठरतं.
▪️अक्रोड रक्तातील कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी ठेवण्याचं काम करतं. तसेच पचनासाठीही मदत करतं. पोटाच्या समस्यांवरही अक्रोड फायदेशीर ठरतं. एका दिवसामध्ये 2 ते 3 अक्रोड खाल्याने वजन कमी होतं.
▪️अक्रोडमध्ये सर्वात जास्त व्हिटॅमिन-ई आणि प्रोटीन आढळून येतं. याच्या नियमित सेवनाने केस आणि त्वचेचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी मदत होते.
▪️गरोदर महिलांसाठी अक्रोडचं सेवन करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. पोटातील बाळाला पोषण पुरविण्यासाठी अक्रोड मदत करतं.
▪️अक्रोडच्या सेवनाने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं आणि शरीराला आवश्यक एनर्जी मिळते.
▪️तुम्ही वाढलेल्या वजनाने त्रस्त असाल आणि वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर अक्रोडचा आहारात समावेश करणं फायदेशीर ठरतं.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[07/05, 11:08 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🎯 *हिवाळ्यात ही फळे खा त्वचा*
*होईल तेजस्वी व मुलायम*
इतर कोणत्याही ऋतूपेक्षा हिवाळ्यात त्वचेच्या समस्या जास्त प्रमाणात जाणवतात. या काळात सर्वात जास्त जाणवणारी समस्या म्हणजे त्वचा कोरडी पडणे, पांढर पडणे होय. यामुळे त्वचेचे काही आजारही या काळात मोठ्याप्रमाणात होऊ शकतात. यासाठी हिवाळ्या त्वचेची जास्त काळजी घेतली पाहिजे. त्वचेची काळ घेण्याची सोपी पद्धत म्हणजे तुमच्या आहारात काही खास फळांचा समावेश करणे होय. ही फळे कोणती आहेत त्यांचा कोणता फायदा होतो, ते जाणून घेवूयात.
♦ *ही फळे नियमित खा* ♦
✅ *1. रताळे*
हे खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन अ आणि सी मिळते शरीरासाठी हे अतिशय फायदेशीर आहे.
✅ *2. शिंगाडा*
शिंगाडा हे सौंदर्यासाठी खजिना आहे. यात सायट्रिक अॅसिड, कार्बोहायड्रेट्स, बीटा-अॅमिलेज, प्रोटीन, विटामिन्स-अ आदी पोषकतत्त्व असतात. यामुळे त्वचेच्या समस्या सुटतात.
✅ *3. संत्रे*
यात व्हिटॅमिन सी भरपूर असल्याने मुरुम, पुरळ कमी होतात. त्वचा कोरडी होत नाही.
✅ *4. लाल द्राक्ष*
लाल द्राक्षांमध्ये फोलेट, पोटॅशिअम, लोह, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन्स भरपूर असते. शरीरात ओलावा कायम राहतो.
✅ *5. गाजर*
याच्या सेवनाने त्वचा नितळ, सतेज होते. यातील व्हिटॅमिन अ मुळे त्वचेला ओलावा मिळतो. त्वचा कोरडी पडत नाही.
*6. तुरट फळे*
हिवाळ्यात तुरट फळांचे सेवन केल्याने त्वचा मऊ राहते. त्वचेच्या समस्या होत नाहीत. यासाठी संत्री-मोसं आवळा इत्यादी फळे खावीत.
✅ *7. टोमॅटो, पालक, लसूण*
यामध्ये केरोटीन तत्त्व असल्याने रक्त शुद्ध होते. मुरुम नाही. त्वचा सतेज होते
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[07/05, 7:15 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
*आरोग्य दाई काळे जिरे*
हिवाळ्यात आपण बर्याच रोगांना बळी पडतो. जर उबदार कपडे नाही घातले तर सर्दी होणे सामान्य आहे आणि खाण्यात दुर्लक्ष झाल्यामुळे पोटदुखी सुरू होते. त्या वेळी, जेव्हा थंड वारा थंडी वाढवते तेव्हा शरीरात आनेक विशेषत: सांध्यामध्ये वेदना वाढते. या सामान्य रोगांमध्ये, डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा घरगुती उपचार पहाणे अधिक चांगले. आज आम्ही तुम्हाला स्वयंपाकघ ठेवलेल्या अशाच एका गोष्टीबद्दल सांगणार आहोत सर्व आजारांसाठी रामबाण औषध आहे.
काळे जिरे अनेक आजार बरे करते. आपण घरगुती उपचार साठी वापरू शकता. एकीकडे काळी जीरे अन्नाची चव वाढ तर त्यामध्ये असलेले औषधी गुणधर्म आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवून रोगांविरूद्ध लढा देतात. का जीरा खाल्ल्याने शरीराला उर्जा मिळते आणि थकव अशक्तपणा दूर होतो
काळी जिरे सर्दी आणि खोकल्यासाठी रामबाण उ आहे. आपल्याला सर्दी आणि कफ झाल्यास काळी ज भाजून घ्या आणि ते रुमालमध्ये बांधून घ्यावे. यामुळे व आल्यामुळे सर्दी आणि कफला आराम मिळतो. याशिवाय काळी जिरे डांग्या खोकला, दमा आणि एलर्जीमुळे होणार्या श्वसन रोगांना कमी करण्यास करते.
काळी जिरे पचनक्रिया दूर करते. यामध्ये अँटीमाइक्रोबियल आढळले आहे, जे पाचन समस्या दूर काळ्या जिरेचे सेवन केल्याने ओटीपोटात दुखणे, अति पोटातील जंत, जठरासंबंधी, पोट फुगणे इत्यादी त्रास कमी होतात. सतत डोकेदुखीच्या समस्येमध्ये काळे ज देखील उपयुक्त आहे. कपाळावर काळी जिरे तेल लावल् डोकेदुखी कमी होते.
एवढेच नाही तर काळे जिरे दातदुखी देखील कमी करते. दातदुखी असल्यास, काळे जिरे तेलाचे काही थेंब कोम पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे आपल्या दातदुखीस त्वर आराम मिळेल. काळे जिरे वजन कमी करण्यासही उपयु ठरते. सतत तीन महिने काळ्या जिऱ्याचे सेवन करून तुमचे वजन कमी होऊ शकते. मग आपण कशाची वाट पाहत आहात? जर तुम्ही अद्याप जिरे आपल्या आहाराचा एक भाग बनविला नसेल तर आजपासून सुरुवात करा
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[08/05, 1:02 PM] ArogyamDhansampada: 🎯 *तांब्याची अंगठी धारण का*
*करावी त्यांचे फायदे*
*कोण कोणते ?*
तांब्याची अंगठी तर बरेच जण घालतात पण त्याच्यापासून आपल्या शरीराला होणारे फायदे फक्त क्वचित लोकांना माहिती आहेत.
तांब्याची अंगठीमूळे अंगातील उष्णता कमी होते हा फायदा तर सर्वच जणांना माहिती आहे पण तांब्याच्या अंगठीमुळे आपल्या शरीरास होणारे हे फायदे पाहून तुम्ही आश्चर्यचकित होणार आहात.
चला तर जाणून घेऊया ,
तांब्या पासून बनवलेल्या अंगठीला बोटामध्ये घातल्याने होणारे फायदे.
कॉपर म्हणझे तांबा याचा वापर खूप वर्षा पासून केला जात आहे.
पाण्यातील कीटकांना दूर करण्याची एक खास गुणवत्ता तांब्यामध्ये आहे, म्हणून तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
1. तांब्याची अंगठी रक्त दाबाला नियंत्रणामध्ये ठेवण्यास मदत करते. कमी रक्त दाब ने ग्रासलेल्या लोकांसाठी भरपूर फायदेशीर ठरते.
2. तांब्याची अंगठी पोटासंबंधी सर्व समस्यावर उपयुक्त ठरते. ही पोटदुखी, पचन न होणे, आणि एसिडिटी सारख्या समस्येवर फायदेशीर ठरते.
3. तांबे अंगठी घातल्यावर रक्तातील अशुद्धता दूर होते आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती पण वाढवते.
4. तांब्याची अंगठीमुळे शरीरातील उष्णता कमी होते. शारीरिक आणि मानसिक तणाव कमी होतो. तसेच तांब्याच्या अंगठीमुळे शरीर आणि मन शांत राहण्यास मदत होते
5. तांब्याच्या अंगठीमुळे रक्तदाब नियंत्रित होतो. त्याचबरोबर तांब्याची अंगठी घालून तुम्ही शरीरातील सूज देखील कमी करू शकता.
तांब्यापासून बनवलेल्या अंगठीचे हे सर्व फायदे तुम्हाला तेव्हाच मिळतील जेव्हा तुम्ही हि अंगठी शुद्ध ताम्ब्यापासून बनवलेली असेल.
एक छोटीशी अंगठी तुम्हाला एवढे फायदे देऊ शकते तर तुम्ही हि अंगठी घालण्यास विलंब करूच नका.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[08/05, 4:58 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🥬 *मेथीच्या भाजीचे आरोग्यवर्धक फायदे*
➡️हिरव्या पाले भाज्यांमधे सर्व महत्वाचे पोषक घटक असल्यानं शरिराची वाढ तसेच चांगल्या आरोग्यासाठी त्या महत्वाच्या असतात. मेथीची भाजी आणि भाकरी हा महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील लोकांचा आवडता आहार आहे. मेथीमध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आढळतात. ज्याचा आरोग्यावर खुप चांगला फायदा होतो.
➡️मेथीच्या पानांमध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस आणि प्रथिने, व्हिटॅमिन के जास्त प्रमाणात आढळतात.मेथीच्या पानांची पालेभाजी नुसती रुचकरच नव्हे, तर अनेक विकारांचा धोका कमी करणारी आहे.
➡️मेथीच्या दाण्यापासून रक्तातील साखर कंट्रोल होण्यास देखील मदत होते. रक्तातील साखर नियंत्रित राहते मधूमेहींनी मेथीची पाने आहारात समावेश केल्यास त्यांना चांगला फायदा होऊ शकतो.
➡️मधूमेहींनी मेथाचे दाणे व मेथीची पाने या दोन्ही पदार्थांचा आहारात समावेश केल्यास त्यांना चांगला फायदा होऊ शकतो.कारण मेथीमधील गॅलॉक्टोमेनिन या नैसर्गिक विद्रव्य फायबर घटकामुळे रक्तात साखर शोषण्याचे प्रमाण कमी होते.
➡️केसांच्या समस्या कमी होतात. मेथीची पेस्ट केसांना लावल्यास अथवा मेथीचा आहारात वापर केल्यास केस अधिक काळे व चमकदार होतात. मेथीची पाने बारीक करा आणि आंघोळीच्या अर्धा तास आधी केसाना लावा, कोंडा लवकर संपेल.
➡️मेथीची पाने भिजवून पेस्ट बनवून त्वचेवर लावल्यास त्वचा स्वच्छ व मऊ दिसते. मेथीच्या पानात चिकट पोषक घटक असतात, ज्यामुळे त्वचेला कोरडेपणापासून संरक्षण होते. मेथी बारीक करून पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावल्यास काळे डाग दूर होतात. मेथीची पाने चेहर्याचवरील सूज कमी करते.
➡️मेथीच्या पानांचा रस घेत लहान मुलाना दररोज एक चमचे देऊन पोटातील किडे दूर होतात. छातीत जळजळ होत असल्यास रोजच्या आहारात एक चमचा मेथी दाण्याचा समावेश करा.यासाठी मेथीचे दाणे पाण्यामध्ये भिजत ठेवा व नंतर स्वयंपाकामध्ये वापरा.
➡️तोंड आले असल्यास, घसा बसला असल्याच मेथीची पाने भिजवलेल्या पाण्याने गुळण्या कराव्यात. त्यामुळे आराम मिळतो. सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे दाणे खाल्याने पोट साफ राहते----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[10/05, 11:38 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🎯 *कपाळावरील सुरकुत्या कमी*
*करण्यासाठी छान उपाय*
आजच्या व्यस्त जीवनशैमध्ये घर आणि ऑफिसच्या दुहेर जबाबदारीमुळे चेहरा निर्जीव होतो आणि चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ लागतात, खासकरून कपाळावरील सुरकुत् चेहऱ्याचे सौंदर्यच खराब करत नाहीत तर आपण वयस्कर देखील दिसू लागता. तथापि या चिंतेचे मुख्य कारण थकवा जंक फूड आणि शरीरात पौष्टिक घटक. जर तुम्ह काही गोष्टींची काळजी घेतली तर आपल्या कपाळावरील सुरकुत्यापासून मुक्त होऊ शकता. कसे? जाणून घ्या सविस्तर..
✅ *करा चेहऱ्याचा मसाज*
कपाळावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी आपल्या चेहर्याची नियमित मालिश केली पाहिजे. चेहऱ्याचा मसाज आपल्याला तणावातून आराम देतो, तसेच चेहरा तेजस्वी बनवतो आणि रक्त प्रवाह देखील वाढतो. हे मृत पेशी देखील काढून टाकते, जेणेकरून काही दिवसात आपल्य कपाळावरील सुरकुत्या दूर होतात.
✅ *तुमचे शरीर हायड्रेटेड ठेवा*
जेव्हा आपल्या शरीरावर हायड्रेट असते तेव्हाच चेहऱ्य चमक येते. म्हणूनच, तुमच्या कपाळावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी, शरीराला नेहमीच हायड्रेट ठेवा आणि त्यासाठी दररोज किमान 7-8 ग्लास पाणी प्या. पाणी आपल्या शरीरास डिटॉक्स करण्याचे देखील कार्य करते
✅ *नित्यनेमाने योग करा*
आपल्या चेहऱ्यावरील हावभाव हे देखील सुरकुत्या होण्याचे प्रमुख कारण असू शकते. तर यापासून मुक्त होण्यासाठी आपल्या दिनचर्यामध्ये फेस योगाचा समावेश करा. यामुळे केवळ नकारात्मक प्रभाव कमी करण्यातच आपण सक्षम होऊ शकत नाही तर चेहर्यावर सुरकुत्या रोखून आपला चेहरा तरूण ठेवू शकता.
✅ *सनस्क्रीन वापरणे आवश्यक आहे*
सूर्याच्या अल्ट्रा व्हायलेट किरणांमुळे त्वचेवर सुरकुत्य येतात, म्हणून आपली त्वचा सूर्याच्या हानिकारक किरणांपासून सुरक्षित ठेवा आणि जेव्हा आपण बाहेर जाल तेव्हा डर्मटालॉजिस्टच्या सल्ला घेऊन सनस्क्रीनचा वापर करा. आपण दररोज याचा वापर केल्यास ते आपल्या सुरकुत्या कमी करते. त्याचबरोबर आपले सौंदर्य देखील अबाधित राहते.
✅ *निरोगी आहार घ्या*
सुरकुत्यापासून मुक्त होण्यासाठी पौष्टिक पौष्टिकांसह आहार घेणे आवश्यक आहे. म्हणूनच आपल्या दिनचर्यामध्ये निरोगी आहारासारख्या ताज्या फळांचा रस, हिरव्या भाज्या, डाळी, संपूर्ण धान्य इ. सामावेश करा. हे त्वचेचे मृत पेशी काढून टाकते. त्याचबरोबर पेशी तयार करण्यासाठी त्वचा अँटी-ऑक्सिडेंट देखील पुरवते.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[11/05, 10:52 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🎯 *भाजलेल्या लसूण पासून पुरुषांना*
*मिळतात भरपूर लाभ*
लसूण तर सर्वांनाच माहिती आहे. स्वयंपाक करताना भाजी किंवा डाळीला तडका देण्यासाठी गृहिणी लसणाचा वापर करतात. लसणाची चटणीसुद्धा बनवल जाते. लसूण खाण्याने हृदय मजबूत होते. याशिवाय त्याच्यामध्ये असे अनेक औषधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे आरोग्य चांगले राहू शकते. अनेक आजारांवर गुणकारी असलेला लसूण पुरूषांसाठी खुप लाभदायक आहे. लसूण खाण्याचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात.
✅ *1. पुरूषांची सेक्स लाईफ*
लसणामध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोन वाढविण्याचा गुण हे हार्मोन्स पुरूषांची सेक्स लाईफ सुधारतात. सेक्स पावर वाढते. जे पुरुष लसूण खातात, त्यांच्याकडे महिला जास्त आकर्षित होतात, असे एका शोधात आढळून आले आहे.
✅ *2. हृदयाची मजबूती*
लसणात ओमेगा 3 फॅटी अॅसिड आढळते. यामुळे हृदय मजबू होते. हृदयविकाराची शक्यता कमी होते.
3. सर्दी, खोकला, ताप
लसणू खाल्ल्याने सर्दी, खोकला आणि ताप दूर होतो लसणात अँटीबायोटीक, अँटीव्हायरल आणि अँटीफंग गुण असतात. हे वायरल आजार दूर राहतात. यासाठी थोडासा भाजून खाऊ शकता.
✅ *4. फिटनेस*
फिटनेस चांगला ठेवायचा असेल तर रोज सकाळी रिकाम्यापोटी एक लसूण पाकळी चावून खा आणि त्यानंतर एक छोटा ग्लास पाणी प्या. काही दिवसा तुम्हाला फरक दिसून येईल. यामुळे दिवसभर अॅक्टिव्ह कराल आणि फिटनेससुद्धा मजबूत होईल.
✅ *5. पचनक्रिया*
पचनक्रिया वाढविण्यासाठी लसूण रामबाण औषध कारण लसणात भरपूर फायबर असते. ज्यामुळे पचनशक्ती वाढते.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[11/05, 1:54 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🎯 *भाजलेल्या लसूण पासून पुरुषांना*
*मिळतात भरपूर लाभ*
लसूण तर सर्वांनाच माहिती आहे. स्वयंपाक करताना भाजी किंवा डाळीला तडका देण्यासाठी गृहिणी लसणाचा वापर करतात. लसणाची चटणीसुद्धा बनवल जाते. लसूण खाण्याने हृदय मजबूत होते. याशिवाय त्याच्यामध्ये असे अनेक औषधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे आरोग्य चांगले राहू शकते. अनेक आजारांवर गुणकारी असलेला लसूण पुरूषांसाठी खुप लाभदायक आहे. लसूण खाण्याचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात.
✅ *1. पुरूषांची सेक्स लाईफ*
लसणामध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोन वाढविण्याचा गुण हे हार्मोन्स पुरूषांची सेक्स लाईफ सुधारतात. सेक्स पावर वाढते. जे पुरुष लसूण खातात, त्यांच्याकडे महिला जास्त आकर्षित होतात, असे एका शोधात आढळून आले आहे.
✅ *2. हृदयाची मजबूती*
लसणात ओमेगा 3 फॅटी अॅसिड आढळते. यामुळे हृदय मजबू होते. हृदयविकाराची शक्यता कमी होते.
3. सर्दी, खोकला, ताप
लसणू खाल्ल्याने सर्दी, खोकला आणि ताप दूर होतो लसणात अँटीबायोटीक, अँटीव्हायरल आणि अँटीफंग गुण असतात. हे वायरल आजार दूर राहतात. यासाठी थोडासा भाजून खाऊ शकता.
✅ *4. फिटनेस*
फिटनेस चांगला ठेवायचा असेल तर रोज सकाळी रिकाम्यापोटी एक लसूण पाकळी चावून खा आणि त्यानंतर एक छोटा ग्लास पाणी प्या. काही दिवसा तुम्हाला फरक दिसून येईल. यामुळे दिवसभर अॅक्टिव्ह कराल आणि फिटनेससुद्धा मजबूत होईल.
✅ *5. पचनक्रिया*
पचनक्रिया वाढविण्यासाठी लसूण रामबाण औषध कारण लसणात भरपूर फायबर असते. ज्यामुळे पचनशक्ती वाढते.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[11/05, 2:22 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
😴 *झोपेच्या गोळ्यांची सवय*
*घातक वेळीच व्हा सावध !*
अनेक लोकांना निद्रानाशाची समस्या असते. हे लोक झोपेच्या गोळ्या घेत असतात. परंतु, अशाप्रकारच्या गोळ्या नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेतल्या पाहिजेत. मात्र, अनेक लोक डॉक्टरांचा सल्ला न घेत गरज नसतानाही झोपेच्या गोळ्या घेत असतात. याचे गंभीर परिणाम शरीरावर होत असतात. हे परिणाम काय ते आपण जाणून घेणार आहोत.
♦ *हे आहेत धोके* ♦
✅ *1. कोमामध्ये जाण्याचा धोका*
दररोज एका गोळीपेक्षा जास्त गोळ्या घेणारी व्यक्ती कोमामध्ये जाण्याचा धोका जास्त असतो. विशेष म्हणजे दमा आणि पाठीच्या मणक्याचा त्रास असल्य हा धोका जास्त असतो. तसेच ब्लड प्रेशर, डोके दुखीसारख्या समस्या होऊ शकतात.
✅ *2. स्मरणशक्ती*
यामुळे स्मरणशक्तीवर परिणाम होतो. झोपोच्या गोळ्यांमध्ये असेलेली तत्व नर्वस सिस्टिमवर परिणाम करतात. त्यामुळे नर्वस सिस्टिम संबंधातील आजारांच धोका वाढतो.
✅ *3. थकवा*
रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते.दिवसभर सुस्ती, थकवा जाणवतो.
✅ *4. लठ्ठपणा*
लठ्ठ व्यक्तींनी चुकूनही झोपोच्या गोळ्या घेऊ नयेत. याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
✅ *5. गरोदरपणा*
गर्भवती महिलांनी झोपेच्या गोळ्यांचे सेवन केल्यास अस्वस्थ वाटू लागते. तसेच पोटातील बाळावर याचा वाईट परिणाम होतो. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
✅ *6. हृदयाचे आजार*
यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. या गोळ्यांमधी जोपिडेम नावाच्या तत्वामुळे हृदयाचे आजार होतात, तज्ज्ञ सांगतात.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[11/05, 5:26 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🎯 *रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी*
*ह्या दोन वस्तूंचे सेवन करा*
कोरोना व्हायरसचा प्रकोप चारही बाजूला पसरत यापासून वाचण्यासाठी खबरदारीचे उपाय करणे आवश्यक आहे. जर तुम्हाला सतत ताप, सर्दी, खोकला, होत असे समजून घ्या की, तुमची इम्युनिटी पॉवर कमजोर आहे. कोणत्याही व्यक्तीचे आजारी पडणे हे त्याच्या आजाराला तोंड देणार् शारीरातील ताकदीवर अवलंबून असते, त्यास रोग प्रतिकारकशक्ती (इम्यून सिस्टम) म्हणतात.
शरीरातील ही प्रणाली मजबूत असेल, तर आजाराचे विषाणू तुम्हाला काहीही करू शकणार नाहीत. पण ही प्रणाली कमजोर झाली तर व्हायरसचा शरीरावर लवकर परिणाम होतो. तुम्ही काही पदार्थांचे सेवन क आपली इम्युनिटी मजबूत करू शकता. कोरोनाच्या सुरूवातीच्या लक्षणात सर्दी, ताप आणि खोकला अशी लक्षणे आढळतात. यापासून वाचण्यासाठी इम्युनिट वाढवणार्या पदार्थांचे सेवन करणे जरूरी आहे.
✅ *1. लसूण*
लसूण खाल्ल्याने अनेक आरोग्य समस्या आपोआप दूर होतात. यामध्ये अँटीबॅक्टीरियल गुण असल्याने व्हायरसशी लढण्यास मदत होते. लसूण शरीराची इम्यून सिस्टम मजबूत करतो. कोणत्याही व्हायरल इन्फेक्शनपासून लसूण वाचवतो. रोज एक लसणाची पाकळी कच्ची चावून खावी.
✅ *2. ज्येष्टीमध*
ही एक आयुर्वेदीक वनस्पती आहे. हिच्या मुळात अँटीव्हायरल आणि अँटीबॅक्टेरियल गुण असतात, यामुळे इम्यूनिटी सिस्टम मजबूत होते. याच्या सेवनाने अनेक प्रकारच्या आजारापासून सुटका होते.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[12/05, 10:19 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🎯 *रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी*
*ह्या दोन वस्तूंचे सेवन करा*
कोरोना व्हायरसचा प्रकोप चारही बाजूला पसरत यापासून वाचण्यासाठी खबरदारीचे उपाय करणे आवश्यक आहे. जर तुम्हाला सतत ताप, सर्दी, खोकला, होत असे समजून घ्या की, तुमची इम्युनिटी पॉवर कमजोर आहे. कोणत्याही व्यक्तीचे आजारी पडणे हे त्याच्या आजाराला तोंड देणार् शारीरातील ताकदीवर अवलंबून असते, त्यास रोग प्रतिकारकशक्ती (इम्यून सिस्टम) म्हणतात.
शरीरातील ही प्रणाली मजबूत असेल, तर आजाराचे विषाणू तुम्हाला काहीही करू शकणार नाहीत. पण ही प्रणाली कमजोर झाली तर व्हायरसचा शरीरावर लवकर परिणाम होतो. तुम्ही काही पदार्थांचे सेवन क आपली इम्युनिटी मजबूत करू शकता. कोरोनाच्या सुरूवातीच्या लक्षणात सर्दी, ताप आणि खोकला अशी लक्षणे आढळतात. यापासून वाचण्यासाठी इम्युनिट वाढवणार्या पदार्थांचे सेवन करणे जरूरी आहे.
✅ *1. लसूण*
लसूण खाल्ल्याने अनेक आरोग्य समस्या आपोआप दूर होतात. यामध्ये अँटीबॅक्टीरियल गुण असल्याने व्हायरसशी लढण्यास मदत होते. लसूण शरीराची इम्यून सिस्टम मजबूत करतो. कोणत्याही व्हायरल इन्फेक्शनपासून लसूण वाचवतो. रोज एक लसणाची पाकळी कच्ची चावून खावी.
✅ *2. ज्येष्टीमध*
ही एक आयुर्वेदीक वनस्पती आहे. हिच्या मुळात अँटीव्हायरल आणि अँटीबॅक्टेरियल गुण असतात, यामुळे इम्यूनिटी सिस्टम मजबूत होते. याच्या सेवनाने अनेक प्रकारच्या आजारापासून सुटका होते.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[12/05, 10:28 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🎯 *पनीर मुळे वजन वाढत*
*नाही तर कमी होते*
मेटाबॉलिज्म आणि वजन याचा खुप जवळचा संबंध आहे वजन कमी करण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. यातील अनेकांना खुप प्रयत्न करूनही यश येत नाही. याचे कारण म्हणजे चुकीची पद्धत किंवा चुकीच्या माहितीच्या आधारावर उपाय करणे. काही लोकांच असा समज आहे की, पनीर खाल्ल्याने वजन कमी होते, तज्ज्ञ सांगतात पनीर योग्य प्रकारे सेवन केल्यास वजन कमी होऊ शकते.
झोपण्याआधी पनीर खाल्लाने मेटाबॉलिज्म स्तर वाढतो. याने वेगाने फॅट बर्न होता आणि त्यामुळे वजन कमी होते, असे अमेरिकेलीत एका यूनिव्हर्सिटीच्या रिसर्चमध्ये आढळून आले आहे.
♦ *प्रयोगातील निष्कर्ष*
1. झोपण्याच्या 30 ते 60 मिनिटेआधी पनीर खाल्य ऊर्जा स्तर वाढतो. मेटाबॉलिज्मचा स्तर ही वाढतो आणि फॅट बर्न क्रियाही वेगाने होते.
2. पनीरमध्ये कॅसीन या प्रोटीनमुळे मेटाबॉलिज्मच वाढतो आणि फॅटही वेगाने बर्न होते.
3. पनीर एक लो फॅट चीज आहे, जे वजन वाढवत नाही करते.
4. जास्तीत जास्त लोक वजन कमी करण्याच्या नादात चीज म्हणजेच पनीरचे अजिबातच सेवन करत नाहीत पनीर त्यांच्यासाठी फायदेशीर आहे.
5. वजन कमी करण्यासाठी पनीर खाऊ शकता.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[12/05, 12:32 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🧅 *आरोग्य दाई कांदा*
मुख्यत: भाजीपाला बनवताना वापरला जाणारा कांदा शरीरासाठी फायदेशीर असतो. व्हिटॅमिन, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, अँटी-ऑक्सिडेंट इत्यादी भरपूर प्रमाणात त्यात आढळतात, ज्यामुळे शरीराला आजारांपासून वाचविण्यात मदत होते. स्वयंपाकासह कच्चे खाणे फायदेशीर आहे. हे कच्चे कोशिंबीर म्हणून खाल्ल्याने पाचन तंत्राची बळकटी होते आणि मधुमेह नियंत्रणात राहतो. चला तर मग जाणून घेऊ कच्चा कां खाण्याच्या इतर फायद्यांविषयी ...
✅ *१) डोळे निरोगी होतात*
कच्चा कांदा खाल्ल्याने डोळे निरोगी राहून समंधित समस्येपासून मुक्त होतो.
✅ *२) मधुमेह*
यात मधुमेह-विरोधी, अँटी-ऑक्सिडेंट घटक आहेत, मधुमेह रूग्णांसाठी फायदेशीर आहे. नियमित सेवन केल्याने साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
✅ *३) कर्करोग प्रतिबंध*
दररोज कांदा खाल्ल्याने हे शरीरातील कर्करोगाच्य बॅक्टेरियांच्या वाढीस प्रतिबंध करते. तज्ञांच्या मते कांद्यामध्ये असे घटक असतात जे स्तन, तोंड आणि पोटाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करतात.
✅ *४) शरीर हायड्रेटेड होते*
अनेक आवश्यक घटकांनी समृद्ध कच्चा कांदा सेवन केल्याने शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण होण्यास मदत होते
✅ *५) पाचक प्रणाली मजबूत होते*
कांद्यामध्ये व्हिटॅमिन, कॅल्शियम, लोह, एंटी-एलर्जि अँटी-ऑक्सिडंट इत्यादी असतात जे अन्न पचन करण्या मदत करते. दररोज कोशिंबीर म्हणून कच्चा कांदा घेतला तर पोटातील समस्या ऍसिडिटी, बद्धकोष्ठता, वेदना इत्यादीपासून मुक्ती मिळते .
✅ *६) सांधेदुखी दूर होते*
सांधेदुखीच्या वेदना किंवा संधिवातासाठी कांदा भाजणे आणि ते खाणे फायद्याचे आहे. यासह कांदा मोहरीच्या तेलात गरम करून पेस्ट बनवा आणि सांध्या लावल्यास वेदना दूर होते.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[13/05, 9:05 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🎯 *उंची वाढवण्याचे सोपे उपाय*
उंची चांगली असेल तर व्यक्तीमत्व खुलून दिसते. आत्मविश्वास सुद्धा वाढतो. लहान मुले असोत की, मोठे सर्वांना उंची हवीहवीशी वाटते. तुमची उंची किती वाढते हे तुम्ही काय खाता आणि तुमचा दिनक्रम तसेच सवयी यावर अवलंबून असते. अनेक लोक उंची वाढविण्यासाठी विविध प्रकारची औषधे घेतात. यापैकी बहुतांश औषधे शरीरासाठी हानिकारक असत उंची वाढविण्यासाठी काही खास घरगुती उपाय आपण जाणून घेवूयात.
✅ *1. भरपूर झोप घ्या*
आरोग्य आणि तंदुरूस्तीसाठी योग्य झोप खुप आवश्यक आहे. एका चांगल्या जीवनशैलीसाठी पूर्ण झोप आवश्यक आहे. योग्य झोप घेतल्याने तुमची उंची वाढू शकते. कमी कमी 8 तासांची झोप घ्या.
✅ *2. भरपूर पाणी प्या*
दररोज भरपूर पाणी पिले पाहिजे. शरीरात पाण्या ची कमतरता होऊ देऊ नका. शरीरात भरपूर पाणी असले की वाढ चांगली होते.
✅ *3. झोपणे आणि चालण्याची पद्धत*
चांगली उंची हवी असेल तर तुमची चालण्याची, उठण्या बसण्याची सवय आणि झोपण्याची सवय योग्य असली पाहिजे. झोपेत शरीरात चुकीच्या स्थितीत राहिल्य त्याचा परिणाम उंचीच्या वाढीवर होतो. योग्य स्थितीत झोपावे. चालताना मान खाली घालून चालू नका.
✅ *4. खाणे-पिणे*
चांगल्या उंचीसाठी खाणे-पिणे योग्य असणे खुप आवश् आहे. यामुळे शरीराची वाढ चांगली होते. आहारात व्हिटामिन, कॅल्शियम, झिंक प्रोटीन आणि फॉस्फरस मात्रा आणि पिण्यात दूध, जूस, योग्य मात्रेत घेतले पाहिजे. याचा परिणाम उंची वाढण्यावर होतो. जात साखर खाऊ नका.
✅ *5. व्यायाम आणि योगा*
योगा आणि व्यायामाने उंची वाढवता येते. नियमित केल्याने शरीरात निरोगी राहते. उंची वाढवण्या साठी ताडासन करणे लाभदायक आहे.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[13/05, 2:47 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🩸 *रक्ताची कमतरता दूर करण्याचे ‘हे’ १२ प्रभावकारी घरगुती उपाय, जाणून घ्या*
*रक्त शुद्ध करण्यासाठी ‘या’ पदार्थांचे सेवन करा*🩸
थकवा, त्वचा पिवळी पडणे, हात-पाय सुजणे इत्यादी लक्षणे अॅनिमियाची आहेत. ही समस्या पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त दिसून येते. रक्तामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्यास अॅनिमिया होण्याची शक्यता असते. अॅनिमियाच्या रुग्णामध्ये लोह तत्त्व, व्हिटॅमिन बी, फॉलिक अॅसिड कमी असते. यासाठी कोणते पदार्थ खाल्ल्यास रक्ताचे प्रमाण वाढते आणि अॅनिमिया दूर होतो, हे आपण जाणून घेवूयात.
*हे उपाय करा*
👉🏻 दिवसातून एक वेळेस गवती चहा, दालचिनी, बडीशेप समप्रमाणात टाकून चहा तयार करून प्यावा. यामुळे रक्ताची कमतरता दूर होईल.
👉🏻 सकाळी अंकुरित धान्याचे सेवन करावे.
👉🏻 सितोपलादी चूर्ण ५० ग्रॅम, अश्वगंधा चूर्ण ५० ग्रॅम, शतावरी चूर्ण १० ग्रॅम, सिद्धमकरध्वज ५ ग्रॅम, लोहभस्म १० ग्रॅम, अष्टवर्ग चूर्ण २५ ग्रॅम, मध ३०० ग्रॅम. हे सर्व चूर्ण एकत्र करून सकाळ-संध्याकाळ ५ ते १० ग्रॅम घ्यावे. त्यानंतर दुध प्यावे.
👉🏻 मीठ आणि लसणाचे नियमित सेवन करावे. यामुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते.
👉🏻 एक ग्लास सफरचंद ज्यूस नियमित घ्यावे. सफरचंद ज्यूसमध्ये बीटचा रस आणि चवीनुसार मध टाकावा. या मिश्रणात लोह तत्त्व जास्त असते.
👉🏻 २ चमचे तीळ २ तास पाण्यामध्ये भिजवून ठेवा. पाणी गळून तिळाची पेस्ट तयार करा. यामध्ये मध मिसळून दिवसातून दोन वेळेस हे मिश्रण खावे. शेंगदाणे आणि गुळ एकत्र चावून-चावून खा.
👉🏻 दिवसातून दोन वेळेस थंड पाण्याने स्नान करावे. सकाळी थोडावेळ सूर्यप्रकाशात बसा.
👉🏻 चहा आणि कॉफी पिण्याचे प्रमाण कमी करा.
👉🏻 सोयाबीनचे सेवन केल्यास जास्त प्रमाणात आयर्न मिळते.
👉🏻 बीटला अॅनिमियासाठी एक रामबाण उपाय मानले जाते. हे लोह तत्वपूर्ण फळ आहे.
👉🏻 टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि लायकोपिनचे प्रमाण आढळून येते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आयर्नला एब्जार्ब करण्याते काम करते.
👉🏻 अॅनिमियाच्या रुग्णांनी सुक्या मेव्याचे सेवन करावे. सुक्या मेव्यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण लवकर वाढते.
👉🏻 पिस्ता सेवन केल्यास शरीराला भरपूर आयर्न मिळते.
👉🏻 रोज अक्रोड खाल्यानेसुध्दा अॅनिमियाच्या लोकांना फायदा होतो.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[14/05, 9:47 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🎯 *तुमचं बाळ झोपेत अंथरूण ओलं* *करतं का? जाणून घ्या* *त्यामागची कारणं..*
♦ *बोभाटा* ♦
“केलंस ना अंथरूण ओलं? आता लहान राहिलास का तू?”
“कधी अक्कल येणार तुला? झोपेत अंथरूण ओलं करण्याचं वय आहे का तुझं?”
हे असे संवाद कुणी आपल्या मुलाला/मुलीला रागावण्यासाठी वापरत असेल तर थांबा… रागावण्यापेक्षा गरज आहे लहान मुलं झोपेत अंथरूण ओलं का करतात हे समजून घेण्याची!
लहान मूल असलेल्या प्रत्येक घरातील ही समस्या आहे. कुणी मुद्दाम झोपेत शू करत नाही. असं होण्यामागे काय कारणे आहेत ती आपण समजून घेऊया…
✅ १. वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत अंथरूण ओले होणे ही अतिशय सामान्य गोष्ट आहे. या लहान वयात मुलांनी आपल्या शरीरावर पूर्णतः नियंत्रण मिळवलेले नसते, त्यामुळे होणाऱ्या नैसर्गिक क्रिया रोखल्या जात नाहीत.
✅ २. ज्या मुलाचं वय ५ वर्षापेक्षा अधिक आहे आणि एका आठवड्यात कमीतकमी ३ वेळा तो अंथरूण ओले करत असेल त्या मुलाला ‘नॉक्टर्नल एनयूरेसिस’ ही समस्या आहे असे वैद्यकीयदृष्ट्या समजले जाते. अशी समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.
✅ ३. रात्रीच्यावेळी लघवी तयार होण्याचं प्रमाण कमी करण्यासाठी शरीरात एक हार्मोन काम करत असतं. या हार्मोनला ‘एन्टी डाइयूरेटिक हार्मोन’ म्हणतात. जर तुमचं मुल रात्री अंथरूण ओलं करत असेल तर त्याच्यामध्ये ADH चं प्रमाण कमी असण्याची शक्यता असू शकते.
✅ ४. झोपेत शु होण्यामागचं एक प्रमुख कारण मूत्राशयाचा आकार लहान असणं हेही एक असू शकतं. मूत्राशय किडनीतून येणारं मुत्र साठवण्याचं काम करत असतं. जर त्याचा आकार लहान असेल तर वारंवार शु होऊ शकते. याखेरीज मूत्राशयाचा अशक्तपणा हे दुसरं कारण असू शकतं.
✅ ५. जी मुले गाढ झोपतात त्यांच्यामध्येही अंथरूण ओले करण्याचे प्रमाण जास्त दिसून येते.
✅ ६. मुलांचा स्वभाव फारच चंचल असेल आणि दिवसभर ती खेळण्यात व्यस्त असतील तर रात्री त्यांचे अंथरूण ओले होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
✅ ७. बऱ्याचदा मानसिक ताणतणावामुळे असे होऊ शकते. असे आढळून येते की, मानसिक तणाव एखाद्या दिवशी जास्त असेल तर मूल अंथरूण हमखास ओले करते आणि मानसिक तणाव अजिबात नसेल तर मात्र असे होत नाही.
✅ ८. साधारणपणे मुलांच्या पाचव्या वर्षापासून ते दहाव्या वर्षापर्यंत हळू हळू ही सवय आपोआप कमी होत जाते. त्यामुळे दहा वर्षापर्यंतचा मुलगा/मुलगी अंथरूण ओले करत असेल तर तशी फार काळजीची गोष्ट नाही.
✅ ९. कित्येकदा मुलांच्या आईवडिलांना लहानपणी अशी सवय असेल तर मुलांमध्येही अशी सवय आढळून येते. त्यातही मुलींपेक्षा मुलांमध्ये झोपेत शू करण्याची शक्यता तिपटीने जास्त असते असे अभ्यासातून दिसून आले आहे.
समजा कुणी रात्रीशिवाय दिवसाही अंथरुण ओले करत असेल, लघवीला त्रास होत असेल, नैसर्गिक विधींवर नियंत्रण राहत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.
आता प्रश्न येतो की, लहान मुलांची ही सवय कशी कमी करायची? तर त्यावर अर्थातच रागावणे हा उपाय अजिबात नाही हे आधी लक्षात घ्यायला हवं. उलट त्यांना स्वतःला या बाबतीत अपराधी वाटू नये म्हणून जवळ घेऊन समजावणे हा एक उत्तम उपाय ठरू शकतो. मुलांची मने ताणतणाव विरहित राहावी म्हणून पालकांनी प्रयत्न करायला हवेत. मुलांवर ओरडल्याने ती अधिक तणावाखाली जातात आणि प्रेमाने समजवल्याने त्यांच्यामधील न्यूनगंड कमी होण्यास मदत होते. त्यासोबतच रात्री झोपण्यापूर्वी बाथरूमला जायची सवय मुलांना लावली पाहिजे. एक निश्चित वेळ ठरवून रोजच्या रोज त्याच वेळी बाथरूमला गेल्यास अंथरुण ओले होण्याची समस्या बऱ्याच प्रमाणात दूर होते. शक्यतो रात्री झोपण्यापूर्वी अधिक प्रमाणात द्रव पदार्थ पाजवणे टाळले तरी सुद्धा या समस्येवर मात करता येऊ शकते.
तर आता मुलांनी अंथरूण ओले केले तर त्यांना तुम्ही रागावू नका आणि दुसरे कुणी रागावत असेल तर त्यांना समजावून सांगा. हा लेख जास्तीतजास्त शेअर करा जेणेकरून लहान मुले असलेल्या अनेक घरातील गैरसमज दूर होण्यास मदत होईल.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[14/05, 9:48 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🎯 *तुमचं बाळ झोपेत अंथरूण ओलं* *करतं का? जाणून घ्या* *त्यामागची कारणं..*
♦ *बोभाटा* ♦
“केलंस ना अंथरूण ओलं? आता लहान राहिलास का तू?”
“कधी अक्कल येणार तुला? झोपेत अंथरूण ओलं करण्याचं वय आहे का तुझं?”
हे असे संवाद कुणी आपल्या मुलाला/मुलीला रागावण्यासाठी वापरत असेल तर थांबा… रागावण्यापेक्षा गरज आहे लहान मुलं झोपेत अंथरूण ओलं का करतात हे समजून घेण्याची!
लहान मूल असलेल्या प्रत्येक घरातील ही समस्या आहे. कुणी मुद्दाम झोपेत शू करत नाही. असं होण्यामागे काय कारणे आहेत ती आपण समजून घेऊया…
✅ १. वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत अंथरूण ओले होणे ही अतिशय सामान्य गोष्ट आहे. या लहान वयात मुलांनी आपल्या शरीरावर पूर्णतः नियंत्रण मिळवलेले नसते, त्यामुळे होणाऱ्या नैसर्गिक क्रिया रोखल्या जात नाहीत.
✅ २. ज्या मुलाचं वय ५ वर्षापेक्षा अधिक आहे आणि एका आठवड्यात कमीतकमी ३ वेळा तो अंथरूण ओले करत असेल त्या मुलाला ‘नॉक्टर्नल एनयूरेसिस’ ही समस्या आहे असे वैद्यकीयदृष्ट्या समजले जाते. अशी समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.
✅ ३. रात्रीच्यावेळी लघवी तयार होण्याचं प्रमाण कमी करण्यासाठी शरीरात एक हार्मोन काम करत असतं. या हार्मोनला ‘एन्टी डाइयूरेटिक हार्मोन’ म्हणतात. जर तुमचं मुल रात्री अंथरूण ओलं करत असेल तर त्याच्यामध्ये ADH चं प्रमाण कमी असण्याची शक्यता असू शकते.
✅ ४. झोपेत शु होण्यामागचं एक प्रमुख कारण मूत्राशयाचा आकार लहान असणं हेही एक असू शकतं. मूत्राशय किडनीतून येणारं मुत्र साठवण्याचं काम करत असतं. जर त्याचा आकार लहान असेल तर वारंवार शु होऊ शकते. याखेरीज मूत्राशयाचा अशक्तपणा हे दुसरं कारण असू शकतं.
✅ ५. जी मुले गाढ झोपतात त्यांच्यामध्येही अंथरूण ओले करण्याचे प्रमाण जास्त दिसून येते.
✅ ६. मुलांचा स्वभाव फारच चंचल असेल आणि दिवसभर ती खेळण्यात व्यस्त असतील तर रात्री त्यांचे अंथरूण ओले होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
✅ ७. बऱ्याचदा मानसिक ताणतणावामुळे असे होऊ शकते. असे आढळून येते की, मानसिक तणाव एखाद्या दिवशी जास्त असेल तर मूल अंथरूण हमखास ओले करते आणि मानसिक तणाव अजिबात नसेल तर मात्र असे होत नाही.
✅ ८. साधारणपणे मुलांच्या पाचव्या वर्षापासून ते दहाव्या वर्षापर्यंत हळू हळू ही सवय आपोआप कमी होत जाते. त्यामुळे दहा वर्षापर्यंतचा मुलगा/मुलगी अंथरूण ओले करत असेल तर तशी फार काळजीची गोष्ट नाही.
✅ ९. कित्येकदा मुलांच्या आईवडिलांना लहानपणी अशी सवय असेल तर मुलांमध्येही अशी सवय आढळून येते. त्यातही मुलींपेक्षा मुलांमध्ये झोपेत शू करण्याची शक्यता तिपटीने जास्त असते असे अभ्यासातून दिसून आले आहे.
समजा कुणी रात्रीशिवाय दिवसाही अंथरुण ओले करत असेल, लघवीला त्रास होत असेल, नैसर्गिक विधींवर नियंत्रण राहत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.
आता प्रश्न येतो की, लहान मुलांची ही सवय कशी कमी करायची? तर त्यावर अर्थातच रागावणे हा उपाय अजिबात नाही हे आधी लक्षात घ्यायला हवं. उलट त्यांना स्वतःला या बाबतीत अपराधी वाटू नये म्हणून जवळ घेऊन समजावणे हा एक उत्तम उपाय ठरू शकतो. मुलांची मने ताणतणाव विरहित राहावी म्हणून पालकांनी प्रयत्न करायला हवेत. मुलांवर ओरडल्याने ती अधिक तणावाखाली जातात आणि प्रेमाने समजवल्याने त्यांच्यामधील न्यूनगंड कमी होण्यास मदत होते. त्यासोबतच रात्री झोपण्यापूर्वी बाथरूमला जायची सवय मुलांना लावली पाहिजे. एक निश्चित वेळ ठरवून रोजच्या रोज त्याच वेळी बाथरूमला गेल्यास अंथरुण ओले होण्याची समस्या बऱ्याच प्रमाणात दूर होते. शक्यतो रात्री झोपण्यापूर्वी अधिक प्रमाणात द्रव पदार्थ पाजवणे टाळले तरी सुद्धा या समस्येवर मात करता येऊ शकते.
तर आता मुलांनी अंथरूण ओले केले तर त्यांना तुम्ही रागावू नका आणि दुसरे कुणी रागावत असेल तर त्यांना समजावून सांगा. हा लेख जास्तीतजास्त शेअर करा जेणेकरून लहान मुले असलेल्या अनेक घरातील गैरसमज दूर होण्यास मदत होईल.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[15/05, 11:24 AM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
💁♂️ *अशक्तपणा दूर करण्यासाठी काय कराल?*
आधुनिक लाईफस्टाईल आणि धकाधकीचे जीवन यामुळे दैनंदिन जीवनात तसेच आहारात कमालीचे बदल झाल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे याचा अनपेक्षितपणे परिणाम आपल्या आरोग्यावर आणि शरीरावर होतो आहे.
असंतुलित आहार घेतल्यामुळे अशक्तपणा, थकवा वाटतो. याचे रुपांतर पुढे जाऊन मोठमोठ्या आजारांमध्ये होते. या सर्वांवर रामबाण उपाय म्हणजे तुमच्या रोजच्या आहारात खालील काही गोष्टींचा समावेश करणे.
1. *केळी* : अनेक आजारांवर हा महत्वपूर्ण उपाय आहे. केळीत ज, सुक्रोज आणि फ्रुटोज शी महत्त्वाची सत्त्व आहेत. याने आपल्याला ताकद मिळून थकवा कमी होतो.
2. *नारळ पाणी* : यामध्ये कार्बोहायड्रेट असल्यामुळे थकवा दूर होऊन शरीराला ऊर्जा मिळते. तसेच त्यात व्हिटॅमिन सी, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम असल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित करता येते.
3. *डाळिंब* : यामध्ये असणारे फायबर्स आणि व्हिटॅमिन्स शारिरीक थकवा कमी करतात. तसेच यातील लाल दाणे आपल्या शरीरातील रक्ताची मात्रा नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतात.
-----------------------------------------------
😩 *मूळव्याध चा समुळ नाश !!* 😩
*फक्त एक महिन्यात!*
*नवजीवन मुळांती पावडर*
*15 दिवसाचा कोर्स फक्त 999*
💯% *फरक नाहीतर पैसे परत*
*घरपोहोच सेवे साठी कॉल करा* 9145449999 / 9145339999
----------------------------------------------
4. *टोमॅटो* : यामध्ये असलेले व्हिटॅमिन A आणि C चा डोळ्यांसाठी फायदेशीर असते. तसेच याने शरीरातील थकवा दूर होऊन शरीर निरोगी आणि सुरक्षित राहते.
5. *आवळा* : यात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन C असते, जे आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे. मात्र जर तुम्हाला आवळा आवडत नसेल मुरांबाद्वारे याचे सेवन करा. याने शरीरातील थकवा दूर होतो.
जर तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात थोडा बदल करुन वरील गोष्टींचा आहारात समावेश केल्यास शरीरातील थकवा किंवा अशक्तपणा नक्कीच दूर होईल.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[15/05, 2:00 PM] ArogyamDhansampada: *आरोग्यम धनसंपदा डिजिटल मॅगझिन*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
🧐 *...तर तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढले आहे!*
कोलेस्ट्रॉल अर्थात एक प्रकारचे फॅट. आपल्या शरीराला याची गरज असते. मात्र याची निर्मिती गरजेपेक्षा अधिक झाल्यास ते शरीरात साठू लागते आणि अनेक आजारांना निमंत्रण देते. याचा परिणाम थेट हृदयाच्या आरोग्यावर होतो. अशात हृदयरोग होण्याचा धोका वाढतो. असे होऊ नये म्हणून कोलेस्ट्रॉल वाढण्याची लक्षणे माहित असणे गरजेचे आहे.
*1.* लवकर थकणे किंवा धाप लागणे हे शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्याचे संकेत आहे.
*2.* विनाकारण सतत पाय दुखणे हे कोलेस्ट्रॉल वाढल्याचे लक्षण आहे.
*3.* गरजेपेक्षा अधिक घाम येत असल्यास शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढले असण्याची शक्यता आहे.
*4.* अचानक वजन वाढणे किंवा शरीर जड वाटणे हे शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढल्याचे लक्षण असू
शकते
-----------------------------------------------
😩 *मूळव्याध चा समुळ नाश !!* 😩
*फक्त एक महिन्यात!*
*नवजीवन मुळांती पावडर*
*15 दिवसाचा कोर्स फक्त 999*
💯% *फरक नाहीतर पैसे परत*
*घरपोहोच सेवे साठी कॉल करा* 9145449999 / 9145339999
----------------------------------------------
*5.* तसेच अचानक रक्तदाब वाढणे हा देखील कोलेस्ट्रॉल वाढल्याचा संकेत असू शकतो.
*6.* छातीत दुखणे किंवा बैचेन वाटणे हि सुद्धा कोलेस्ट्रॉल वाढल्याची लक्षणे आहेत.
*7.* शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयाला रक्ताचा पुरेसा पुरवठा होत नाही. त्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात. जर असे हृदयाचे ठोके वाढले असल्या डॉक्टरांना दाखवून घ्या.
वरीलपैकी कोणतेही लक्षण दिसले असल्यास दुर्लक्ष करू नका, वेळीच डॉक्टरांना दाखवा म्हणजे दुखणे वाढणार नाही.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------
[16/05, 10:03 AM] ArogyamDhansampada: *आरोग्य धनसंपदा डिजिटल*
*निरोगी जीवनाची गुरुकिल्ली*
☕ *रिकाम्या पोटी चहा-कॉफी पिणं* *घातक,*
*'या' ड्रिंकने करा दिवसाची सुरुवात*
▪सकाळी उठल्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात होते, ती चहा किंवा कॉफीने... चहा-कॉफी प्यायल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटतं, आपल्यात एक ऊर्जा येते आणि दिवसभराच्या कामासाठी आपण तयार होतो. पण सकाळी रिकाम्या पोटी चहा पिणं तुमच्या आरोग्यासाठी चांगलं नाही.
🥤 *सकाळी रिकाम्या पोटी जिऱ्याचं पाणी का प्यावं?*
▪जिऱ्याचं पाणी प्यायल्याने पोटासंबंधी समस्यांपासून मुक्ती मिळेल
▪जिऱ्याच्या पाण्यात कॅलरीज खूप कमी असतात, एक चमचा जिऱ्यामध्ये ७ कॅलरी असतात
▪ज्यांना वजन कमी करायचं आहे, त्यांच्यासाठी तर जिऱ्याचं पाणी अधिक फायदेशीर ठरू शकतं.
▪दररोज सकाळी जर एक ग्लास जिऱ्याचं पाणी प्यायल्याने शरीराला आवश्यक प्रमाणात कॉपर, मँगनीज, मिनरल्स मिळतात.
-----------------------------------------------
*मूळव्याध चा नाश !!*
*फक्त एक महिन्यात*
*नवजीवन मुळांती पावडर*
*15 दिवसाचा कोर्स फक्त 999*
*घरपोहोच सेवे साठी कॉल करा* 9145449999 / 9145889999
-----------------------------------------------
👉 *कसं तयार कराल जिऱ्याचं पाणी?*
▪एक ग्लास पाण्यात एक चमचा जिरं टाका आणि रात्रभर ठेवा
▪शक्यतो तांब्याच्या भांड्यात हे पाणी ठेवा
▪सकाळी हे पाणी गाळून प्या
▪जिऱ्याचं पाणी हे लाईट ड्रिंक आहे, त्यामुळे चहा-कॉफीऐवजी सकाळी हे पाणी प्यायल्यात तर तुम्हाला दिवसभरासाठी ऊर्जा मिळेल, दिवसभर तुम्ही अॅक्टिव्ह राहाल.
----------------------------------------------------------
🙏 *मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त* *शेअर करा आणि आपल्या* *मित्रांना पण आरोग्यंम* *मॅगझिन जॉईन करण्यास सांगा* 🙏-----------------------------------------------
🌿 *अशीच आरोग्य विषयी बहुमूल्य*
*माहिती आपल्या मोबाईलवर* *मिळविण्या करिता*
*आरोग्यंम धनसंपदा डिजिटल मॅगझिन* *जॉईन करा*
*जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
👉 http://arogyamdhansampada.in
----------------------------------------------------